आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1854
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेगावची कचोरी सोडून