लेखकअनुप्रियायांनी मंगळवार, 09/11/2010 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
14 November 2010
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी दिनांक २५ ते २७ डिसेंबर या काळात ठाणे येथे होत आहे.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात असलेला तरूणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरूण साहित्यिक हे संमेलन गाजवतील अशी अपेक्षा आहे. या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन असणार आहे. आणि हे संमेलन जोरदार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे. दहाहजारांहून अधिक तरूण मंडळी या संमेलनात सामिल होतील.
लेखकज्ञानरामयांनी मंगळवार, 09/11/2010 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट नाहि झालि अजूनही , स्वप्न पाहणे मी का सोडू ?
जरी मी जागले रात्रभर...तुजसाठी,, तुझि झोप मी का मोडू?
तुझ्या इवल्या हातांचे ,,, मोहपाश सांग तूच कसे तोडू ?
तूझ्या अस्तित्वात माझि ममता, दुजे अस्तित्व मी काय जोडू??...
लेखकसवितायांनी मंगळवार, 09/11/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसांपासून हरवलेले मिसळीचे चित्र मिपा च्या मुखपॄष्ठावर परत आले.....
इतके बरे वाटले ना!!!!
तरीही...सर्व ठिकाणी ते चित्र दिसत नाहीये उदा. मिपा मुखपॄष्ठावर दिसते पण मी हे नवीन लेखन करताना वरती ते चित्र नाहीये......
लेखककिल्लेदारयांनी सोमवार, 08/11/2010 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या काही कविता प्रकाशित कराव्या म्हणतो........
दैनंदीन गोष्टीच पण काहींना अश्लील वाटू शकतील्...नसल्या तरी.....
संकेतस्थळाची लिन्क टाकण्याआधी कॄपया अभिप्राय द्यावा.........
लेखकअनिल आपटेयांनी सोमवार, 08/11/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द दुय्यम आहेत विचार महत्वाचा त्यामुळे आपण काय विचार करतो या कडे बारकाईने लक्ष द्या - स्वामी विवेकानंद
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विचार करायला फुरसतच कुठे आहे? आणि विचार करत बसला तर आलेली संधी हुकण्याची शक्यता अधिक पण त्यामुळे अविचाराने केलेल्या गोष्टींचा त्याला कधी कधी मनस्ताप हि फार होतो किंबहुना एखादीच गोष्ट यशस्वी झालेली आढळते.
त्यामुळे विचारपूर्वक केलेली कृती हि निश्चितच फलदायी ठरते.