ऋतू प्रेमाचा 1
ऋतूमागुनी ऋतू येतो; ऋतूमागुनी ऋतू जातो. ठराविक कावाधीनंतर ऋतुकाळ हा बदलत आसतोच; पण आपल्या जीवनात आसाही एक ऋतू आहे ; जो कधीही बदलत नाही, तो कधीही संपत नाही. तो ऋतू म्हणजेच प्रेमाचा ऋतू .'सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था ,आज भी हे और कल भी रहेगा, असे जे म्हटले आहे ; ते चुकीचे नाही. या सृष्टीच्या उत्पतीपासून प्रेम आहेच आहे , असे म्हणन्यापेक्षा या प्रेमभावनेतूनच सृष्टीची उत्पती झाली आहे , असे म्हणणे योग्य होईल .
मानवाला जगण्यासाठी जितकी हवेची गरज आहे; तितकीच गरज त्याला प्रेमाचीही आहे. मानवी मनाची सर्वात मोठी तहान जर कोणती असेल तर ती म्हणजे केवळ प्रेम.
मिसळपाव