बादलीयुद्ध १२
पहिला डायलॉग.
"गयी रे, मेरी गयी रे. कितनी अच्छी थी रे वो.....
गयी रे... ह्या ह्या ह्या..."
हे शेवटचं 'ह्या ह्या ह्या' म्हणजे रडण्याचा टोन. तो हसण्याचा की रडण्याचा यावर बरेच तर्क वितर्क होते. कसलेले कलावंत श्मामराव पोर्चच्या मधोमध तंगड्या वगैरे पसरुन आपला अभिनय पणाला लावत होते.
"अबे या की आता" बराच वेळ खुदूखुदू रडून झाल्यावर त्यांनी रागाने फर्मान सोडले.
दुसरा डायलॉग.
"क्या हुआ गणपत ऐसा रो क्यू रहा है?"
शेवटी कुणीतरी ढकलून दिल्यावर सागर नावाचं कॅरॅक्टर श्यामरावची चौकशी करायला गेलं.
मग पुन्हा एकदा.
"गयी रे, मेरी गयी रे. कितनी अच्छी थी रे वो.....
गयी रे...
मिसळपाव
