Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544962
प्रतिक्रिया 783

प्रतिक्रिया

In reply to by नगरीनिरंजन

अरे व्वा भारतात चींता करण्यासारख वातावरण आहे हे प्रुव्ह करण्यासाठी तुम्ही आता लंडन मधले व्हीडीयो दाखवणार का ? मग आम्ही तुम्हाला ईथलेच भारतातले व्हीडीयो दाखवतो की ! तुम्हाला गुजरातचा “किस्सा” परत एकदा घडवा ह्या बद्दल चींता वाटत असेल तर अकबरुद्दीन ओवेसीने १ बिलीयन हिंदु लोकांनाच कत्तले आम करुन टाकु म्हणालेल दिसल नाही ? ह्या १ बिलियन हिंदु मध्ये तुम्ही नाहीत असा गैरसमज वैगेरे करुन घेऊ नका बर का !! अकबरुद्दीन ओवेसी हा निवडुन आलेला निवडुन आलेला आमदार आहे !! https://www.youtube.com/watch?v=krdym7gFVvA Akbaruddin Owaisi wants 15 minutes to eliminate 1 billion Hindus with ENGLISH तुम्ही हिंदुना दोष देत खुषाल बसा पण जेंव्हा जझवा ऐ हिंद होईल तेंव्हा सगळे जण गाजर मुली सारखे कापले जातील तेंव्हा ते तुम्हाला तुमची जात धर्म विचारणार नाहीत. त्यांना मुस्लिमेतर लोकांशी वैर आहे. जिंवत रहायच असेल तर खुषाल इस्ल्माम स्विकारा !!

In reply to by गामा पैलवान

मुस्लिमद्वेष्टे हा शब्द तुम्ही वापरलात. मी फक्त द्वेषाचे राजकारण करतात इतकेच म्हणालो. त्यांनी दंगली आटोक्यात आणल्या, मुस्लिमांना व इतर अल्पसंख्यकांना संरक्षण वगैरे दिले असेलच; पण स्वतःची प्रतिमा कशी काळजीपूर्वक घडवली हे राजकारणात महत्त्वाचं असतं. मोदी त्याबाबतीत सजग आहेत. ते कधी बोलतात, कधी गप्प बसतात, प्रेतं कुठे नेतात, शहीदांचे फोटो कुठे लावतात त्याचं निरीक्षण केले तर कळेल.

In reply to by नगरीनिरंजन

इतकेच जर मोदी वाईट आहेत तर कदाचित ते आज पंतप्रधान नसते. बाकी तुमच्याकडे मोदी द्वेषाचे राजकारण करतात याचे जर काही पुरावे असतील तर इथे स्पष्ट सांगा ना. आणि जर अगदीच भक्कम पुरावे असतील तर कोर्टात केस का नाही दाखल करत??

In reply to by नगरीनिरंजन

मुस्लिमद्वेष्टे हा शब्द तुम्ही वापरलात. मी फक्त द्वेषाचे राजकारण करतात इतकेच म्हणालो. काँग्रेस आता पर्यंत हिंदु द्वेषाचे राजकारणच करत होते. त्याचाच परिणाम आहे हा कि मुस्लिम लोक प्रत्येक राज्यात अश्या वस्त्या बनवुन आहेत जेथे हिंदु म्हणुन पाय ठेवायला तुम्हाला हिंम्मत होणार नाही ईतकच नाही तर पोलिसही तिथे एकटे दुकटे शिरत नाहीत ! नेहमी प्रमाणे तुम्हाला श्री मोदीजींचा २००२ सालचा गुजरात दिसला पण त्या दंग्याच मुळ कारण असलेले गोध्रा प्रकरणात ६० - ७० लोकांना जिवंत जाळणारे लोक दिसले नाहीत.

In reply to by डँबिस००७

नेहमी प्रमाणे तुम्हाला श्री मोदीजींचा २००२ सालचा गुजरात दिसला पण त्या दंग्याच मुळ कारण असलेले गोध्रा प्रकरणात ६० - ७० लोकांना जिवंत जाळणारे लोक दिसले नाहीत. असं कसं असं कसं पुरोगामी, बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवून घ्यायचं असला कि हे असं सगळं करावंच लागतं.

In reply to by सुबोध खरे

यासाठीचे पुरीमागी उत्तर तयार असते. बाबरी मशीद पाडली म्हणून पुढचे सगळे घडले. यांचा इतिहास २००२ आणि त्यांनतर फार तर १९९२ पर्यंत जाऊन थांबतो. १९९२ आणि २००२ मधल्या पण कुठल्याही घटना आठवत नाहीत. त्यानंतर फार तर समझोता एक्सप्रेस मधला बॉम्बस्फोट आठवेल, पण तो पण फक्त कर्नल पुरोहित आणि स्वामी असीमानंद यांचे नाव गोवले गेले म्हणून. त्यानंतर २००८ चे मालेगाव बॉम्बस्फोट आठवतील ते पण फक्त साध्वी प्रज्ञा यांचे नाव गोवले गेले म्हणून. त्यापलीकडे जे काही भारतात झाले ते फक्त वाट चुकलेल्या काही निष्पाप तरुणांमुळे झाले. ते पण त्यांना त्या वाटेवर जायला कट्टर हिंदूंनी लावले किंवा त्या बिचाऱ्यांवर पोलीस व सैन्याने काही अत्याचार केले म्हणून झाले. उदा. आदिल दार याला सैनिकांनी चांगली वागणूक दिली नाही म्हणून त्याने पुलवामाचा हल्ला केला. १९९२ ची मुंबई दंगल आणि १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट १९९२ मध्ये बाबरी पाडली म्हणून झाले. थोडक्यात १९९२ नंतर जे दंगे, हल्ले आणि बॉम्बस्फोट झाले त्याला बाबरी मशीद आणि १९९२ च्या आधीचे सगळे फाळणीच्या वेळेला त्यांच्यावर किती अत्याचार झाले म्हणून, अशी कारणे ठरवून दिलेली आहेत.

In reply to by सुबोध खरे

पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर हे शब्द हेटाळणीसारखे वापरुन डॉक्टरसाहेबांनी ते धर्मांध असल्याचे कबूल केले म्हणायचे.

In reply to by नगरीनिरंजन

जरी धर्म आहेत असं म्हणलं तरी ही परिस्थिती यायला सुद्धा पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर स्वतःच जबाबदार आहेत. आता या पुलवामा हल्ला आणि त्यावर भारताची ऍक्शन यावर सुद्धा हे पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर लोकच शंका घेत आहेत ना? सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही, बालाकोट मध्ये जाऊन नक्की हल्ला केला का नाही, केलाच तर किती अतिरेकी मेले याचा आकडा द्या आणि त्याचा पुरावा द्या यापासून ते पुलवामाचा हल्ला मोदींनीच घडवून आणला अश्या कॉन्स्पिरसी थिअरीज हेच पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर लोक मांडत आहेत ना? या लोकांनी हिंदूंच्या बाजूने काय बोललंय याचा पुरावा देता येईल का?

In reply to by नगरीनिरंजन

पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर

म्हणवणारे

हे केवळ एकांगीच बोलत असतात आणि दुटप्पी वागत असतात. तीन तलाक, समान नागरी कायदा ( फौजदारी कायदा समान आहे हे ते सोयीस्करपणे विसरतात) याबद्दल कायम यांचे तोंड शिवलेले असते. जे खरे सेक्युलर आहेत ते स्वच्छ पणे म्हणतील कि भारतीय असलेल्या सर्वाना एकच कायदा, एकच न्याय. साधे --सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे सांगून तीन तलाक बद्दल कायदा नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार आणि भारतीय घटनेनुसार बनवावा हे सांगितले असून अजूनही सगळेच्या सगळे पुरोगामी बुद्धिवादी सेक्युलर म्हणवणारे त्यात खोड घालून राज्यसभेत कायदा पास होऊ देत नाहीत त्याबद्दल एक अवाक्षर नाही आणि एवढे असून आम्ही धर्मांध? इतका दांभिकपणा फक्त आपल्यासारख्या लोकांकडूनच अपेक्षित आहे.

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजन, मोदी नक्की कोणाचा द्वेष करतात, हा प्रश्नं उरतोच. राजकारण सगळेच करतात. मग मोदींनी केलं तर काय बिघडलं? आ.न., -गा.पै.

बाप्पू,
ज्या पद्धतशीर पणे मोदिंना विनाकारण बदनाम केले गेले आणि अजूनही करतायेत ते निश्चितच चिंताजनक आहे..
असहमत. मोदींची बदनामी आजीबात चिंताजनक नाही. उलट त्यामुळे मोदींची मतं वाढतात. आ.न., -गा.पै.