मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्थकारण

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

मुक्त विहारि ·

In reply to by बाबा योगिराज

ते तर होईलच. "अवांतरः- पयल्या सार्ख मिपा रायल नाइ वो(मी पयला वाले लोक्स कुनकड गेलेत काय कनू.....)" असा, प्रतिसाद लिहीला तर, प्रतिसादाला पंख फुटायला लागले. बाद्वे, आमच्या धाग्यावर, पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल, धन्यवाद.

In reply to by अभ्या..

@डेबायडे मुवि कट्टर होत चाललेत ब्वा.>>>. हेच महणतो! शिवाय,
आडवे आलात,तर तुम्हाला उच्छेदून!
हे राहीलच! ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 14/09/2015 - 22:08
अुच्छेदून असे लिहायचे ते. कट्टर तर कट्टरच व्हायचे. अजेंडा पाहून मला तर काही खरे वाटत नाही कट्ट्याचे. ;) बाकी मुवि आहेत म्हणल्यावर काय. एकटेसुध्दा कट्टा करुन फोटोसह व्रूत्तांत टाकतील म्हणा. ;)

In reply to by प्यारे१

आदूबाळ 15/09/2015 - 18:50
"म्हणजे कट्ट्याला खादाडीचा काय प्ल्यान?" असं विचारायचं होतं. पोष्ट वायलां आणि आऊटपोष्ट वायलां... तुमच्यासारख्या झंटलमन मान्सांना कायपण सांगायची सोय र्‍हायली नाय.

In reply to by मोदक

मोदक 16/09/2015 - 13:19
सौरभ.. नांव राखले हों..!! एकच प्रश्न विचारला पण सॉल्लीड विचारला. अधिक माहितीसाठी टका व माप यांच्याशी संपर्क साधावा. ;)

In reply to by प्यारे१

एस 15/09/2015 - 21:59
अच्छा, तुम्हीपण आहात काय तिथे? रच्याकने, दहा वाजले! कट्टा सुरू झाला की नाही? एखादे धावते वर्णन होऊन जाऊ द्या की.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा 16/09/2015 - 00:03
इंड्यन ष्टांडर्ड टैम कट्टा आहे. ते ठाणेकर आहेत बरे. मुंबैकर नव्हेत. पुणे आणि ठाणे यात केवळ एका अक्षराचा फरक आहे.

In reply to by पैसा

डोम्बिव्लीकर आणि ठाणेकरांचा संयुक्त कट्टा आहे म्हणे आणि त्यातुन त्याला एक मिपावरचे गुंठामंत्री पण असणारेत अशी अफवा आहे. ष्टँडर्ड टायमानंतर दोन तासांनी चालु झाला असणार. =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 16/09/2015 - 08:36
पुण्याच नाव (उगीचच)मधे घेउन धागा टीआर्पी वाढविण्याचा निशेध करू का घोळ घालतायत म्हणून आनंद* घेऊ तेच कळेना ! आनंद* हा सगळेच घेतात पण उघडपणे मान्य करीत नाहीत आम्ही मान्य करतो म्ह्णून "खुळे" गणले जातो ते अलाहिदा. पिंचीकट्ट्याचा सहभागी साक्षीदार पिंचीवाला किंचीत पुणेकर नाखु ता.क. कट्टा सत्यतेच्या पुराव्याबाबत "सूड कलम" अनिवार्य आहे.

In reply to by बाबा योगिराज

ते तर होईलच. "अवांतरः- पयल्या सार्ख मिपा रायल नाइ वो(मी पयला वाले लोक्स कुनकड गेलेत काय कनू.....)" असा, प्रतिसाद लिहीला तर, प्रतिसादाला पंख फुटायला लागले. बाद्वे, आमच्या धाग्यावर, पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल, धन्यवाद.

In reply to by अभ्या..

@डेबायडे मुवि कट्टर होत चाललेत ब्वा.>>>. हेच महणतो! शिवाय,
आडवे आलात,तर तुम्हाला उच्छेदून!
हे राहीलच! ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 14/09/2015 - 22:08
अुच्छेदून असे लिहायचे ते. कट्टर तर कट्टरच व्हायचे. अजेंडा पाहून मला तर काही खरे वाटत नाही कट्ट्याचे. ;) बाकी मुवि आहेत म्हणल्यावर काय. एकटेसुध्दा कट्टा करुन फोटोसह व्रूत्तांत टाकतील म्हणा. ;)

In reply to by प्यारे१

आदूबाळ 15/09/2015 - 18:50
"म्हणजे कट्ट्याला खादाडीचा काय प्ल्यान?" असं विचारायचं होतं. पोष्ट वायलां आणि आऊटपोष्ट वायलां... तुमच्यासारख्या झंटलमन मान्सांना कायपण सांगायची सोय र्‍हायली नाय.

In reply to by मोदक

मोदक 16/09/2015 - 13:19
सौरभ.. नांव राखले हों..!! एकच प्रश्न विचारला पण सॉल्लीड विचारला. अधिक माहितीसाठी टका व माप यांच्याशी संपर्क साधावा. ;)

In reply to by प्यारे१

एस 15/09/2015 - 21:59
अच्छा, तुम्हीपण आहात काय तिथे? रच्याकने, दहा वाजले! कट्टा सुरू झाला की नाही? एखादे धावते वर्णन होऊन जाऊ द्या की.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा 16/09/2015 - 00:03
इंड्यन ष्टांडर्ड टैम कट्टा आहे. ते ठाणेकर आहेत बरे. मुंबैकर नव्हेत. पुणे आणि ठाणे यात केवळ एका अक्षराचा फरक आहे.

In reply to by पैसा

डोम्बिव्लीकर आणि ठाणेकरांचा संयुक्त कट्टा आहे म्हणे आणि त्यातुन त्याला एक मिपावरचे गुंठामंत्री पण असणारेत अशी अफवा आहे. ष्टँडर्ड टायमानंतर दोन तासांनी चालु झाला असणार. =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 16/09/2015 - 08:36
पुण्याच नाव (उगीचच)मधे घेउन धागा टीआर्पी वाढविण्याचा निशेध करू का घोळ घालतायत म्हणून आनंद* घेऊ तेच कळेना ! आनंद* हा सगळेच घेतात पण उघडपणे मान्य करीत नाहीत आम्ही मान्य करतो म्ह्णून "खुळे" गणले जातो ते अलाहिदा. पिंचीकट्ट्याचा सहभागी साक्षीदार पिंचीवाला किंचीत पुणेकर नाखु ता.क. कट्टा सत्यतेच्या पुराव्याबाबत "सूड कलम" अनिवार्य आहे.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

श्रीगुरुजी ·

In reply to by हेमंत लाटकर

श्रीगुरुजी 14/09/2015 - 14:34
ते होणारच होतं. मूळ लेखच इतका जबरदस्त होता की तितका प्रतिभावान लेख लिहिण्याइतकी प्रतिभा आमच्यात बिलकुल नाही. त्यामुळे हे होणारच होतं.

In reply to by हेमंत लाटकर

श्रीगुरुजी 14/09/2015 - 14:34
ते होणारच होतं. मूळ लेखच इतका जबरदस्त होता की तितका प्रतिभावान लेख लिहिण्याइतकी प्रतिभा आमच्यात बिलकुल नाही. त्यामुळे हे होणारच होतं.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

माहितगार ·

पैसा 07/09/2015 - 22:31
जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!

पैसा 07/09/2015 - 22:31
जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!
पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

सच्चे वरण

श्रीगुरुजी ·

पीके 06/09/2015 - 13:18
मला मराठी समजत नसल्यामुळे लेख समजला नाहि. फक्त जर्मन, ग्रीक आणी फ्रेंच भाषेतील शब्दांमुळे वरणावरती काहीतरि आहे एवढे कळले. क्रूपया कन्नड आनी तेलगु शब्द पण दिलात तर जास्त सोपे पडेल समजायला..

अभ्या.. 06/09/2015 - 13:52
@श्रीगुरुजी कच्चे हरण नावाची मांसाहारी आवृत्ती काढा. मग अच्चे सरण, जल तरण, जे काही काढायचे ते काढा पण एकदाचा हा विडंबनाचा तरास थांबवा. श्रीगुरुजी लिहितायत म्हणल्यावर मोदींच्या वरणभातावर नाहीतर दाळिंच्या भावावर, निदान डेरा सच्चा सौदावर लिहितील वाटले तर हे असले. :( काढून टाकतील हा तुम्हाला कार्यकारिणीतून. तुम्ही असले लिहिणे अपेक्षित नाही. ;)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 07/09/2015 - 10:04
त्यांनी "सत्तेचे कुरण" नावाचे पीठ आंबवायला घातले आहे. विरज्ण माईंकडे मागीतले पण त्या "नेहमीप्रमाणे" नाही म्हणाल्या मग अत्यंत जड अंतःकरणाने दादुमियांकडून अदमुरे लोणी आणले (त्यांचेकडील लोणीही आंबलेल्या दह्यापेक्षा जालीम असते अगदी रबडी-बासुंदीचेही दही बनवू शकते असा मिपामान्य समज्+संकेत आहे). पीठ पुरेसे लागेपर्यंत प्रतीक्षा करणेच आप्ल्या हाती आहे असे आमचा भोकरवाडीचा वार्ताहर चिमणु चोच्मारकर उर्फ "टोक्टॉक ताशीव" कळवीतो. अभामिपामांकसंचालीतवेळीदैनीक्तरूणभारतकासामनासकाळीवाचकांनाजागरण्त्रिकाळी यावर्तमानपत्रामधून साभार.

मारवा 06/09/2015 - 14:05
पेपरमधल्या बातम्या वाचुन भीती वाटते म्हणताय. अशा रुग्णांचे नातेवाइक ज्या जाहिराती टाकतात ती वाचुन तर चक्कर च येते. तुम्ही वाचली असेल बघा मराठी पेपरात छोट्या जाहीरातीत येते. अशी अमुक अमुक कामे करण्यासाठी विनापाश बाई पाहीजे. विनापाश म्हणजे नेमकी काय अपेक्षा असते अजुन कळलेल नाही. काही शब्द फिक्स होउन जातात जाहीरातवाल्यांचे होतकरु उमेदवार, गरजु, आणि ते मैत्री करायचीय? हिंदी पेपरात असतात अमुक अमुक बाबा लव्ह प्रोब्लम , सौतन से छुटकारा

मारवा 06/09/2015 - 14:18
जपानी भातशेती, भात आणि वजनाचा अन्योन्न संबंध धुतल्या तांदळासार खा खी म्हणजे नेमकी कशी भातखंडे यांचे भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदान भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी पाट मांडला भाताचा गाता दंगल गाणी या कवितेची अस्तीत्ववादी समीक्षा भाता लोहाराचा कुठल्या मटेरीयल ने बनवतात त्याची समकालीन उपयुक्तता काय ? यादवकालीन भात्याची वैशिष्ट्ये कुठली ? हिंदीतल्या तेरी जुदाई दिल को नही भाती मधील भाती हि मराठी भातांची (जेवणातल्या एकुलती एक पत्नी की) लोहाराच्या भाताची भार्या याचा व्युत्पत्तीशास्त्रान्वये इंडॉलॉजीच्या अंगाने अभ्यासपुर्ण लेख येउ दया. अजुन काय काय आहे तुमच्या भात्यात सगळे येउ द्या. भातावर जमेल तेवढा प्रकाश टाका ह.घ्या.

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 07/09/2015 - 00:07
भाते यांचा उल्लेख न केल्याबद्दल दुसरे ज्येष्ठ मिपाकर माहितगार यांचा कनिष्ठ मिपाकर बोका-ए-आझम यांच्याकडून मिशा फेंदारुन णिशेध!

तिमा 08/09/2015 - 16:43
सच्चे वरण मिळत नसेल तर सच्चे मरण मागावे, ते नक्की मिळेल.

पीके 06/09/2015 - 13:18
मला मराठी समजत नसल्यामुळे लेख समजला नाहि. फक्त जर्मन, ग्रीक आणी फ्रेंच भाषेतील शब्दांमुळे वरणावरती काहीतरि आहे एवढे कळले. क्रूपया कन्नड आनी तेलगु शब्द पण दिलात तर जास्त सोपे पडेल समजायला..

अभ्या.. 06/09/2015 - 13:52
@श्रीगुरुजी कच्चे हरण नावाची मांसाहारी आवृत्ती काढा. मग अच्चे सरण, जल तरण, जे काही काढायचे ते काढा पण एकदाचा हा विडंबनाचा तरास थांबवा. श्रीगुरुजी लिहितायत म्हणल्यावर मोदींच्या वरणभातावर नाहीतर दाळिंच्या भावावर, निदान डेरा सच्चा सौदावर लिहितील वाटले तर हे असले. :( काढून टाकतील हा तुम्हाला कार्यकारिणीतून. तुम्ही असले लिहिणे अपेक्षित नाही. ;)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 07/09/2015 - 10:04
त्यांनी "सत्तेचे कुरण" नावाचे पीठ आंबवायला घातले आहे. विरज्ण माईंकडे मागीतले पण त्या "नेहमीप्रमाणे" नाही म्हणाल्या मग अत्यंत जड अंतःकरणाने दादुमियांकडून अदमुरे लोणी आणले (त्यांचेकडील लोणीही आंबलेल्या दह्यापेक्षा जालीम असते अगदी रबडी-बासुंदीचेही दही बनवू शकते असा मिपामान्य समज्+संकेत आहे). पीठ पुरेसे लागेपर्यंत प्रतीक्षा करणेच आप्ल्या हाती आहे असे आमचा भोकरवाडीचा वार्ताहर चिमणु चोच्मारकर उर्फ "टोक्टॉक ताशीव" कळवीतो. अभामिपामांकसंचालीतवेळीदैनीक्तरूणभारतकासामनासकाळीवाचकांनाजागरण्त्रिकाळी यावर्तमानपत्रामधून साभार.

मारवा 06/09/2015 - 14:05
पेपरमधल्या बातम्या वाचुन भीती वाटते म्हणताय. अशा रुग्णांचे नातेवाइक ज्या जाहिराती टाकतात ती वाचुन तर चक्कर च येते. तुम्ही वाचली असेल बघा मराठी पेपरात छोट्या जाहीरातीत येते. अशी अमुक अमुक कामे करण्यासाठी विनापाश बाई पाहीजे. विनापाश म्हणजे नेमकी काय अपेक्षा असते अजुन कळलेल नाही. काही शब्द फिक्स होउन जातात जाहीरातवाल्यांचे होतकरु उमेदवार, गरजु, आणि ते मैत्री करायचीय? हिंदी पेपरात असतात अमुक अमुक बाबा लव्ह प्रोब्लम , सौतन से छुटकारा

मारवा 06/09/2015 - 14:18
जपानी भातशेती, भात आणि वजनाचा अन्योन्न संबंध धुतल्या तांदळासार खा खी म्हणजे नेमकी कशी भातखंडे यांचे भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदान भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी पाट मांडला भाताचा गाता दंगल गाणी या कवितेची अस्तीत्ववादी समीक्षा भाता लोहाराचा कुठल्या मटेरीयल ने बनवतात त्याची समकालीन उपयुक्तता काय ? यादवकालीन भात्याची वैशिष्ट्ये कुठली ? हिंदीतल्या तेरी जुदाई दिल को नही भाती मधील भाती हि मराठी भातांची (जेवणातल्या एकुलती एक पत्नी की) लोहाराच्या भाताची भार्या याचा व्युत्पत्तीशास्त्रान्वये इंडॉलॉजीच्या अंगाने अभ्यासपुर्ण लेख येउ दया. अजुन काय काय आहे तुमच्या भात्यात सगळे येउ द्या. भातावर जमेल तेवढा प्रकाश टाका ह.घ्या.

In reply to by मारवा

बोका-ए-आझम 07/09/2015 - 00:07
भाते यांचा उल्लेख न केल्याबद्दल दुसरे ज्येष्ठ मिपाकर माहितगार यांचा कनिष्ठ मिपाकर बोका-ए-आझम यांच्याकडून मिशा फेंदारुन णिशेध!

तिमा 08/09/2015 - 16:43
सच्चे वरण मिळत नसेल तर सच्चे मरण मागावे, ते नक्की मिळेल.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

माज्या हातावरली चिम्नी

शब्दानुज ·
धन्याम्होरं ती लांब उडून जायची त्यो जाताच माज्या हातावर बसायची.. शेतावर फक्त तीच माजाशी बोलायची पावसात माज्या हाताआड हळूच लपायची.. आता लपण्याची गरजच राहिली नाय हातावरली जागा आजबी रिकामी हाय.. धनीनेबी चिम्नीवानिच मला रामराम ठोकला बायकापोरास्नी माग ठेऊन निगुन गेला.. मोठ्या गाडीतनं त्यो लोकनेता आला जाताना गाडीत दारुची बाटली उघडला.. सात दिवसानंतर छोटं धनी आलं ट्र्ाक्टरवर बसुन माझ्याकडं पाहून हसलं.. हातावरचं पाव्हण आता बिगीबिगी येईल.. पर धनीला परत कोणं आणिलं?

नात्यातले लुकडे जाडे

श्रीगुरुजी ·

In reply to by गामा पैलवान

१. जाड़े - यूरोपियन लुकडे - सीरियन पोरगे २. जाड़े - ठोकणारे ऑस्ट्रेलियन लुकडे - ठोकले जाणारे भारतीय ३. जाड़े - आपण मराठी लुकडे - उत्तर भारतीय ४. जाड़े - तमिळ लोक लुकडे - नॉन तमिलियन जनता गापै , कितीतरी जोड्या लावता येतील मला वाटते दर वेळी "हिंदु-????" करण्यात काही हशील नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे भूलचूक माफ़ी (सेक्युलर अन कदाचित तुमच्या भाषेत सिक्युलर) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 05/09/2015 - 12:43
बापरे! काय चाललंय हे? मी हे विडंबन गंमत म्हणून लिहिलं तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काही जण हे गांभीर्याने घेऊन थेट हिंदू-अहिंदू, मराठी-उत्तर भारतीय असा संबंध लावतील ते. आता विडंबन सुद्धा समजावून सांगायची वेळ आलीये.

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 06/09/2015 - 12:27
श्रीगुरुजी, लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून अंदाज आला होता की ही गंमत असणारे. म्हणून मीही थोडी गंमत केली. ;-) आ.न., -गा.पै.

भीमराव 05/09/2015 - 08:41
'वजनाने लुकडे' ? लुकडे वजनाने असतात का आकाराने?

In reply to by गामा पैलवान

१. जाड़े - यूरोपियन लुकडे - सीरियन पोरगे २. जाड़े - ठोकणारे ऑस्ट्रेलियन लुकडे - ठोकले जाणारे भारतीय ३. जाड़े - आपण मराठी लुकडे - उत्तर भारतीय ४. जाड़े - तमिळ लोक लुकडे - नॉन तमिलियन जनता गापै , कितीतरी जोड्या लावता येतील मला वाटते दर वेळी "हिंदु-????" करण्यात काही हशील नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे भूलचूक माफ़ी (सेक्युलर अन कदाचित तुमच्या भाषेत सिक्युलर) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरुजी 05/09/2015 - 12:43
बापरे! काय चाललंय हे? मी हे विडंबन गंमत म्हणून लिहिलं तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काही जण हे गांभीर्याने घेऊन थेट हिंदू-अहिंदू, मराठी-उत्तर भारतीय असा संबंध लावतील ते. आता विडंबन सुद्धा समजावून सांगायची वेळ आलीये.

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान 06/09/2015 - 12:27
श्रीगुरुजी, लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून अंदाज आला होता की ही गंमत असणारे. म्हणून मीही थोडी गंमत केली. ;-) आ.न., -गा.पै.

भीमराव 05/09/2015 - 08:41
'वजनाने लुकडे' ? लुकडे वजनाने असतात का आकाराने?
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा ·

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

मनीषा 03/09/2015 - 16:32
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

द-बाहुबली 03/09/2015 - 17:05
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 03/09/2015 - 17:42
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

In reply to by प्यारे१

प्यारे१ 03/09/2015 - 17:49
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

In reply to by प्यारे१

होबासराव 03/09/2015 - 21:33
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))

In reply to by प्यारे१

सस्नेह 04/09/2015 - 10:17
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!

In reply to by प्यारे१

द-बाहुबली 03/09/2015 - 17:50
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

In reply to by द-बाहुबली

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 04/09/2015 - 10:22
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा 03/09/2015 - 17:11
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

वेल्लाभट 03/09/2015 - 17:36
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ 03/09/2015 - 22:19
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या.. 03/09/2015 - 22:33
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

In reply to by अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

In reply to by जेपी

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे

आपल्या विचाराशी सहमत आहे. काही चांगल्या चर्चा, काही चांगल्य़ा धाग्यावर दोन पाच लोक त्या चर्चेत निव्वळ ती चर्चा कधी विस्कटून टाकु यासाठीच अवतार घेतात. काही सदस्यही मिपा म्हणजे वाटेल तसं लिहिण्याचं आणि धुडगुस घालण्याचं संस्थळ समजतात, सालं काही शिस्त स्वत:लाही असावी लागते असं म्हणतात ते काही खोटं नाही. -दिलीप बिरुटे

मिपावर फारसा नियमित नसल्याने याचा अनुभव नाही. शिवाय इतर कुठे लिहीत नसल्याने बाकी संकेतस्थळांवर काय होतं ह्याचाही अंदाज नाही. >> चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते. +१. आणि ह्याच एकमेव कारणासाठी मिपावर लिहावंसं वाटतं. वर्षभरानंतर लिहून सुद्धा एखादा रेग्युलर असावा असे प्रतिसाद मिळतात. ट्रोलिंगचं म्हणाल तर कदाचित मिपासाठी हे ग्रोथ पँग्स असतील. लोकं जितकी जास्त तितकी अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही जास्त. पण मिपासारखं वातावरण बाकी कुठल्या संस्थळावर असेल असं वाटत नाही. आणि फार प्रमाणात ट्रोलिंग होत असेलच तर सं मं समर्थ आहे ह्याची खात्री आहेच :) मिपाचा पंखा जे.पी.

हे ट्रोल सर्व ठिकाणी आहेत. काही त्याच नावाने वावरतात काही टोपणनाव घेवून. पण जातील तिथे ह्यांचा एकाच अजेंडा असतो. काही खास विषय असतात त्यावरच चर्चा घेवून जातात आणि धुमाकूळ घातल्याचे समाधान मिळवतात

मनीषा 03/09/2015 - 16:32
जय मिपा .. राहीलं की टोळांची संख्या वाढली म्हणून , की आता अती झालं म्हणून ... पण लई कंट्टाळा आलाय . आणि काही ठराविक लोकच सतत नव्या अवतारात येतात , जे की लगेच लक्षात येते.

द-बाहुबली 03/09/2015 - 17:05
इट्स पार्ट ऑफ ग्रेट सर्कल ऑफ लाइफ जसे पशुपक्षी, जिवजंतु वर्वर मानवाला धोकादायक आहेत पण त्यांचे नसणे अन्न साखळी अथवा निसर्गाचा समतोल बिघडवु शकते तसेच टोळ हे सुध्दा सदस्याच्या ऑनलाइन लाइफ सर्कचा एक महान भाग आहेत. ते नसतिल तर हा साम्तोल बिघडुन संस्थळ बंद पडु शकते. कोणताही शहाणा या मताशी नक्किच सहमत होइल ज्यांना मी आत्ता समोर आणलेल्या या महान सिध्दांताची प्रचितीच प्रथम हवी आहे त्यांनी प्रतिवाद करण्ञापुर्वी उपक्रम संस्थळ स्थिती जरुर अभ्यासाव्ये.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 03/09/2015 - 17:42
+११११ इट्स ऑल अबाउट एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट !!! दुकान उघडलंय, गिर्‍हाईक यायला पाहिजे, त्याला हवा तो माल मिळायला हवा. स्वतःला घ्यायला नको असला तरी बघायला मिळायला हवा. ऑलिम्पिक कसे सुरु झाले माहितीये ना? पब्लिकला झुंजी बघायला आवडतं. ते स्पर्धेत खेळणारे लोक जीव खाऊन लढतात, भांडतात, मरतात. आता लढायलाच नसलं कुणी तर सगळा शोच फ्लॉप की!

In reply to by प्यारे१

प्यारे१ 03/09/2015 - 17:49
यात एक अ‍ॅडिशन राहीली ती म्हणजे ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.

In reply to by प्यारे१

होबासराव 03/09/2015 - 21:33
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात. बलोब्बल :))

In reply to by प्यारे१

सस्नेह 04/09/2015 - 10:17
ज्या ग्लॅडिएटरला माहिती आहे कि हा सगळा खेळ आहे तो जीव लावून भांडत असल्याचा उत्तम अभिनय करुन जातो. बाकीचे खरंच जखमी होतात.
>>>>>> ..बैलाचा डोळा !!!

In reply to by प्यारे१

द-बाहुबली 03/09/2015 - 17:50
इट्स पार्ट आफ आवर लाइफ.. म्हणूनच या धाग्यावर मी उपक्रम संथळाचे उदाहरण दिले आहे. अत्यंत उत्कृष्ट संथळ होते ते.. पण ते आता चालते का ? बघा शांतपणे विचार करा... त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच... तुम्ही काय सोबत घेउन आलात ? काय सोबत न्हेणार ? आज उपक्रम बंद का पडले तर तिथे ट्रोलिंग नाही म्हणून हे अप्रिय भासले त्री वास्तव आहे.

In reply to by द-बाहुबली

उपक्रमच्या जन्मापासून ते आत्ता निपचित पडलेल्या उपक्रम या मराठी संकेतस्थळाचा मी साक्षीदार आहे. उपक्रमवर ट्रोलींग होतं, नाही असं नाही. पण, उपक्रमच्या सदस्यांना एक शिस्त होती. अर्थात तिथेही अपवाद होतेच. पण, संपादक विषयांवर असलेल्या प्रतिसादांना पहिलं प्राधान्य देत असायचे. सदस्यांना काय सांगायचं ते एखाद्या प्रतिसादात आणि स्पष्टीकरण असेल तर पुन्हा प्रतिसाद. विनाकारण एक एक ओळीचे दहा प्रतिसाद नसायचे. मुळ माहितीचे-विचारांचे आदानप्रदान असलेले प्रतिसाद भरभरुन असायचे. उपक्रम गळपटलं त्याला कारण डु आयडी (सं.पुरस्कृत) वि. सदस्य असा लढा तिथे झाला. मुळ मालकांनी तिथे कामामुळे दुर्लक्ष केलं. एक नवे मालक पुढे आले. ड्रुपल अपडेट मधे अनेक बदल झाले अनेक सुविधा गेल्या, लिहिणारे अनेक मिपावर स्थाईक झाले आणि पुढे उपक्रम निपचित पडलं. उपक्रमवर काही लेखन चर्चा खुपच उत्तम दर्जाच्या झाल्यात. आजही कधीतरी उपक्रमच्या काही चर्चा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाट्तात. -दिलीप बिरुटे (मा.उपक्रमी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 04/09/2015 - 10:22
धन्यवाद , उपक्रम बद्दल माहीती दिल्या बद्दल. बर्‍याच दिवसापासुन कुतुहल होते. ते संस्थळ परत चालु होण्या विषयी काही माहीती आहे का?

पैसा 03/09/2015 - 17:11
=)) याला म्हणतात क्रिएटिव्ह विडंबन! पेर्णा लिहायची राहिली का? तसाही हा विषय ५ शतकी होऊ शकतो.

वेल्लाभट 03/09/2015 - 17:36
एखाद्या गोष्टीतली 'गंमत' जेंव्हा तिची 'ओळख' बनायला लागते तेंव्हा त्या गोष्टीच्या ओळखीतली गंमत आटत जाते. तसं न होवो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ 03/09/2015 - 22:19
अभ्या जेप्याच्या ओळखीतला आहे असं दाखवतोय रे! कॉल कर म्हणून सलगी दाखवतोय. संपादकपदासाठी रेफर करेल नाव म्हणून. अब समझे श्रीमान जैकजी चिडियावाले?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या.. 03/09/2015 - 22:33
कशाला नाव जॅक् घेतलएस रे, जॅक् लावलेला बी कळेना. पन रेफर वगैरे करू नको हां. उगी डिमोट नाइ व्हायचे मला. ;-)

In reply to by अभ्या..

अवं नीट लक्ष देउन वाचलचं नौतं. डिमोट. ह्या ह्या. तुम्हाला डिमोट केलं तर मिपाचे बॅनर बोंबलतील ना. ;) ;)!!

In reply to by जेपी

काय नाय एकादा खमक्या संपादक नेमा!. सर्वच खमके संपादक आहेत, अशी माहिती आहे. पण, तिकडेही अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर लै काथ्याकुट असतो म्हणे. लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य पहिलं प्राधान्य याला आहे, लेखकरावांना लिहु द्या, मग त्याच्या प्रतिसादातलं कंटेत पाहु म्हणतात म्हणे. नाय तर उदा.च द्यायचं तर याच धाग्यावरच्या विषय सोडुन असलेल्या अवांतर गावगप्पांना केव्हाच पंख लागले असते, नाय का ? -दिलीप बिरुटे
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

अन्नदाता सुखी भव: १ - PL 480

शेखरमोघे ·

बहुगुणी 27/08/2015 - 03:42
वरील माहितीशी बरंचसं जुळणारं त्यावेळचं The Far East and Oceania Agricultural Situation हे अमेरिकन सरकारी पत्रक सापडलं. CATO.org वरील हा लेख हा प्रस्तुत लेखाच्या संदर्भांपैकी एक आहे की नाही माहीत नाही, पण या लेखात अखेरीस वर्णन केल्याप्रमाणे PL-480चे दुष्परिणाम या दुव्यात दिल्याप्रमाणेच आढळले: ..... a number of serious negative effects have been identified.(15) One major result was the repression of the domestic price of wheat and other commodities that were imported under the program. Farmers reacted to the lower prices and reduced the acreage planted in both wheat and competing cereals. In fact, the large and escalating shipments of P.L. 480 food aid between 1955 and 1965 bankrupted large numbers of Indian farmers. And that happened when India was a predominantly agricultural country with a significant proportion of uncultivated arable land and vast potential for expansion of food production, as was demonstrated by India's yield per acre being one of the lowest in the world. Another negative effect stemmed from the fact that, under P.L. 480, the Indian government appeared to receive the U.S. foodgrains free and it could garner substantial rupee receipts upon resale of the grain in Indian markets. Funds raised by the Indian government from the resale of such food aid accounted for 56 percent of the external assistance to India's public development outlays during the 1960s.(16) In short, the Indian government had a direct interest in maximizing the quantity of P.L. 480 imports and sales in order to raise funds to finance its public development schemes. पुढच्या भागांमध्ये भारतीय हिरव्या क्रांतीचं वर्णन असेल अशी अपेक्षा आहे. IARI/ IARC या संस्थांबद्दल एके काळी खूप आदर होता, सध्याची परिस्थिती माहीत नाही. (जाता जाता: याच PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं ना? की ते नंतरचं? आठवत नाहीये....)

In reply to by बहुगुणी

स्रुजा 27/08/2015 - 05:08
हिरव्या क्रांतीचाच विचार मनात आला. याच अपमानास्पद वागणुकीला खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींना पण सामोरं जावं लागलं. त्यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यात त्यांना तत्कालिन अध्यक्षांनी भेटीसाठी झुलवत ठेवुन अखेरीस मदत मान्य केली, ती सुद्धा मानहानीकारक टोन मध्ये. माझ्या वाचण्यात असं आलं की ही मानहानी इंदिरा गांधींना खुप लागली आणि त्या इर्ष्येवर त्यांनी हरित क्रांती धडाक्यात सुरु केली. मोघेजी, तुम्ही खुप छान माहिती दिलीत, यातलं बरंचसं माहिती नव्हतं. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक.

In reply to by बहुगुणी

शेखरमोघे 27/08/2015 - 21:22
पुढच्या भागांमध्ये नक्कीच भारतीय हिरव्या क्रांतीचं वर्णन असेल , खास करून डॉ नॉर्मन बोरलॉग (उल्लेख आलेलेच आहे) आणि डॉ स्वामिनाथन या व्यक्ती आणि त्यांचे कार्य, शेतीकरता काय काय केले गेले आणि आपण धान्याची काळजी घेता घेता कसे "problems of plenty" पर्यंत पोचलो याबद्दल लिहिण्याचा विचार आहे. थोडेसे आधीचे वर्णन - कै लक्ष्मणराव किर्लोस्करांचा लोखंडी फाळाचा नांगर इ.इ. बद्दल देखील जमल्यास. PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं किंवा नाही हे नक्की मलाही आठवत नाही पण हा विषय (आणि नंतर "बाजरी आणि त्यावरची अर्गट नावाची नैसर्गिक विषारी बुरशी") मोठाच आहे - लेखमाला वाढवण्यास आणि रंजक करण्यास - वर्णन खत्रुड असले तरी उपयोगी ठरेल.

या विषयावर तपशीलवार वाचायला मिळणे हे सौभाग्यच म्हणायला हवे. लेखमालिकेची सुरुवात खूप आवडली. लेखनशैली खिळवून ठेवणारी आहे. हे वाचून घरच्या मोठ्या मंडळींच्या जुन्या गप्पा आठवल्या. महाराष्ट्रात कदाचित रेशनमध्ये तांदूळ कमी मिळत असावा. माझे वडील लहान असताना घरी आठवड्यातून ठराविक दिवसच भात शिजवला जात असे. माझ्या आईकडून कळलेला आणखी एक किस्सा मह्णजे माझ्या मोठ्या मावशीचे लग्न तत्कालिन म.प्र. (आजचे छत्तीसगड) मधल्या मराठी कुटुंबात झाले. वर्‍हाडी मंडळी पोळ्यांपेक्षा भातच अधिक खाणारी होती. या आव्हानाचा अगोदरच विचार करून माझ्या आजोबांनी सगळे नातेवाईक, शेजारी अन स्नेह्यांना काही महिने अगोदरपासून रेशनमध्ये मिळणारा तांदूळ वाचवून या विवाहासाठी आणण्याचे आवाहन केले. सर्वांनी भरभरून मदत केल्यामुळे काळ्या बाजारातला तांदूळ विकत न घेता विवाहसोहळा यशस्वीरीत्या पार पडला. काळ्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर धान्य विकत घेण्याची ऐपत तशीही नव्हतीच. माझ्या पिढिने हे सर्व फक्त ऐकले आहे प्रत्यक्ष अनुभवायची वेळ आली नाही याचे श्रेय जुन्या काळातले नियोजनकर्ते, धोरणे राबवणारे, अन शेतात राबणारे तसेच त्यागी वृत्तीचे सर्वसामान्य यांचे आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

शेखरमोघे 27/08/2015 - 22:09
ऐकीव माहितीप्रमाणे साधारणतः दुसऱ्या महायुद्धाआधी आणि १९४०-५० मध्येही महाराष्ट्रात, कोकण सोडल्यास, रोजच्या जेवणात ज्यांच्याकडे घरचा असेल तिथे जोन्धळा वापरला जाई, इतर विकतचा गहू वापरत, कोकणात तांदूळ. बरेच लोक सगळीच धान्ये वर्षातून एकदा पीक बाजारात आल्यावर (जेव्हा भाव कमी असतील तेव्हां) आपल्या आर्थिक स्थिती प्रमाणे आणि साठवणीच्या सोयीनुसार विकत घेत आणि त्याचाच शक्य तो वर्ष भरात वापर करत. वर्षातून जे मोठे सण वगैरे असतील त्यानुसार त्या पुरताच रोजच्या जेवणात बदल होत असे. तांदूळ हा अतिशय "localised" धान्य प्रकार होता - पुण्या-मुंबईला उत्तम तांदूळ म्हणून आंबेमोहोर वापरला जात असला तरी तीच जात महाराष्ट्रात इतरत्रही, उत्तम मानली जात असावी असे वाटत नाही, कदाचित मिळत नसेल म्हणून किंवा महाग असेल म्हणून. माझे लहानपण बेळगावला गेले, जिथे तांदूळ हे मुख्य पीक असल्याने रोजच्या जेवणात भात हा स्थायीभाव असे. माझ्या लहानपणी मी ऐकलेल्या उत्तम जाती म्हणजे "चम्पाकली", "कमोद" (इंग्रजीत लिहिताना सावधगिरी बाळगावी) आणि आंबेमोहोर हा कधीतरी मिळणारा प्रकार. जेवताना पहिला भात (बहुतेक तूप भात, मेतकूट भात, वरण भात) , मधला भात (आमटी, पिठलं, सार अशा कालवणाबरोबर) आणि मागचा भात (ताक किंवा दह्याबरोबर) असा भातच भात हा प्रकार असे. रेशनिंग जास्त कडक झाल्यावर बाजारात शेतात पिकवलेले धान्य खुलेआम मिळणे बंद झाले.

फार सुरेख शैलीतल माहितीपूर्ण लेख. हे सगळे झाले तेव्हा लहान होतो, तरी PL-480 च्या निकृष्ट गहू आणि मिलोची आठवण आहे. (जाता जाता: याच PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं ना? की ते नंतरचं? आठवत नाहीये....) तीच ती... PL-480 मिलो... म्हणजेच कुपोषित किडकी तांबडी-पिवळि-तपकिरी बाजरी, जी अमेरिकेत गुरांच्या खाण्यासाठीही अयोग्य समजली जात होती असे म्हणतात.

गॅरी ट्रुमन 27/08/2015 - 12:52
मस्तच लेख. पी.एल-४८० कायदा जरी १९५४ मध्ये आला असला तरी त्यापूर्वीच (म्हणजे १९४८-४९ मध्ये) भारतात अन्नधान्याची टंचाई होतीच.त्यावेळी पंडित नेहरूंनी भारताचे प्रतिनिधी म्हणून (बहुदा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांना) अमेरिकन प्रशासनाशी बोलणी करायला अमेरिकेत पाठवले होते.अय्यर यांनी अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांची भेटही घेतली होती. मी आता लिहिणार आहे ती घटना १९४८-४९ ची होती की १९५४ नंतरची होती हे आता याक्षणी माझ्या लक्षात नाही. ते पुस्तकात बघून लिहावे लागेल. १९४८-४९ मध्ये अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी काही अटींवर भारताला अन्नधान्य पुरवायचे मान्य केले.अर्थातच या अटी नेहरूंनी अमान्य केल्या. त्यावेळी नेहरूंनी म्हटले होते--"We cannot accept aid with strings attached". पण त्यानंतर अमेरिकेने त्या अटी मागे घेतल्या आणि भारताला धान्य पाठवले होते. ही घटना १९४८-४९ मधील की १९५४ मधील हे तपासायला हवे. पण अल्लादी कृष्णस्वामी अय्यर अमेरिकेत अन्नधान्य टंचाईवर अमेरिकन प्रशासनाशी बोलणी करायला गेले होते हे द हिंदू मध्ये "५० वर्षांपूर्वी" या कॉलममध्ये १९९८ की १९९९ मध्ये वाचल्याचे आठवते. नो स्ट्रींग्ज अ‍ॅटॅच्ड ही घटना नक्की कधीची हे आज संध्याकाळी माझ्याजवळच्या "इंटरनॅशनल रिलेशन्स" च्या पुस्तकातून तपासून लिहितो.

In reply to by भीमराव

कॉंग्रेस(गाजरगवत) चं बि पन ह्यातनच आलं ना वो. हो बाबुदादा, अमेरिकाच्या मते हे गवत "P L 480" येण्यापुर्वीही भारतात होते, परंतू हा खोटारडेपणा होता. भारताच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन जाणुबुजून 'काँग्रेस' गवताचे बी ह्या धान्यात मिसळले व येथील जैवविविधतेत हस्तक्षेप केला. हे गवत सहजासहजी नष्ट होत नाही, उभ्या पिकात जोमाने वाढते व पिकाचे नुकसान करते. अजुनही आपण हे गवत पुर्णपणे नष्ट करू शकलो नाही.

In reply to by ऋतुराज चित्रे

चामुंडराय 10/01/2018 - 04:52
प्रधान सेवक प्रयत्न करताहेत :) आता हि अफवा कोणी पसरवली कि त्यांचा पुतळा शेतात उभा केला तर काँग्रेस गवत अजिबात उगवत नाही - एक कायप्पा फॉरवर्ड

पैसा 27/08/2015 - 14:02
उत्तम लेख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. बंगालच्या दुष्काळाबद्दल एका जुन्या धाग्यात बरीच चांगली चर्चा झाली होती. आता लिंक शोधावी लागेल.

राही 27/08/2015 - 14:35
मिपावरील एका जुन्या धाग्यात मी याविषयी लिहिले होते. युद्धकाळात अन्नटंचाई झाली ती पुढे फाळणीनंतरही कायम राहिली, नव्हे वाढली. कारण गव्हाचे कोठार असलेला पश्चिम पंजाब आणि तांदुळाचे कोठार असलेला पूर्व बंगाल पाकिस्तानात गेला. त्या काळी उजव्या गटाचे प्रतिनिधी वल्लभभाई यांचे विश्वासू आणि उजवे हात असलेले स.का.पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. अखिल भारतीय कॉन्ग्रेस पक्षासाठी ते प्रमुख फंड-रेज़र होते. मुंबईतल्या आणि भारतातल्याही भांडवलदारवर्गाशी त्यांचे निकटचे संबंध होते. वल्लभभाईंच्या मृत्यूनंतर उजव्या गटाचे नेतृत्व स.का.पाटीलांकडे आले. स.का. पाटील उत्तम वक्ते होते. फर्डे इंग्लिश, मराठी आणि गुजरातीतून ते उत्कृष्ट भाषण करीत. अमेरिकेने त्यांना पंतप्रधानपदासाठी नर्चर करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. स.का. पाटीलांचे अमेरिकन सरकारमध्ये चांगले वजन होते. म्हणजे अमेरिकेनेच ते निर्माण केले होते. विशेषतः आइज़ेन्हॉवर यांच्याशी त्यांचे थेट आणि उत्तम समीकरण होते. पब्लिक लॉ ४८० द्वारे भारताला अन्नमदत मिळवून देण्यात त्यांचा मुख्य वाटा होता. भारताला साधारण १९६६पर्यंत मदतीची जरूर भासली. अमेरिकेकडून मदत स्वीकारणे ही आपत्कालीन परिस्थिती होती. ते कायम धोरण नव्हते. पुढे इंदिरा गांधींनी उत्तमोत्तम कृषिशास्त्रज्ञांना सन्मानाने मदतीसाठी घेऊन दुग्ध आणि हरितक्रांतीचा पाया घातला आणि अमेरिकन मदतीची निकड आणि तिचे महत्त्व नाहीसे केले. त्याचबरोबर उजव्या गटालाही नामोहरम केले. पुढे १९६५ आणि १९७१ मधील युद्धांमुळे पुन्हा अन्नटंचाई झाली. त्याचे राजकीय परिणाम झाले तरी १९७५ पर्यंत टंचाई विरून गेली. राशनिंगचे आश्रयदातेही कमी झाले. अर्थात धागा क्रमशः आहे तेव्हा धागाकर्त्याच्या पुढील लेखांत हे सर्व येईलच.

अर्धवटराव 28/08/2015 - 00:13
किती सहन केलं असेल पब्लीकनी. आता देखील एकदम टंचाई नाहि पण अन्न-धान्याचं व्यवस्थीत मॅनेजमेण्ट नाहिच आपल्याकडे. पु.भा.प्र.

१९६० पासून म्हणजे माझ्या वयाच्या सहाव्या वर्षापासून रेशनिंग कार्ड, रांगा, तुटपुंजे आणि निकृष्ट दर्जाचे मिळणारे धान्य हे पाहात आणि अनुभवत आलो आहे. पुढे वयाने मोठा झाल्यावरही तांदूळाचा काळाबाजार पाहिला आहे. रेशनचा निकृष्ट तांदूळ पाच मापटी घेऊन चांगला (आंबेमोहोर?) तांदूळ २ की ३ मापटी मिळायचा. आईला भात खायची भयंकर आवड. सुरुवातीला त्यात कांही गैर वाटायचे नाही. वाघरी जमातीच्या बायका घरोदारी हा तांदळाचा बार्टर व्यवहार करायच्या. (आम्हाला टिटवाळ्याला जायला लागायचे नाही.) पण पुढे लोकल ट्रेनमध्ये ह्या वाघरी बायका हे बंदी असलेले तांदूळ कसे आणतात हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. रेल्वे पोलिसांनी पकडू नये म्हणून त्या चांगल्या तांदूळाच्या पोटल्यांवर आपला घागरा पसरून त्यावर बसायच्या. आठवडा आठवडा आंघोळ न केलेल्या, कराकरा डोके खाजविण्यार्‍या ह्या बायका अंतर्वस्त्र तरी घालायच्या की नाहीत हा एक संशोधनाचाच विषय होता. घरच्यांना समजावून मी ह्या तांदळाच्या वापारावर घरात बंदी घातली. जो रेशनचा तांदूळ मिळेल तोच खाऊया पण ह्या बायकांकडून तांदूळ घ्यायचा नाही असे ठरवून टाकले आणि तो तांदूळ आमच्या घरात बंद झाला. रेशनिंगच्या निकृष्ट धान्यात भयंकर कचरा असलेला अमेरिकन गहू, उकडा तांदूळ, मळकट साखर असे धान्य मिळायचे. बरीच वर्षे हे चालले होते. रेशनिंग कार्डावर जास्त युनिटस दाखवायचे (तिथे राहात नसलेली माणसे राहतात असे दाखवायचे) आणि जास्त धान्य मिळवायचे असाही प्रयत्न असायचा. कधी रेशनिंग अधिकारी तपासणीसाठी घरी यायचे. (बहुतेक वेळा रविवारी सकाळी) त्यांना ती ती माणसे दाखवावी लागायची. आमच्या रेशनकार्डात आजीचं नांव होतं. ती बडोद्याला काकांकडे राहायची. त्यामुळे ती गावी गेली आहे हे स्टँडर्ड उत्तर असायचे आणि ते खपूनही जायचे.

अंतु बर्वा 15/09/2015 - 23:30
माझ्या सारखी त्या काळातील लहान मुले "नंबर लागेपर्यंत" रेशनच्या रांगेतील जागा धरून राहणे अशा कामाला उपयोगी पडत. "नंबर लागल्यावर मात्र मोठ्यांची जरूर लागायची - कारण या आठवड्यात/पंधरवड्यात/महिन्यात जे जी मिळायला हवे (गहू, तांदूळ, साखर, वनस्पती तेल/डालडा, किंवा अशाच इतर खाद्य वस्तू ज्यांचा नेहेमीच तुटवडा निदान त्या काळी तरी असे) ते ते सर्व आपल्याला प्रत्यक्ष मिळते आहेना याची खात्री करून घ्यावी लागे.
हे प्रत्येक महिन्याला अगदी रांगेत पाच-सहा तास उभे राहुन अनुभवले आहे... बाकी रेशनच्या अन्नापेक्शा जास्त निकड असायची ती रेशनवर मिळणार्या रॉकेलची. कारण काळ्याबाजारातील रॉकेल घेणे औकातीच्या बाहेरची गोष्ट होती. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या बघा... बाकी लेखमाला सुरेखच. कितीतरी गोष्टी आपणास ऐकुन माहीत असतात पण अशा सुंदर लेखनामुळे त्यामागचा इतिहासही कळतो आणी त्याची कारणीमिमांसाही... धन्यवाद :-)

In reply to by अंतु बर्वा

रॉकेलच्या रांगेत तासनतास उभे राहण्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. काही वेळा दुकानातले रॉकेल संपून रिकाम्या कॅननेच घरी परतावे लागले आहे.

बोका-ए-आझम 16/09/2015 - 08:29
ही वर्णने आजीआजोबांकडून आणि आईवडिलांकडूनही ऐकलेली आहेत. जेव्हा नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतर गव्हाची टंचाई निर्माण झाली होती तेव्हा आपण आॅस्ट्रेलियातून गहू आयात केला होता. त्यावेळी असं का नाही केलं हे कुतूहल आहे.

नमकिन 20/09/2015 - 21:53
शाळेच्या वाटेवर रेशन दुकान असल्याने कित्येकदा कुठला जिन्नस आलाय की नाहीं ते पाहुन पुन्हा घरी पळत जाऊन खबर पोचवून धावत शाळा गाठायची. स्टोव्ह पेटवणे, बारीक तारेने बर्नर साफ करणे, पंपची दांडी व वाॅशर , त्याचे वंगण, सुटे भाग, उडालेला भडका सगळ कसं अंगावर आलं.

In reply to by नमकिन

अगदी खरं बोललात. रेशनच्या खबरींचे एक स्वतंत्र नेटवर्क होते. चाळीतुन अथवा सोसायटीमध्ये काम करणार्‍या बायांचं नेटवर्क. रेशन मध्ये काय उपलब्ध आहे, कोणती वस्तु कधी येणार आहे ह्याची आतल्या गोटातली बित्तम्बातमी नेहमी ह्या नेटवर्क तर्फेच समजायची. कूठल्या वेळेस गेले की कमीत कमी वेळ रांगेत थांबावं लागेल ह्याचे आराखडे बांधता यायचे. वेगळाच अनुभव. छान लेखमाला. -मयुरा

In reply to by मयुरा गुप्ते

शेखरमोघे 11/01/2018 - 08:26
जवळ जवळ तीन वर्षे होऊन गेल्यावरही कोणीतरी हा भाग फक्त वाचतच नाही तर प्रतिसादही देत आहे हे पाहिल्यावर छान वाटले.

गामा पैलवान 10/01/2018 - 03:19
टिटवाळ्याच्या तांदूळांवरून आठवलं. वडलांनी एकदा तिथनं तांदूळ आणले होते. ठाण्याला उतरल्यावर वजन होतं म्हणून रिक्षाने घरी आले. तेव्हा रिक्षावाल्याला संशय आला. त्याने तक्रार करेन वगैरे धमकी दिली. वडिलांनी दाद दिली नाही. परत दिसलास तर तंगडं मोडून ठेवेन म्हणून दमही दिला. साली त्या पिढीच्या विशिष्ट अवयवात चरबी भारी होती म्हणा. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शेखरमोघे 11/01/2018 - 08:27
जवळ जवळ तीन वर्षे होऊन गेल्यावरही कोणीतरी हा भाग फक्त वाचतच नाही तर प्रतिसादही देत आहे हे पाहिल्यावर छान वाटले.

बहुगुणी 27/08/2015 - 03:42
वरील माहितीशी बरंचसं जुळणारं त्यावेळचं The Far East and Oceania Agricultural Situation हे अमेरिकन सरकारी पत्रक सापडलं. CATO.org वरील हा लेख हा प्रस्तुत लेखाच्या संदर्भांपैकी एक आहे की नाही माहीत नाही, पण या लेखात अखेरीस वर्णन केल्याप्रमाणे PL-480चे दुष्परिणाम या दुव्यात दिल्याप्रमाणेच आढळले: ..... a number of serious negative effects have been identified.(15) One major result was the repression of the domestic price of wheat and other commodities that were imported under the program. Farmers reacted to the lower prices and reduced the acreage planted in both wheat and competing cereals. In fact, the large and escalating shipments of P.L. 480 food aid between 1955 and 1965 bankrupted large numbers of Indian farmers. And that happened when India was a predominantly agricultural country with a significant proportion of uncultivated arable land and vast potential for expansion of food production, as was demonstrated by India's yield per acre being one of the lowest in the world. Another negative effect stemmed from the fact that, under P.L. 480, the Indian government appeared to receive the U.S. foodgrains free and it could garner substantial rupee receipts upon resale of the grain in Indian markets. Funds raised by the Indian government from the resale of such food aid accounted for 56 percent of the external assistance to India's public development outlays during the 1960s.(16) In short, the Indian government had a direct interest in maximizing the quantity of P.L. 480 imports and sales in order to raise funds to finance its public development schemes. पुढच्या भागांमध्ये भारतीय हिरव्या क्रांतीचं वर्णन असेल अशी अपेक्षा आहे. IARI/ IARC या संस्थांबद्दल एके काळी खूप आदर होता, सध्याची परिस्थिती माहीत नाही. (जाता जाता: याच PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं ना? की ते नंतरचं? आठवत नाहीये....)

In reply to by बहुगुणी

स्रुजा 27/08/2015 - 05:08
हिरव्या क्रांतीचाच विचार मनात आला. याच अपमानास्पद वागणुकीला खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींना पण सामोरं जावं लागलं. त्यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यात त्यांना तत्कालिन अध्यक्षांनी भेटीसाठी झुलवत ठेवुन अखेरीस मदत मान्य केली, ती सुद्धा मानहानीकारक टोन मध्ये. माझ्या वाचण्यात असं आलं की ही मानहानी इंदिरा गांधींना खुप लागली आणि त्या इर्ष्येवर त्यांनी हरित क्रांती धडाक्यात सुरु केली. मोघेजी, तुम्ही खुप छान माहिती दिलीत, यातलं बरंचसं माहिती नव्हतं. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक.

In reply to by बहुगुणी

शेखरमोघे 27/08/2015 - 21:22
पुढच्या भागांमध्ये नक्कीच भारतीय हिरव्या क्रांतीचं वर्णन असेल , खास करून डॉ नॉर्मन बोरलॉग (उल्लेख आलेलेच आहे) आणि डॉ स्वामिनाथन या व्यक्ती आणि त्यांचे कार्य, शेतीकरता काय काय केले गेले आणि आपण धान्याची काळजी घेता घेता कसे "problems of plenty" पर्यंत पोचलो याबद्दल लिहिण्याचा विचार आहे. थोडेसे आधीचे वर्णन - कै लक्ष्मणराव किर्लोस्करांचा लोखंडी फाळाचा नांगर इ.इ. बद्दल देखील जमल्यास. PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं किंवा नाही हे नक्की मलाही आठवत नाही पण हा विषय (आणि नंतर "बाजरी आणि त्यावरची अर्गट नावाची नैसर्गिक विषारी बुरशी") मोठाच आहे - लेखमाला वाढवण्यास आणि रंजक करण्यास - वर्णन खत्रुड असले तरी उपयोगी ठरेल.

या विषयावर तपशीलवार वाचायला मिळणे हे सौभाग्यच म्हणायला हवे. लेखमालिकेची सुरुवात खूप आवडली. लेखनशैली खिळवून ठेवणारी आहे. हे वाचून घरच्या मोठ्या मंडळींच्या जुन्या गप्पा आठवल्या. महाराष्ट्रात कदाचित रेशनमध्ये तांदूळ कमी मिळत असावा. माझे वडील लहान असताना घरी आठवड्यातून ठराविक दिवसच भात शिजवला जात असे. माझ्या आईकडून कळलेला आणखी एक किस्सा मह्णजे माझ्या मोठ्या मावशीचे लग्न तत्कालिन म.प्र. (आजचे छत्तीसगड) मधल्या मराठी कुटुंबात झाले. वर्‍हाडी मंडळी पोळ्यांपेक्षा भातच अधिक खाणारी होती. या आव्हानाचा अगोदरच विचार करून माझ्या आजोबांनी सगळे नातेवाईक, शेजारी अन स्नेह्यांना काही महिने अगोदरपासून रेशनमध्ये मिळणारा तांदूळ वाचवून या विवाहासाठी आणण्याचे आवाहन केले. सर्वांनी भरभरून मदत केल्यामुळे काळ्या बाजारातला तांदूळ विकत न घेता विवाहसोहळा यशस्वीरीत्या पार पडला. काळ्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर धान्य विकत घेण्याची ऐपत तशीही नव्हतीच. माझ्या पिढिने हे सर्व फक्त ऐकले आहे प्रत्यक्ष अनुभवायची वेळ आली नाही याचे श्रेय जुन्या काळातले नियोजनकर्ते, धोरणे राबवणारे, अन शेतात राबणारे तसेच त्यागी वृत्तीचे सर्वसामान्य यांचे आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

शेखरमोघे 27/08/2015 - 22:09
ऐकीव माहितीप्रमाणे साधारणतः दुसऱ्या महायुद्धाआधी आणि १९४०-५० मध्येही महाराष्ट्रात, कोकण सोडल्यास, रोजच्या जेवणात ज्यांच्याकडे घरचा असेल तिथे जोन्धळा वापरला जाई, इतर विकतचा गहू वापरत, कोकणात तांदूळ. बरेच लोक सगळीच धान्ये वर्षातून एकदा पीक बाजारात आल्यावर (जेव्हा भाव कमी असतील तेव्हां) आपल्या आर्थिक स्थिती प्रमाणे आणि साठवणीच्या सोयीनुसार विकत घेत आणि त्याचाच शक्य तो वर्ष भरात वापर करत. वर्षातून जे मोठे सण वगैरे असतील त्यानुसार त्या पुरताच रोजच्या जेवणात बदल होत असे. तांदूळ हा अतिशय "localised" धान्य प्रकार होता - पुण्या-मुंबईला उत्तम तांदूळ म्हणून आंबेमोहोर वापरला जात असला तरी तीच जात महाराष्ट्रात इतरत्रही, उत्तम मानली जात असावी असे वाटत नाही, कदाचित मिळत नसेल म्हणून किंवा महाग असेल म्हणून. माझे लहानपण बेळगावला गेले, जिथे तांदूळ हे मुख्य पीक असल्याने रोजच्या जेवणात भात हा स्थायीभाव असे. माझ्या लहानपणी मी ऐकलेल्या उत्तम जाती म्हणजे "चम्पाकली", "कमोद" (इंग्रजीत लिहिताना सावधगिरी बाळगावी) आणि आंबेमोहोर हा कधीतरी मिळणारा प्रकार. जेवताना पहिला भात (बहुतेक तूप भात, मेतकूट भात, वरण भात) , मधला भात (आमटी, पिठलं, सार अशा कालवणाबरोबर) आणि मागचा भात (ताक किंवा दह्याबरोबर) असा भातच भात हा प्रकार असे. रेशनिंग जास्त कडक झाल्यावर बाजारात शेतात पिकवलेले धान्य खुलेआम मिळणे बंद झाले.

फार सुरेख शैलीतल माहितीपूर्ण लेख. हे सगळे झाले तेव्हा लहान होतो, तरी PL-480 च्या निकृष्ट गहू आणि मिलोची आठवण आहे. (जाता जाता: याच PL-480 अंतर्गत येणार्‍या धान्यात मोठ्या प्रमाणावर कीड असलेलं मिलो (किंवा मिलेट असेल) पुरवलं गेलं होतं ना? की ते नंतरचं? आठवत नाहीये....) तीच ती... PL-480 मिलो... म्हणजेच कुपोषित किडकी तांबडी-पिवळि-तपकिरी बाजरी, जी अमेरिकेत गुरांच्या खाण्यासाठीही अयोग्य समजली जात होती असे म्हणतात.

गॅरी ट्रुमन 27/08/2015 - 12:52
मस्तच लेख. पी.एल-४८० कायदा जरी १९५४ मध्ये आला असला तरी त्यापूर्वीच (म्हणजे १९४८-४९ मध्ये) भारतात अन्नधान्याची टंचाई होतीच.त्यावेळी पंडित नेहरूंनी भारताचे प्रतिनिधी म्हणून (बहुदा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांना) अमेरिकन प्रशासनाशी बोलणी करायला अमेरिकेत पाठवले होते.अय्यर यांनी अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांची भेटही घेतली होती. मी आता लिहिणार आहे ती घटना १९४८-४९ ची होती की १९५४ नंतरची होती हे आता याक्षणी माझ्या लक्षात नाही. ते पुस्तकात बघून लिहावे लागेल. १९४८-४९ मध्ये अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी काही अटींवर भारताला अन्नधान्य पुरवायचे मान्य केले.अर्थातच या अटी नेहरूंनी अमान्य केल्या. त्यावेळी नेहरूंनी म्हटले होते--"We cannot accept aid with strings attached". पण त्यानंतर अमेरिकेने त्या अटी मागे घेतल्या आणि भारताला धान्य पाठवले होते. ही घटना १९४८-४९ मधील की १९५४ मधील हे तपासायला हवे. पण अल्लादी कृष्णस्वामी अय्यर अमेरिकेत अन्नधान्य टंचाईवर अमेरिकन प्रशासनाशी बोलणी करायला गेले होते हे द हिंदू मध्ये "५० वर्षांपूर्वी" या कॉलममध्ये १९९८ की १९९९ मध्ये वाचल्याचे आठवते. नो स्ट्रींग्ज अ‍ॅटॅच्ड ही घटना नक्की कधीची हे आज संध्याकाळी माझ्याजवळच्या "इंटरनॅशनल रिलेशन्स" च्या पुस्तकातून तपासून लिहितो.

In reply to by भीमराव

कॉंग्रेस(गाजरगवत) चं बि पन ह्यातनच आलं ना वो. हो बाबुदादा, अमेरिकाच्या मते हे गवत "P L 480" येण्यापुर्वीही भारतात होते, परंतू हा खोटारडेपणा होता. भारताच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन जाणुबुजून 'काँग्रेस' गवताचे बी ह्या धान्यात मिसळले व येथील जैवविविधतेत हस्तक्षेप केला. हे गवत सहजासहजी नष्ट होत नाही, उभ्या पिकात जोमाने वाढते व पिकाचे नुकसान करते. अजुनही आपण हे गवत पुर्णपणे नष्ट करू शकलो नाही.

In reply to by ऋतुराज चित्रे

चामुंडराय 10/01/2018 - 04:52
प्रधान सेवक प्रयत्न करताहेत :) आता हि अफवा कोणी पसरवली कि त्यांचा पुतळा शेतात उभा केला तर काँग्रेस गवत अजिबात उगवत नाही - एक कायप्पा फॉरवर्ड

पैसा 27/08/2015 - 14:02
उत्तम लेख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. बंगालच्या दुष्काळाबद्दल एका जुन्या धाग्यात बरीच चांगली चर्चा झाली होती. आता लिंक शोधावी लागेल.

राही 27/08/2015 - 14:35
मिपावरील एका जुन्या धाग्यात मी याविषयी लिहिले होते. युद्धकाळात अन्नटंचाई झाली ती पुढे फाळणीनंतरही कायम राहिली, नव्हे वाढली. कारण गव्हाचे कोठार असलेला पश्चिम पंजाब आणि तांदुळाचे कोठार असलेला पूर्व बंगाल पाकिस्तानात गेला. त्या काळी उजव्या गटाचे प्रतिनिधी वल्लभभाई यांचे विश्वासू आणि उजवे हात असलेले स.का.पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. अखिल भारतीय कॉन्ग्रेस पक्षासाठी ते प्रमुख फंड-रेज़र होते. मुंबईतल्या आणि भारतातल्याही भांडवलदारवर्गाशी त्यांचे निकटचे संबंध होते. वल्लभभाईंच्या मृत्यूनंतर उजव्या गटाचे नेतृत्व स.का.पाटीलांकडे आले. स.का. पाटील उत्तम वक्ते होते. फर्डे इंग्लिश, मराठी आणि गुजरातीतून ते उत्कृष्ट भाषण करीत. अमेरिकेने त्यांना पंतप्रधानपदासाठी नर्चर करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. स.का. पाटीलांचे अमेरिकन सरकारमध्ये चांगले वजन होते. म्हणजे अमेरिकेनेच ते निर्माण केले होते. विशेषतः आइज़ेन्हॉवर यांच्याशी त्यांचे थेट आणि उत्तम समीकरण होते. पब्लिक लॉ ४८० द्वारे भारताला अन्नमदत मिळवून देण्यात त्यांचा मुख्य वाटा होता. भारताला साधारण १९६६पर्यंत मदतीची जरूर भासली. अमेरिकेकडून मदत स्वीकारणे ही आपत्कालीन परिस्थिती होती. ते कायम धोरण नव्हते. पुढे इंदिरा गांधींनी उत्तमोत्तम कृषिशास्त्रज्ञांना सन्मानाने मदतीसाठी घेऊन दुग्ध आणि हरितक्रांतीचा पाया घातला आणि अमेरिकन मदतीची निकड आणि तिचे महत्त्व नाहीसे केले. त्याचबरोबर उजव्या गटालाही नामोहरम केले. पुढे १९६५ आणि १९७१ मधील युद्धांमुळे पुन्हा अन्नटंचाई झाली. त्याचे राजकीय परिणाम झाले तरी १९७५ पर्यंत टंचाई विरून गेली. राशनिंगचे आश्रयदातेही कमी झाले. अर्थात धागा क्रमशः आहे तेव्हा धागाकर्त्याच्या पुढील लेखांत हे सर्व येईलच.

अर्धवटराव 28/08/2015 - 00:13
किती सहन केलं असेल पब्लीकनी. आता देखील एकदम टंचाई नाहि पण अन्न-धान्याचं व्यवस्थीत मॅनेजमेण्ट नाहिच आपल्याकडे. पु.भा.प्र.

१९६० पासून म्हणजे माझ्या वयाच्या सहाव्या वर्षापासून रेशनिंग कार्ड, रांगा, तुटपुंजे आणि निकृष्ट दर्जाचे मिळणारे धान्य हे पाहात आणि अनुभवत आलो आहे. पुढे वयाने मोठा झाल्यावरही तांदूळाचा काळाबाजार पाहिला आहे. रेशनचा निकृष्ट तांदूळ पाच मापटी घेऊन चांगला (आंबेमोहोर?) तांदूळ २ की ३ मापटी मिळायचा. आईला भात खायची भयंकर आवड. सुरुवातीला त्यात कांही गैर वाटायचे नाही. वाघरी जमातीच्या बायका घरोदारी हा तांदळाचा बार्टर व्यवहार करायच्या. (आम्हाला टिटवाळ्याला जायला लागायचे नाही.) पण पुढे लोकल ट्रेनमध्ये ह्या वाघरी बायका हे बंदी असलेले तांदूळ कसे आणतात हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. रेल्वे पोलिसांनी पकडू नये म्हणून त्या चांगल्या तांदूळाच्या पोटल्यांवर आपला घागरा पसरून त्यावर बसायच्या. आठवडा आठवडा आंघोळ न केलेल्या, कराकरा डोके खाजविण्यार्‍या ह्या बायका अंतर्वस्त्र तरी घालायच्या की नाहीत हा एक संशोधनाचाच विषय होता. घरच्यांना समजावून मी ह्या तांदळाच्या वापारावर घरात बंदी घातली. जो रेशनचा तांदूळ मिळेल तोच खाऊया पण ह्या बायकांकडून तांदूळ घ्यायचा नाही असे ठरवून टाकले आणि तो तांदूळ आमच्या घरात बंद झाला. रेशनिंगच्या निकृष्ट धान्यात भयंकर कचरा असलेला अमेरिकन गहू, उकडा तांदूळ, मळकट साखर असे धान्य मिळायचे. बरीच वर्षे हे चालले होते. रेशनिंग कार्डावर जास्त युनिटस दाखवायचे (तिथे राहात नसलेली माणसे राहतात असे दाखवायचे) आणि जास्त धान्य मिळवायचे असाही प्रयत्न असायचा. कधी रेशनिंग अधिकारी तपासणीसाठी घरी यायचे. (बहुतेक वेळा रविवारी सकाळी) त्यांना ती ती माणसे दाखवावी लागायची. आमच्या रेशनकार्डात आजीचं नांव होतं. ती बडोद्याला काकांकडे राहायची. त्यामुळे ती गावी गेली आहे हे स्टँडर्ड उत्तर असायचे आणि ते खपूनही जायचे.

अंतु बर्वा 15/09/2015 - 23:30
माझ्या सारखी त्या काळातील लहान मुले "नंबर लागेपर्यंत" रेशनच्या रांगेतील जागा धरून राहणे अशा कामाला उपयोगी पडत. "नंबर लागल्यावर मात्र मोठ्यांची जरूर लागायची - कारण या आठवड्यात/पंधरवड्यात/महिन्यात जे जी मिळायला हवे (गहू, तांदूळ, साखर, वनस्पती तेल/डालडा, किंवा अशाच इतर खाद्य वस्तू ज्यांचा नेहेमीच तुटवडा निदान त्या काळी तरी असे) ते ते सर्व आपल्याला प्रत्यक्ष मिळते आहेना याची खात्री करून घ्यावी लागे.
हे प्रत्येक महिन्याला अगदी रांगेत पाच-सहा तास उभे राहुन अनुभवले आहे... बाकी रेशनच्या अन्नापेक्शा जास्त निकड असायची ती रेशनवर मिळणार्या रॉकेलची. कारण काळ्याबाजारातील रॉकेल घेणे औकातीच्या बाहेरची गोष्ट होती. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या बघा... बाकी लेखमाला सुरेखच. कितीतरी गोष्टी आपणास ऐकुन माहीत असतात पण अशा सुंदर लेखनामुळे त्यामागचा इतिहासही कळतो आणी त्याची कारणीमिमांसाही... धन्यवाद :-)

In reply to by अंतु बर्वा

रॉकेलच्या रांगेत तासनतास उभे राहण्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. काही वेळा दुकानातले रॉकेल संपून रिकाम्या कॅननेच घरी परतावे लागले आहे.

बोका-ए-आझम 16/09/2015 - 08:29
ही वर्णने आजीआजोबांकडून आणि आईवडिलांकडूनही ऐकलेली आहेत. जेव्हा नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतर गव्हाची टंचाई निर्माण झाली होती तेव्हा आपण आॅस्ट्रेलियातून गहू आयात केला होता. त्यावेळी असं का नाही केलं हे कुतूहल आहे.

नमकिन 20/09/2015 - 21:53
शाळेच्या वाटेवर रेशन दुकान असल्याने कित्येकदा कुठला जिन्नस आलाय की नाहीं ते पाहुन पुन्हा घरी पळत जाऊन खबर पोचवून धावत शाळा गाठायची. स्टोव्ह पेटवणे, बारीक तारेने बर्नर साफ करणे, पंपची दांडी व वाॅशर , त्याचे वंगण, सुटे भाग, उडालेला भडका सगळ कसं अंगावर आलं.

In reply to by नमकिन

अगदी खरं बोललात. रेशनच्या खबरींचे एक स्वतंत्र नेटवर्क होते. चाळीतुन अथवा सोसायटीमध्ये काम करणार्‍या बायांचं नेटवर्क. रेशन मध्ये काय उपलब्ध आहे, कोणती वस्तु कधी येणार आहे ह्याची आतल्या गोटातली बित्तम्बातमी नेहमी ह्या नेटवर्क तर्फेच समजायची. कूठल्या वेळेस गेले की कमीत कमी वेळ रांगेत थांबावं लागेल ह्याचे आराखडे बांधता यायचे. वेगळाच अनुभव. छान लेखमाला. -मयुरा

In reply to by मयुरा गुप्ते

शेखरमोघे 11/01/2018 - 08:26
जवळ जवळ तीन वर्षे होऊन गेल्यावरही कोणीतरी हा भाग फक्त वाचतच नाही तर प्रतिसादही देत आहे हे पाहिल्यावर छान वाटले.

गामा पैलवान 10/01/2018 - 03:19
टिटवाळ्याच्या तांदूळांवरून आठवलं. वडलांनी एकदा तिथनं तांदूळ आणले होते. ठाण्याला उतरल्यावर वजन होतं म्हणून रिक्षाने घरी आले. तेव्हा रिक्षावाल्याला संशय आला. त्याने तक्रार करेन वगैरे धमकी दिली. वडिलांनी दाद दिली नाही. परत दिसलास तर तंगडं मोडून ठेवेन म्हणून दमही दिला. साली त्या पिढीच्या विशिष्ट अवयवात चरबी भारी होती म्हणा. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शेखरमोघे 11/01/2018 - 08:27
जवळ जवळ तीन वर्षे होऊन गेल्यावरही कोणीतरी हा भाग फक्त वाचतच नाही तर प्रतिसादही देत आहे हे पाहिल्यावर छान वाटले.
नुकतेच "Time" नियतकालिकात मागील ६०-७० वर्षातले "भारत आणि अमेरिकेचे संबंध" फक्त १२ छायाचित्रात मांडलेले पाहिले. एवढा लांबलचक काळ फक्त १२ छायाचित्रात पकडता येणे तसे कठीणच, त्यामुळे त्रुटी असणे अनिवार्य - पण काय काय राहून गेले याचा विचार करताना "P L 480" या एकेकाळच्या "भारत भाग्य विधात्या"ची आठवण नक्कीच झाली. लक्षांत नाही येत ? "पु. लं. च्या ४८० कथा" वगैरे काहीसे वाटते आहे?

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

भारतीय वकील, 'स्वराज' पुर्वीचे आणि नंतरचे !

माहितगार ·

In reply to by पैसा

माहितगार 18/06/2015 - 08:28
मलाही असे काही होऊ नये वाटते. छ्याच असावे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या राजकारणात वकीलांची दिलेली नावे वानगी दाखल आहेत. अनेक जण आपल्याला बातम्यातून राजकारणी म्हणून माहित होतात पण ते सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत हे माहितीही नसते. अशा लोकांची एकुण संख्या आणि इन्व्हॉल्वमेंट सर्वसामान्य अपेक्षेपेक्षा अधीक असण्याची दावा नसलातरीही प्रथमदर्शनी शक्यता वाटते. संशयवाद हा चिमुटभर मिठा पेक्षा अधिक असू नये पण चिमूटभर मिठा एवढा असला म्हणजे विश्वास ठेवताना डोळेही झाकले जात नाहीत.

बबिता बा 20/06/2015 - 07:08
परराष्ट्रमंत्री एका संशयित गुन्हेगाराला दुसर्‍या देशात जायची परवानगी देऊ शकते पण स्वतःच्या देशात चौकशीला परत ये असा आदेश देऊ शकत नाही . यातच सर्व काही आले. भारतात घोटाळे करुन जगभर मजा मारत फिरा. असा संदेश बिनदिक्कतपणे दिला जात आहे . याचा निषेधच व्हायला हवा.

In reply to by पैसा

माहितगार 18/06/2015 - 08:28
मलाही असे काही होऊ नये वाटते. छ्याच असावे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या राजकारणात वकीलांची दिलेली नावे वानगी दाखल आहेत. अनेक जण आपल्याला बातम्यातून राजकारणी म्हणून माहित होतात पण ते सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत हे माहितीही नसते. अशा लोकांची एकुण संख्या आणि इन्व्हॉल्वमेंट सर्वसामान्य अपेक्षेपेक्षा अधीक असण्याची दावा नसलातरीही प्रथमदर्शनी शक्यता वाटते. संशयवाद हा चिमुटभर मिठा पेक्षा अधिक असू नये पण चिमूटभर मिठा एवढा असला म्हणजे विश्वास ठेवताना डोळेही झाकले जात नाहीत.

बबिता बा 20/06/2015 - 07:08
परराष्ट्रमंत्री एका संशयित गुन्हेगाराला दुसर्‍या देशात जायची परवानगी देऊ शकते पण स्वतःच्या देशात चौकशीला परत ये असा आदेश देऊ शकत नाही . यातच सर्व काही आले. भारतात घोटाळे करुन जगभर मजा मारत फिरा. असा संदेश बिनदिक्कतपणे दिला जात आहे . याचा निषेधच व्हायला हवा.
नास्तीक नावाच्या हिंदी चित्रपटात कवी प्रदीप यांच एक गाण आहे...