Skip to main content

वांगी-टोमॅटो भाजी.

लेखक निवेदिता-ताई यांनी रविवार, 13/02/2011 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
https://picasaweb.google.com/nivulifeisthebest/hhGzpE?feat=embedwebsite" एक वांगे आणी एक टोमॅटो या पासुन बनविलेली भाजी... आजच्या भाजीला नाव काय द्यायचे ह्या

तोतयांची, फक्त...

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 13/02/2011 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
कापल्या गेल्यांवरी तर मदार होती तोतयांची, फक्त शस्त्रे दुधार होती समजले नाही मने करपली कशाने ? सूर्य होता माजला की दुपार होती.... नाचली होतीस तू थयथया कशाला ? हाक प्रेमाची जराशी... चिकार होती उतरली ज्यांच्या मनातुन कधीच नाती माणसांची त्या वयेही उतार होती 'जीवही देईन प्रेमात आज माझा' मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती तापल्यावरी उरे आर्द्रता कशाने ? साधनेला वेदनेची किनार होती

सती - मला भावलेली कथा...

लेखक अज्ञात यांनी रविवार, 13/02/2011 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचण्यात आल. "देवचाफा" त्याचं नाव. विद्याधर पुन्द्लीकांच हे लघुकथांच पुस्तक आहे. त्यातल्या सगळ्याच कथा खूप सुंदर आहेत. पण नुकतीच वाचून झालेली कथा "सती" तिच नाव, हि मला खूप भावली. हि कथा ज्या पद्धतीने लिहिली आहे त्यावरून जे जाणवत कि एखादा ताक्तीचाच लेखक अस काही लिहू शकतो. हि कथा भावन्याच कारण म्हणजे पद्धत, ज्या पद्धतीने विषयाची मांडणी केलेली आहे. सदर कथा एक खूप नाजूक आणि धाडसी विषयावर भाष्य करते. ह्या कथेची रोचकता आणि सौंदर्य वाच्ल्याखेरीच समजणार नाही. हि कथा खूप नाजूक अशा विषयावर बेतलेली आहे. ह्या कथेची मांडणी खूप छान पद्धतीने केलेली आहे.

३८१ वी स्मरण यात्रा.....

लेखक उदय सप्रे यांनी रविवार, 13/02/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी ! येत्या १९ फेब्रुवारीला आपल्या सार्‍या लोकांच्या २ आराध्यदैवतांपैकी (छ.शिवाजी अणि छ.संभाजी) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८१ वी जयंती ! त्या निमित्ताने माझ्या आगामी ४ पिढ्यांचा इतिहास सांगणार्‍या आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील "झंझावात" या कादंबरीतील एक लेख इथे देत आहे.आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात (मि.पा.

मैत्रीचे गणित -

लेखक विदेश यांनी रविवार, 13/02/2011 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार मैत्रीच्या गणितांमधे शून्याला नकोच आधार ! खेळता खेळता आकड्यांनी मैत्रीचे धागे विणावे विणता विणता धाग्यांनी जाळे सुंदरसे बनवावे मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप गुरफटावे मैत्रीचे नंतर गणित आयुष्यात ना सुटावे !!
काव्यरस

निरोप - तंबुला जसा दिसला!

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/02/2011 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिमाखात उभा होता- हजारो राहुट्यांच्या मध्यभागी आपला धवल रेशमी अंगरखा फ़डफ़डवित. तुफ़ानांपासून खाविंदांना महफ़ूस ठेवित. खणखणीत आवाजात जणू निसर्गाला बजावित- खबरदार! खाविंद आराम फ़र्मा रहे है. त्यांना परेशान करण्याची गुस्ताखी करू नका. मुद्दाम ठेंगण्या बनवलेल्या दारात, रेशमी कनातींवरची फ़ारसी नक्षीदार अक्षरे आत शिरणाऱ्या कनिजांना आगाह करीत होती- मान तुकवून कुर्निसात करीत खानबहाद्दूरांना सामोरे जा. माथ्यावर लहरणारे हिरवेगार निशाण उंच मानेने बयां करीत होते- अल्लाह परवरदिगारची मर्जी ह्या तंबूच्या मालकावर आहे.

शुभ्लग्न

लेखक साबुदाणा खिचडी यांनी रविवार, 13/02/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
शुभलग्न व्यक्तिगत जीवन व सामाजिक जीवन ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे कुटुंबव्यवस्था असे म्हणता येईल .दोन व्यक्ती कुटुम्ब व्यव स्थे मुळेएकत्र होतात .अशी अनेक कुटुंबे एकत्र होऊन समाज बनतो .