माणसा, माणसा कधी होशील माणूस...
आजकाल वर्तमानपत्र उघडले की दर १/२ दिवसाआड बातमी वाचायला मिळते की, अमुक अमुक अनाथालयात १/२ दिवसाचे अमुक रस्त्यावर सापडललेले/ कचराकुंडीत मिळालेले / मंदिरात सापडलेले बालक/बालिका दाखल. अशा बातम्या वाचल्या की काळजाला घरे पडतात. त्याहून अधिक त्रास या गोष्टीचा होतो की याबाबतीत आपण हेल्पलेस आहोत. याबद्दल काहीतरी करावे असे खूप वाटते पण नक्की काय करावे हे सुचत नाही. कसे थांबवावे हे सगळे. किंवा आपल्याकडून या बाबतीत काय मदत होउ शकते. कोणी काही सजेस्ट करु शकेल का.
मिसळपाव
या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात.
रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो.
चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर.
दुसर्या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात.
त्या बिचार्या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते !
जयंत कुलकर्णी.
हा फोटोत जरा छोटाच दिसतोय पण प्रत्यक्ष बराच मोठा होता.
आता आम्ही ह्याचा असा निकाल लावला. घरात कापणे तर शक्य नव्हते मग पहिला बाजारातुन त्याला कापुन आणले.