अपुर्णता, निमित्त, भोगवादी पात्रं आणि मिसळ-नोंदी.
अपुर्णता: पुर्ण आहोतच अश्या भावनेने जेव्हा मनुष्य वावरतो तेव्हाच तो अपुर्णता सिद्ध करत असतो.
निमित्तः जेव्हा गरज नसते तेव्हाही जे आपले अस्तित्व दाखवते ते निमित्त.
भोगः भोगायचंच म्हणल्यावर वाट्टेल ते भोगता येतं.
पात्रं: वरील पात्रं लेखकाच्या कल्पनेचा विलास आहेत वास्तव्याशी साम्य आढळल्यास दोष मराठी संकेतस्थळ या संकल्पनेला द्यावा.
मिसळ: वरील सगळ्यांची मिसळ चाखलीच पाहीजे असं नाही.
(क्रमशः)
मिसळपाव
६० च्या दशकात जमशेदपुरला आपल्या देशातील पहिला प्रकल्प ईटलीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने उभा राहिला.