वाङ्मय
एक पुस्तक वाचताना...
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.
बिलगलेल्या कविता
लेखनविषय:
लेखनप्रकार
बिलगलेल्या कविता
कवितांचे आणि आपले नातं तसं अगदी घट्ट..लहानपणी आईच्या कडेवर बसून एक घास काऊचा आपल्या पोटात जातो ,तो या कवितेच्या सोबतीनं..अडगुल-मडगुल गुणगुणणा-या आईच्या तोंडाकडे बाळही कसं टकमक बघत रहातं..ही कवितेची ओढ नाहीतर काय ?.अनेक पावसाळे पाहिलेत असा दाखला देणारे आपण आयुष्यातील पहिल्या पावसाचं स्वागत येरे येरे पावसा असं गुणगुणत करतोच ना ! बड्बड गाणी, बालगीतं मोठमोठ्यानं म्हटल्या शिवाय अक्षरांशी गट्टी कुणाची जमली का ?.
आणि हो.. मी दि रायडर झालो!
लेखनप्रकार
णमस्कार्स लोक्स ,
वाचताना घेवयाच्या खबरदार्या :
१. इनोंचं पोतं घेऊन बसा .. लेख वाचून आपली जळजळ अंमळ वाढू शकते.
२. विरामचिन्हे व्याकरण वगैरे आम्ही फाट्यावर मारतो .. आणि हो आपण हे, जाणताच
३. लेख वाचण्यासाठी प्रिरिक्विसाईट
माझ्या विडंबणांच्या रिओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे
स्वतःची बाईक असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी सायकल आली तेव्हा बाईक कशी आणता येईल हाच विचार मनात होता.
सध्या वाचत असलेली पुस्तके... भाग अमुकतमुक..
लेखनविषय:
ही मी सध्या वाचत असलेली पुस्तके...
...
गेल्या महिन्याच्या मध्यात स्वाईन फ्लू उद्रेकामुळे काही काळ धंदा नियंत्रण करून घरी बसलो होतो .. त्या काळात ही ही पुस्तके वाचली...
१.कुमार माझा सखा
२.अवघड अफगाणिस्तान
३.सुलतान ( नाटिक संग्रह)
४. युगान्त ( त्रिनाट्य ... वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी , युगांत))
५.मौनराग
६.काटेसावरी ( नाटक)
७.अग्नि आणि पाऊस ( नाटक)
८.गगनभेदी ( नाटक)
९.प्रेमाची गोष्ट ( नाटक)
१०. कोबाल्ट ब्लू ( कादंबरी)
११.राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.
एक गाणे आणि शुभेच्छा
लेखनप्रकार
नमस्कार.
सर्व मिपाकराना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि आपल्या लाडक्या मिपाला २ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
असो,तर मुळ सांगायचा मुद्दा असा की आत्ता झी टॉकीजवर आयुष्यावर बोलु काही चे पुनःप्रक्षेपण चालु आहे.
आणि मगाशीच मी त्यात एक गाणे ऐकले.
हे गाणे खरेतर मी काही दिवसापुर्वीच यु नळीवरुन उतरवुन घेतले आहे, व सध्या त्याचे पारायण चालु आहे,अगदी या गाण्याव लिहायचे,त्याचे रसावलोकन का रसग्रहण जे काही म्हणतात ते करायचेच असे ठरवुन मनात लेखही तयार केला होता.
डुक्करताप, मी अन घबराट
गेल्या महिन्यातल्या एका सुरम्य पहाटे (असे आपले म्हणायचे असते बरं का!) मी छान झोपलो होतो अन सगळे जग गदागदा हलत असावे तशी जाणीव झाली. आयला! काय भुकंप झालाय का? असा विचार अर्धवट झोपेत करेतो मोठमोठे आवाज कानात घुमायला सुरुवात झाली. काही सेकंदातच आवाजाची ओळख पटली अन तिकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडु शकेल हे ही कळले. आवाज होता बायकोचा. अरे उठ! असा गजर करत ती मला गदागदा हलवत होती. डोळे उघडुन भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर फक्त साडेसहा वाजले होते. "काय आहे! जरा झोपु दे की," मी कुरकुरलो अन धडाम-धुडुम तोफखाना सुरु झाला.
"इकडे मुलाच्या शाळेत स्वाईन फ्ल्यु आलाय अन म्हणे झोपु दे.
जिद्द - मराठी माणसांची
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही.
* छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्याच्या घरात असा विचार करतो.
* मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे.
* एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे.
असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे
मिसळपाव