आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!
-शिवकन्या
सुंदर. टोकाला पोचलेला एकाकीपणा आणि मनातून स्वतःला बंद करत जाणे या भावना चार ओळीतूनही ताकदीने व्यक्त झाल्यात.
अशीच हौशी पण आयुष्यातल्या अनुभवांनी पोळून एक्टी पडलेली, स्वतःला हळू हळू मिटून घेणारी जवळची व्यक्ती आठवली आणि डोळ्यात पाणी उभं राहिलं.
लघुकाव्य आवडलं.
+१
+1
छान
तुमच्या कविता वाचण्याची संधी
मस्त
भारी!!!
सुंदर. टोकाला पोचलेला
अंतरा ताई, भावना पोहचते ती
जबरदस्त,
जबरदस्त!!
छान आहे
अप्रतिम!
जबरदस्त.
सहज सुंदर
छान
माफ करा, पण..
छिलले कि छिलके उडतात, अगदी