Skip to main content

बातमी

पानशेतच्या प्रलयाची ५० वर्षे

ज्ञानेश... यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"Courage, in the final analysis, is nothing but an affirmative answer to the shocks of existence." -Kurt Goldstein इतिहासातील काही घटना त्या इतिहासाचा भाग असलेल्या शहरावर, प्रांतावर किंवा समाजावर एक ठळक, दूरगामी असा परिणाम करत असतांना दिसतात. अशा काही ऐतिहासिक घटनांनी एखाद्या प्रांताचा इतिहास आणि भूगोलही कायमसाठी बदलून गेला असण्याची उदाहरणे जगभर आहेत. अशीच एक अकल्पित आपत्ती आजच्या पुणे शहरावर बरोब्बर ५० वर्षापुर्वी ओढवली होती. १२ जुलै २०११ हा पानशेतच्या प्रलयाचा पन्नासावा स्मृतीदिन आहे.

रावेरी - सीतामंदीर

गंगाधर मुटे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रावेरी - सीतामंदीर रावेरी, त.राळेगाव जि. यवतमाळ येथे भुमीकन्या सीतामाईचे मंदीर असून हे सीतामाईचे देशातले एकमेव मंदीर आहे. प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते. लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते. अयोध्यास्थित राममंदीरासाठी संपूर्ण देशात रामायण-महाभारत घडत असताना रावेरीचे सीतामाईचे एकमेव मंदीर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे कुणाचे लक्षही नव्हते.

अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट

इरसाल यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही प्रतिष्ठित लोकाच्या समोर स्वतःच्या आईच्या थोबाडीत मारल्याचा बदला स्वतःचा जीव देवून चुकवावा लागला. ह्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल.१९७५ ला लावण्यात आलेल्या आणीबाणीत आणि त्यानंतर निवडणुकीत हरल्याने पत्कराव्या लागणाऱ्या नामुष्कीमुळे ज्याची भूमिका अर्थात विवादास्पद होती त्याचा बळी जाणे हे काही तितकेसे मुश्कील नव्हते. ३० जून १९८० ला स्वतःच्या ऑफिस वरून विमान उडवून नेताना सफदरजंग विमानतळाच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून विमान अपघात ग्रस्त झाले.ज्याच्या साठी फिल्डिंग लावली गेली होती त्यासकट सक्सेना नावाचा कॅप्टन फुकट बळी गेला. विशेष म्हणजे आईला मेलेल

छोटे वारकरी ---

निवेदिता-ताई यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्या गावातील बालकमंदिरातील छोट्यांची दिंडी (पाउले चालती पंढरीची वाट) निघाली आहे.
From

नानासाहेब फडणवीसांचे चित्र विकणे आहे

यकु यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक मुत्सद्यांपैकी एक नाना फडणवीसांचे पोट्रेट लंडनच्या सोथबी ऑक्शन हाऊसमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. हे चित्र ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा चित्रकार थॉमस सीटनने सन १७७८ मध्ये काढले असल्याची चित्राच्या मागे नोंद आहे. मूळ नाव बालाजी जनार्दन भानू असलेले नाना फडणवीस हे पेशवाई दरम्यानच्या मराठा साम्राज्यातील एक आघाडीचे मंत्री होते. सन १७७३ मध्ये नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर, फडणविसांच्या नेतृत्वाखालील बारभाईचे कारस्थान इतिहासात प्रसिद्ध आहे.

गणितप्रेमींसाठी मोठ्ठा खाऊ!

निनाद यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
विकीपिडियावर गणिताच्या शाखा हा लेख आहे. या लेखात,
  • गणिताच्या शाखा
  • मोजणी
  • संरचना
  • अवकाश
  • बदल
  • पाया आणि तत्त्वज्ञान
  • विसंधी गणित
  • उपयोजित गणित
  • सामान्य गैरसमज
  • गणित आणि भौतिक वास्तव
असे अनेक विषय चर्चिलेली आहेत. लेखनाचा अंदाज येण्यासाठी लेखाचा काही भाग देत आहे.

कौस्तुभ "आयर्नमॅन" राडकर

श्रीरंग यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
नाईस - फ्रांस येथे २६ जून रोजी पार पडलेली "आयर्नमॅन" ही ट्राएथ्लॉन स्पर्धा ११ तास ४६मि. इतक्या वेळेत पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकर याने ५०७ वा क्रमांक मिळवला. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारा तो आजपर्यंतचा एकमेव भारतीय ट्राएथ्लॉनपटू आहे. एवढेच नव्हे, तर ही अत्यंत कठीण स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याची चौथी वेळ आहे. आयर्नमॅन विषयी : आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते.

धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

इंटरनेटस्नेही यांनी या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना. :) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)

शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११

मालोजीराव यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता. पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं. यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग

लेखन काढले.

आंसमा शख्स यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
लेखन काढले. तसदी बद्दल क्षमस्व असे लेखन येथे येणार नाही याची काळजी घेईन.