पापाची भागीदारी
In reply to सहमत आहे पण मग कांदा खायचाच by रेवती
In reply to हम्म! शेतकरी दलालाशिवाय कांदा by स्वाती२
In reply to शेतकऱ्यांनीच शेतातून घरात असा by शिल्पा ब
In reply to तथाकथित फक्त व्यापारावर by अवलिया
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
In reply to आपल्या विचाराशी सहमत आहे पण by सुकामेवा
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
In reply to कांदा जीवनावश्यक वस्तू या by गंगाधर मुटे
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
In reply to - @ नेत्रेश, स्वतः शेती केली आहे का? by नेत्रेश
In reply to हो. माझी १० एकर शेती तसेच by गंगाधर मुटे
In reply to भले .. by सातबारा
In reply to शेती मी विकत घेतलेली आहे by नेत्रेश
In reply to कांद्याला स्टोअरेज ऑप्शन by गंगाधर मुटे
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
जर गाड्या १५ लाखांच्या घेता, मल्टीप्लेक्स मध्ये २०० रु. ची तिकीटे काढता, हॉटेलमध्ये १००० रु बिल करता , तर शेतकर्याला कधी नव्हे तर ६० रु. भाव मिळाला तर पोटात का दुखावे? परवडत नसेल तर कांदा घेवू नका ना! तसेही कित्येक लोक कांदा खात नाहीत. कांदा जीवनावश्यक वस्तू नाहीच मुळी. त्यामुळे चैनीची वस्तू महाग झाली तर बरेच झाले, शेतकर्याला दोन पैसे जास्त मिळतील.खरे आहे. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा नाही खाल्ला तर कोणाचे काही बिघडत नाही. त्यामुळे परवडत नसल्यास विकत न घेणे हे सयुक्तिकच आहे. पण समजा लोकांनी कांदा विकतच घेतला नाही, तर मग शेतकर्याला पैसा मिळणार कोठून, हे समजत नाही. अगोदरच पैसा मिळतो तो खूपच कमी असताना असे सल्ले देऊन अशी वेळ ओढवून आणणे हे आत्मघातकी नव्हे काय?
मला तर वाटते कांदा ५०० रु. किलो व्हावा.पुन्हा तेच! कांदा ५०० रुपये किलो झाला, तर आजच्या तुलनेने खूपच कमी लोक तो विकत घेण्याची शक्यता आहे.* त्यामुळे ५०० रुपये किलोने कांदा विकून शेतकर्याचा काहीच फायदा नाही. उलट शहरी ग्राहकाची जी काही उरलीसुरली सहानुभूती असेल (जिचा तसाही काही उपयोग नसतो म्हणा!), तीही नष्ट होईल. (तरी 'कांदा ही जीवनावश्यक वस्तू आहे' या भ्रामक समजुतीखाली काही जण तरीही विकत घेतीलही. सांगवत नाही. पण फार जण नाही घेणार.) त्या मानाने जरा परवडण्यासारख्या किमतीला जास्त गिर्हाइकांना विकणे कदाचित फायद्याचे ठरू शकेल. पहा विचार करून. (* माझ्यावर जर ५०० रुपये किलोने कांदा विकत घेण्याची वेळ आली, तर माझ्या डोक्यात "एवढे पैसे देणे एक तर मला परवडत नाही, आणि परवडले तरी पाचशेबिचशे देऊन मी काही घेणार नाही. मग शेतकरी मरेना का! अशाने मी कंगाल होईन. मी कंगाल होण्यापेक्षा शेतकरी मेलेला परवडला," असाच विचार येणार, हे साहजिक आहे. शेवटी मलाही माझ्या मर्यादित उत्पन्नात माझी आणि माझ्या बायकापोरांची पोटे भरायची असतात. दुसर्याबद्दल सहानुभूती वगैरे सगळे भरल्या पोटी ठीक असते. मला जर माझीच चिंता असेल, तर मी दुसर्याचा विचार कशाला करेन? पण जरा मला परवडण्यासारख्या किमतीला कांदा मिळाला, तर माझ्यासारखे शंभर लोक कांदा विकत घेतील.) बाकी,
जर गाड्या १५ लाखांच्या घेता, मल्टीप्लेक्स मध्ये २०० रु. ची तिकीटे काढता, हॉटेलमध्ये १००० रु बिल करता , ...असे किती टक्के जण करतात / करू शकतात असे वाटते?
... तर शेतकर्याला कधी नव्हे तर ६० रु. भाव मिळाला तर पोटात का दुखावे?जे पंधरा लाखाच्या गाड्या घेऊ शकतात, त्यांची ही रड नसावी बहुधा. पण असे तुलनेने फार थोडे असावेत. बहुतांश लोक साठ रुपयांना कांदा परवडण्यास कठीण जाणारेच असावेत, असे वाटते. शहरात राहणारे असले, तरीही. (चूभूद्याघ्या.)
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
In reply to या बाबतीतला अनुभव नाही by गवि
In reply to जळजळ अजिबात नाही .. by सातबारा
In reply to जळजळ अजिबात नाही .. by सातबारा
In reply to कांदा ५०० रु. किलो व्हावा हे मुर्खपणाचे विधान आहे by नेत्रेश
In reply to सहकारी संघ आणि सहकारी संस्था by शिल्पा ब
In reply to कांदा गावातील शेतात पिकतो by नेत्रेश
In reply to एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र by शिल्पा ब
In reply to समजा असे केलेही,तरी फक्त by गवि
In reply to अहो, फक्त ज्वारी किंवा कांदे by शिल्पा ब
In reply to एकेक दोन दोन by गवि
In reply to आता काय करावं!!! एकेक दोनदोन by शिल्पा ब
In reply to तीच तर by गवि
In reply to यथावकाश by गंगाधर मुटे
In reply to सहकारी संस्था by पैसा
In reply to बागायतदार सहकारी संस्था' by गंगाधर मुटे
In reply to ५०० रु. किलो मूर्खपणाचे by सातबारा
In reply to ५०० रु. किलो मूर्खपणाचे by सातबारा
शेतकरी महा चिवट आहे. तुम्ही काही न घेतल्याने तो मरणार नाही.उत्तम! मग 'पापाची भागीदारी' वगैरे बडबड कशाला?
फक्त जणुकाही आपणच त्याचे तारणहार हा अभिनिवेश सोडातारणहार नसावे अशी शंका होतीच. पण मग त्याच न्यायाने, पापाचे भागीदार असण्याचेही काही कारण नसावे, नाही का?
In reply to काही शंका. by सूर्यपुत्र
In reply to सर्वांनाच योग्य भाव मिळावा by सातबारा
In reply to शेवटी कांद्यापायी सरकार गेले by गंगाधर मुटे
In reply to हम्म by रमताराम
In reply to शेतकरी व ग्राहक by तिमा
In reply to "शासन आणि प्रशासन" हेच मुख्यत्वे जबाबदार by गंगाधर मुटे
सरकारने कांदा आयात करून कांद्याचे भाव पाडलेत. मग व्यापार्यांनी २ रू किलो भावाने कांदा खरेदी करून साठवण केली असणार.मला एक माहिती हवी आहे, फक्त व्यापारीच साठवण करु शकतात का ? शेतकरी का नाही ? निर्यात्बंदी उठवल्यावर शेतकरी स्वता साठवण केलेला कांदा का विकु शकत नाही ? मी जुन्नर ला माझ्या मित्राच्या घरी मोठेच्या मोठ्या जाळीदार क्षेत्रात ( नाव आता आठवत नाही) कांद्याची साठवण केलेली पाहिली आहे. असो शेतकर्यांचे दु:ख माहीत आहेच... सरकार हाच फक्त घटक जर कारणीभुत आहे तर शेतकरीच सर्वत जस्त फेक किंवा आंधळी मते देतात ते पहिले सुधारलेच पाहिजे असे वाटते ... असो जसा प्रह्न किचकट आहे तसेच त्यामागची कारणे ही असे वाटते. शेतकरी हा नक्कीच उत्पादन करणारा आहे पण त्याची विक्री तो व्यापार्यावर टाकतो .. इतर उत्पादन दारांचे जे उदाहरण दिले जातेय ते विक्री करण्यास सक्षम आहे, अआणि जर ६ रुपये शेतकर्याला आणि ५४ रुप्ये व्यापार्याला होत असेन, तर शेतकर्यांनी एकत्र येवुन स्वताच्या गावात स्वताचे व्यापारी केलेच पाहिजेत.. प्रत्येक गावात असे करुन योग्य भाव त्यांनाही आणि ग्राहकाला ही असे केलेच पाहिजे ...
In reply to रीलायन्स फ्रेश सारखी खाजगी by गंगाधर मुटे
In reply to सहमत. by गंगाधर मुटे
In reply to मुठेसाहेब... by प्रसन्न केसकर
अनेकांना प्रश्न पडतो की शेती