मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्ट

माहितगार ·
१५-१७ डिसेंबर २०१५, नेशनल लॉ युनिवर्सिटी, नवी दिल्ली येथे होणाऱ्या [http://global-congress.org/ ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्टसाठी] मराठी विकिपीडियावर आमंत्रण संदेश आला आहे.

मोसाद

महासंग्राम ·

मोदक 15/09/2015 - 16:19

In reply to by होबासराव

रस्सा अन आलू बोंडे खाव त अकोल्याले मधु च्या अटी नाही तर श्रीगणेश वर यवतमाळ ले जाताना बोरी अरब ले बी झकास रस्सा आलू वडा भेटते!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

होबासराव 16/09/2015 - 14:37
मधु च हाटेल (सिव्हिल लाइन चौक) आपलच हाय ना (लय घरोबा हाय), तथिच तर पडिक असतो रोज सकाडी सकाडी. आलुबोंडा-रस्सा. गिल्लि मिसल आन नतंर कलाकंद.. घे दाब्बुन मंग काय भेट्टे :))

In reply to by होबासराव

महासंग्राम 21/09/2015 - 16:20
खरच नशीब काढल वो तुमी आता इथ पुण्यात अकोल्यासारखा आलुबोंडा-रस्सा भेटन म्हणजे मंगळावर पाणी सापडन्यासारख आहे.... ख्याख्याख्या म्या येतोच दिवाळीत बादवे अकोल्यात एक कट्टा हून जाऊ द्यायचा का दिवाळीत सगळेच असतीन दिवालीले.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिनार 16/09/2015 - 14:52
सोन्याबापू..आपल्या उमरावतीत नमुन्याच्या गल्लीत बी भेटते ना राजेहो झ्याक आलुबोण्डे न रस्सा.. येजा कधी..खिलवतो

In reply to by चिनार

होबासराव 16/09/2015 - 14:56
गड्डा हॉटेल हाय का अजुन ? तथी बि त तर्रि वाला रस्सा रायत जाय ना हो. मिपाकर म्हणतिल मोसादच्या धाग्याचा पार आलुबोंडा केला आपण :))

In reply to by होबासराव

चिनार 16/09/2015 - 15:02
गड्डा हाय का नाही माहित नाही राजेहो..लय दिवसात चक्कर नाही..पोटापाण्यासाठी पुन्यात हाओ ना.. पन असल बहुतेक..तिथली मिसळ फ़ेमस हाय ना..आन आपल्याकडे मिसळीसोबत पाव नाही मिळत..नुसती हाना लागते..

In reply to by बोका-ए-आझम

होबासराव 16/09/2015 - 15:26
हो राजा आम्हि बि अठुल्लेच. पण आता १३ वर्ष झाले फिरतोय पोटापाण्यासाठि पहिले हैद्राबाद आणि गेलि १० वर्षे पुण्यनगरि. तरिपण शेवटि जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी (सावरकरांचि माफि मागुन कारण मि हे फक्त आपल्या गावा साठि वापरतोय)

In reply to by मोदक

एकदम मस्त! मस्त लेखन. जबरदस्त.. मी यापूर्वी एरिक बानाचा "म्युनिक" पाहिला आहे. पण तुमची लेखमाला वाचताना पण "पाहिल्याचा" फील येत होता.

In reply to by होबासराव

बोका-ए-आझम 16/09/2015 - 17:05
तर त्यात एव्हनर (एरिक बाना) शेवटी त्याच्या हँडलरला (जाॅफ्रे रश) हे सांगतो की इझराईलने जेव्हा आईकमनला अर्जेंटिनामधून उचललं आणि त्याच्यावर खटला भरून, आरोप सिद्ध करुन मग त्याला फाशी दिलं तेव्हा जगाने त्याचं कौतुक केलं पण Wrath if God मुळे आपल्यात आणि आपण ज्यांचा पाठलाग करतोय त्या अतिरेक्यांमध्ये फरक उरलेला नाही. मोसादमध्येही हा विचार प्रबळ होत होता (संदर्भ: Gideon's Spies by Gordon Thomas). शिवाय १९७४ मध्ये इजिप्तने इझराईलला योम किप्पूर युद्धात जबरदस्त हादरा दिला होता. नंतर जरी इझराईल त्यातून सावरलं आणि त्यांनी इजिप्शियन फौजांना मागे रेटलं तरी त्यांना हे कळून चुकलं की शांततेशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे इझराईलचे पंतप्रधान मेनॅचम बेगिन आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादात यांच्यात अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या मध्यस्थीने करार झाला. पण इतर अरब राष्ट्रांनी इजिप्तचा कित्ता गिरवला नाही.

होबासराव 15/09/2015 - 16:44
अवांतरः- कहुता प्रकरणात आपल्या पंतप्रधानांनि काय दिवे लावले होते हे आपल्याला माहित असेलच्...रॉ चि ३ वर्षांचि मेहनत पुर्ण वाया गेलि.. 'ते' एजंट एलिमिनेट केल्या गेले.

In reply to by मालोजीराव

होबासराव 15/09/2015 - 17:46
ते रॉ एजंट तिथे वेष पालटुन केशकर्तनालयात ३ वर्ष काम करुन पाकिस्तानि सायंटिस्ट चे हेअर सँपल गोळा करत होते तेव्हा हे क्लिअर झाल कि पाकिस्तान हॅज नाउ द अ‍ॅबिलिटि टु एनरिच द युरेनिअम. आणि आपल्या पंतप्रधानांनि अगदि सरळ साधेपणाने (बावळटपणा म्हणायचय) जनरल झिया ना सांगितले कि "जनरल आम्हाला माहित आहे तुम्हि कहुता मध्ये काय करताय ते " बास एका दिवसात आय एस आय ने कहुतात रॉ एजंट हुडकुन काढले आणि एलिमिनेट केले.

In reply to by अन्या दातार

पाकिस्तानची अणुभट्टी कहुता येथे होती.१९७८-८०च्य आसपासचे हे प्रकरण असावे.आपली माणसे तेथे घुसवायची असा रॉ चा प्लान होता.घटना घडून बराच कालावधी उलटला की पोपट्पंची करून घटनेची जबाबदारी तत्कालीन राजकारण्यांवर टाकायची जुनी खोड आपल्या नोकरशाहीला आहे. परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी होते. देसाई व वाजपेयी हे दोन्ही नेते पाकिस्तानचे आवडते होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

होबासराव 15/09/2015 - 17:49
माई ते तिथे ३ वर्ष आपल्या प्राणांचि पर्वा न करता काम करत होते. पोपट्पंची करून घटनेची जबाबदारी तत्कालीन राजकारण्यांवर टाकायची जुनी खोड आपल्या नोकरशाहीला आहे. तुम्हि तुमचि ओकारि चालु ठेवा.. फॉर यु आय रेस्ट माय केस.

In reply to by होबासराव

माझ्या मते तो हस्तक मोक्याच्या आडावर कार्यरत होता त्याच्या माहितीचा पुरावा किंवा सत्यता शोधण्यासाठी रॉ च्या हस्तकांनी मग केसांचे पुरावे भारत सरकारच्या स्वाधीन केले पण देसाई मुळे तो हस्तक पकडला गेल्या मात्र तो हस्तक भारतीय होता की नव्हता ह्याबाबत अजून शाश्वत माहिती आंजा व सापडली नाही त्याचे पुढे काय झाले असेल ह्याची कल्पना करवत नाही गुजराल ने तर अनेक वर्ष चालत असलेले कोवेर्ट

In reply to by अन्या दातार

मालोजीराव 15/09/2015 - 17:40
याचा पण संबंध इस्राइलशीच आहे, १९७७ साली रॉ चे एक महत्वाकांक्षी मिशन होते पाकिस्तानातील न्युक्लियर प्लांट्स उध्वस्त करायचे, पण पंतप्रधान मोरारजी झिया उल हक जवळ पचकले कि कहुता मधले तुम्ही करताय ते उद्योग आम्हाला कळलेत … रॉ नी आम्हाला तुमच्या न्युक्लियर वेपन प्लांट ची माहिती दिलीये म्हणून. हा सगळा गौप्यस्फोट झाल्याने झिया उल हक नी लगेच यंत्रणा कामाला लावून पाक मधले रॉ एजंट्स शोधले आणि त्यांना मारले…मिशन फेल्ड ! सिमिलरली सेम ऑपरेशन इस्राइल ने राबवले आणि इराक मधले न्युक्लियर केंद्र १९८१ साली उध्वस्त केले…

In reply to by मालोजीराव

बबन ताम्बे 15/09/2015 - 19:27
हे म्हणजे वर्गातल्या मुलांसारखं झालं ! बाई बाई , तो बघा कॉपी करतोय पण मी तुम्हाला सांगणार नाही. एव्ह्ढे आंतरराष्ट्रीय परीणाम करणारे ऑपरेशन, निश्चितच प्रचंड गुप्तता पाळावी असे ठरले असणार. आणि भारताचे पंतप्रधान झिया सारख्या बोक्यासमोर पचकतात? खरे आहे का हे?

In reply to by होबासराव

बबन ताम्बे 15/09/2015 - 19:45
प्यारेजी म्हणतात तसा शिवांबु हँगओव्हर असेल. श्री. सुधीर काळे यांची इ-सकाळमधे पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावर लेखमाला (भाषांतर) वाचलेली आठवते.

In reply to by बबन ताम्बे

होबासराव 15/09/2015 - 19:56
त्यांतं कांयं एंव्हंढें मुत्सद्दी तर आमचा अरविंदा सुद्धा हे.. केजरिवालांचा :)) ह.घ्या.

In reply to by प्यारे१

बबन ताम्बे 16/09/2015 - 13:11
कधीतरी वाचल्याचं आठवतंय. पाकडया विचारवंतांनी (?) लिहून ठेवलंय, भारतीय राजकारणी तहात हरतात. पुरावा म्हणून माझ्याकडे दुवा नाही. अर्थात हे पाकडयांचे मत. इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री निश्चितच अपवाद असतील.

द-बाहुबली 15/09/2015 - 17:23
मोसादवर एक पुस्तकच मराठीत उपलब्ध्द आहे. स्वारी नाव आठवत नाही... लायब्ररीत वाचले होते. मोसादच्या बहुतांश कारवाया डीटेल्समधे लिहल्या होत्या. मग ते दुसर्‍या देशाचे फायटर विमान पळवुन आणने असो की शत्रुला अणूबॉम्ब बनवता येउ नये म्हणून त्यांना युरेनीअम पुरवणारे जहाज बुडवणे असो. त्यांच्या अचाट क्लुप्तीचे अफाट कारनामे त्यात आहेत. पुस्तक शेवट पर्यंत खाली ठेववत नाही.

In reply to by होबासराव

तुमच्या त्या आय.बी व रॉ बद्द्लही काही माहिती नाही रे बापू. सी.आय.ए.ची वेब साईट आहे पण ह्यांची नाही.रॉ व आय.बी.चे लोक अजूनही पोस्ट्कार्ड वापरतात,ई-मेल वापरत नाहीत असे वाचले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सगळे तुमच्या जमान्यात भर्ती झालेले असतील माई! पण तुम्ही म्हणालात ते ही खरे आहे मी केंद्रासरकर किंबहुना अर्धसैनिक बलात असूनही मला त्या भूतांबड़दक काहीच माहिती नाही हो! सगळे आपले वाचिव माहिती

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

होबासराव 15/09/2015 - 17:53
कुठल्याहि गुप्तहेर संघटने च्या बद्द्ल, त्यांनि राबवलेल्या ऑपरेशनबद्दल जास्त माहिति उपलब्ध नसणे ह्यातच त्या संघटनेच यश असत. आय एस आय सुध्द्दा एक वेरि प्रोफेशनल आणि कंपिटंट संघटना आहे.

जव्हेरगंज 15/09/2015 - 18:06
यशस्वी गुप्तहेर संघटना तीच आहे ज्याची जगाला काहीच माहीती नाही. मोसाद ची थोडीफार माहीती ऊपलब्ध असणे हे त्या संघटणेचे अपयश नव्हे काय?

In reply to by जव्हेरगंज

द-बाहुबली 15/09/2015 - 18:17
आपली वाक्यरचना संदिग्ध आहेच पण घटना घडवुन आणण्यात आलेले अपयश संघटनेचे अपयश नक्किच म्हणता येइल. उगा संघटनेबद्दल कुणाला माहीती नाही हे अशक्य. गुप्तहेर संघटनेतर्फे राबवले जाणारे एखादे मिशन अतिगोपनीय असु शकते पण आख्खी संघटनाच अतिगोपनीय करायची म्हणजे राम गोपाल वर्माच्या सत्या २ ला सुध्दा अशक्यप्राय आहे ते :)

In reply to by जव्हेरगंज

२१व्या शतकाच्या सुरुवातीला माहिती चा स्फोट झाला आज तिचा इतका प्रचंड लोंढा आपल्या मोबाइल मधुन सुद्धा वाहताना दिसतो, अश्याकाळात संपुर्ण माहिती लपणे निव्वळ अशक्य आहे कारण काही न काही कारणाने कुठल्या न कुठल्या संबंधित संघटनेला नेट वर यावेच लागते, ती येते सुद्धा बरेचवेळी आपल्याला माहिती नसते आपण आपल्या आयुष्यात मग्न असतो अश्या अस्तित्वामुळे आलेली थोड़ी ऑनलाइन/ऑफलाइन माहिती ही त्या संघटनेच्या अपयशाचे द्योतक नाही म्हणली जाऊ शकत शिवाय आजकाल जे साइकोलॉजिकल वारफेयर अर्थात मानसशास्त्रीय युद्ध असते त्यात पब्लिक डीलिंग चा एंगल सुद्धा असतो. शिवाय बरेच वेळी संघटना स्वतः स्वतःबद्दलच कंड्या पिकवते जेणे करून विरोधी किंवा शत्रु किंवा महितीची गरज असणारे ती विकणार व्यावसायिक लोकं हे मिसलीड होतील असे वाटते

In reply to by जव्हेरगंज

"आपल्याला हवी ती माहिती जगजाहीर करणे आणि इतर माहिती गुप्त ठेवणे" हे ज्या गुप्तहेर संघटनेला नीट जमते ती संघटना यशस्वी समजली जाते. "हवी ती खरी (शत्रूच्या मनात धडकी भरवायला) आणि खोटी (शत्रूच्या डोळ्यात धूळ झोकण्यासाठी) माहिती पसरवून शत्रूला सतत संभ्रमात ठेवणे" हे गुप्तहेर संघटनांच्या यशाचे मुख्य गमक असते.

In reply to by होबासराव

द-बाहुबली 15/09/2015 - 18:59
यशस्वी गुप्तहेर संघटना तीच आहे ज्याची जगाला काहीच माहीती नाही.
"एखाद्या संघटनेच्या अस्तित्वाची जगाला माहीती नाही", हे आपणास म्हणायचे आहे की "त्यांच्या कारवाया(मिशन्स) व कार्यपध्दतीची जगाला माहीती नाही", हे आपणास म्हणायचे आहे हे माझ्यापुरते स्पष्ट होत न्हवते म्हणून मी त्यात संदिग्ध्ता धरली.

होबासराव 15/09/2015 - 18:39
कॉग्रेस च्या लाजिरवाण्या परभवामागे आणि भाजप च्या विजयामध्ये सुध्दा मोसाद आहे :- श्री श्री मोहन प्रकाश (खाँग्रेस लिडर) असे मध्यंतरि कुठेस वाचलय :))

In reply to by होबासराव

द-बाहुबली 15/09/2015 - 19:07
अफवांचा विचार केला तर म्हणतात की कारण रशीयाची इस्त्राएलच्या विरोधी राश्ट्रांना असलेली उघड मदत व प्रत्यक्ष इस्त्रैलासुध्दा अण्वस्त्रसिध्द पाकिस्तानवर वचक ठेवेल असे(थोडक्यात हिंदुत्ववादी) सरकार भारतात यावे असे मनापासुन वाटत आले आहे. म्हणून इस्त्राइलची मदत परीणामी मोसाद रिसोर्सेसचे युटीलायजेशन सत्ताबदलात झाले नाही असे मानणे अवघड आहेच पण त्याहीपेक्षा दणकट पुरावा म्हणजे सत्तेत आल्यावर मोदीनीं पिटुकले राष्ट्रही भेट द्यायचे सोडले नाही पण दिर्घकाळचा मित्र, हितचिंतक, साथिदार रशिया दौर्‍यावर मात्र ते अजुनही गेले नाहीत (रशीयात गेले नाहीत असे न्हवे).

राही 15/09/2015 - 18:53
१)रॉ काय किंवा अन्य कुठलीही गुप्तहेर संघटना काय हे लोक कधीही प्रकाशझोतात काम करीत नाहीत. त्यांनी पडद्याआड राहाणे हेच देशहिताचे असते. जर त्यांची कुठलीही कामगिरी वर्तमानपत्रातून चघळली जाऊ लागली तर खुशाल समजावे की ही त्यांनीच पेरलेली एक बेट आहे. 'रॉ'ने आतापर्यंत अविश्वसनीय असे काम केले आहे. फारच थोडे लोक ते जाणतात. रामेश्वरनाथ काव हे रॉचे पहिले अध्यक्ष (रॉ वेगळी झाल्यानंतरचे.) त्यांनी अगदी जेम्स बाँड इतकीच थरारक कामगिरी पार पाडली आहे.' रॉ--ऑल द काव'ज़ मेन ' हे पुस्तक मिळाले तर जरूर वाचावे. साधारण असे म्हणता येईल की बांग्लादेश युद्ध हे रॉ मुळे (आणि अर्थात तेव्हाच्या पंतप्रधानांचे कणखर नेतृत्व आणि तिन्ही दलांची नेत्रदीपक कामगिरी यामुळे) आपण निर्णायकरीत्या जिंकू शकलो होतो. २)भारतात तीनही सशस्त्र दलांचे प्रमुखही माध्यमांमध्ये फारसे चमकत नाहीत. सरकारने निर्णय घ्यावा आणि सर्विसेसनी तो पाळावा अशी पद्धत आहे. शिवाय तीनही दलांचे अंतिम प्रमुख हे राष्ट्रपती असतात. कोणतेही दल अधिक वरचढ होऊ नये म्हणून केलेली ती तरतूद असते. 'मौनी' असणे हे बरेचवेळा फायद्याचे असते.

In reply to by राही

पण तुमच्या त्या सी.आय.ए.चे लोक अगदी उघडपणे काम करताना दिसतात. https://www.cia.gov/careers/opportunities येथे तर अगदी पारदर्शी व्यवहर दिसतो.तांत्रिक कामासाठी उच्च प्रतीचे लोक येथे कामावर असतात असे वाचले आहे. त्यामानाने रॉ व आय.एस.आय. लाजाळू दिसतात.असो. ७०,८०च्या दशकात खरा भूकंप असो वा राजकीय उलथापालथ, बोट सी.आय.ए.कडे दाखवले जायचे.

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 15/09/2015 - 23:10
आदूबाळा, थोड्या वर्षापूर्वी माझ्या वाचनात एक मराठी पुस्तक आले होते. 'सत्तांध' . अरुण साधू अन स्व. अशोक जैन दोघांनी मिळून लिहिलेले. आणिबाणीनंतर इंदिराजी पायउतार झाल्यावर जनता सरकारने लिहवून घेतले असावे असा थोडासा आविर्भाव होता. आणिबाणी पूर्व अन नंतर अशा कालखंडाचा वेध त्यात घेतला होता. आणिबाणीत गाजलेल्या बर्‍याच जणांच्या (जगमोहन, व्हिसी शुक्ला, यशपाल शर्मा, यशवंतरावजी आणि इअतर बरेच मान्यवर) प्रत्यक्ष मुलाखती घेऊन हे पुस्तक सिध्द केलेले होते. यात रामनाथ (?) काओ यांच्या नेतृत्वाखाली गुप्तचर संघटनेला कसे राबवले गेले न त्यात कशा सुधारणा व विभाजन होत गेले त्याचा चांगला रेफरन्स होता. नंतर हे पुस्तक दुर्मिळ झालेय बहुतेक. त्याकाळच्या बर्‍याच नेत्यांचे तेव्हाचे वर्तन आणि नंतरची वाटचाल पाहताना गरगरल्यासारखे होते हे निश्चित.

बोका-ए-आझम 16/09/2015 - 08:14
हे जागतिक कीर्तीचे पत्रकार आहेत. त्यांनी लिहिलेलं Gideon's Spies हे पुस्तक मोसादवरचं सर्वात अधिकारवाणीने लिहिलेलं पुस्तक समजलं जातं. त्यात त्यांनी मोसादचा स्थापनेपासून ते आतापर्यंत असा धांडोळा घेतलेला आहे. त्यात अॅडाॅल्फ आईकमनचं अपहरण, म्युनिक हत्याकांडाचा बदला, नाझी वैज्ञानिकांना धमकावणं आणि वेळप्रसंगी त्यांची हत्या, सद्दाम हुसेन, इझराईलने इराकी अणुभट्ट्या १९८३ मध्ये उध्वस्त करणं, इराण, लेबनाॅन आणि पॅलेस्टाईन अशा अनेक प्रश्नांचा, मोसादच्या त्यातल्या भूमिकेचा आणि काही घोडचुकांचा उहापोह केलेला आहे. जरुर वाचा. मराठीत दुर्दैवाने असं लिखाण सापडत नाही. या पुस्तकाचा मराठी अनुवाद झालाय का ते माहित नाही. जर असेल तर फार छान.

In reply to by बोका-ए-आझम

सौंदाळा 16/09/2015 - 10:31
अॅडाॅल्फ आईकमनचं अपहरण
याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे आणि वाचनीय पण 'हाउस ऑन गारीबाल्डी स्ट्रीट' असे मुळ पुस्तकाचे आणि (मराठी अनुवादाचेपण) नाव आहे. अनुवादक, प्रकाशक आठवत नाही.

नाखु 16/09/2015 - 10:53
पन्नाशी निमित्त धागा लेखकाचे व मोदकरावांचे अनुक्रमे "धागा चार आण्याचा प्र(ती)साद सव्व रुपयाचा"(चारोळी संग्रह) आणि "मोदकांचे २१ प्रकार (एक पाककल्ला पुस्तीका)" या बरोबरच गणपती आरतीचे संग्राह्य पुस्तीका आणि नारळ (पाणी असलेला) देऊन करण्यात येत आहे. सत्कारार्थी अभा मिपा संचालीत जेपी-मित्रमंडळ आणी तमाम बिनपावतीपुस्तक वर्गणी कार्यकर्ते.

In reply to by नाखु

महासंग्राम 16/09/2015 - 10:57
तुमच्या सत्काराने भरून पावलो फक्त आरतीच्या पुस्त्काएवजी ऎखादि युद्धकथा दिल्यास उत्तम ( युद्ध करण्याची खुमखुमी जास्त अजून काय )

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

बोका-ए-आझम 16/09/2015 - 12:32
एका धाग्यावर दहशतवादाला पाठिंबा देणारे दुस-या धाग्यावर जेव्हा दुस-यावर दहशतवादाचा आरोप आणि तोही पुरावा नसताना करतात तेव्हा फार हसायला येतं बुवा. अजून येऊ द्या.

In reply to by बोका-ए-आझम

होबासराव 16/09/2015 - 13:01
ह्या असल्या कुजकट आणि संकुचित आत्म्यांसाठि, नाखु साहेबांनि फार छान लिहिलय. सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

या प्रतिसादा(काडी)मुळे वाढलेल्या ट्यार्पीसाठी धागालेखक आपला अत्यंत म्हंजे यक्दम अत्यंत आभारी होईल =))

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

प्यारे१ 16/09/2015 - 18:42
'नागपूर ला जन्मलेले संघिष्ट' नंतर फुलथ्रॉटल जिनियस यांचे आणखी एक मुक्ताफळ. जस्ट अवेसोमे. :) बाकी असं काही खरंच लोक करत असतील तरी वाईट वाटून घेण्याचं काही कारण आहे असं वाटत नाही. आपल्यातले (असं म्हणावं का हा प्रश्न आहे खरं तर) काही अहिंसावादी आणि थंड रक्ताचे लोक आयसिस कडे वळताना पाहून वाईट वाटतं इतकंच.

In reply to by प्यारे१

.....आणखी एक मुक्ताफळ." फुलथ्रॉटल जिनियस, उधळत असलेल्या ज्ञान कणांना, "मुक्ताफळे" असे म्हणू नये.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

बोका-ए-आझम 16/09/2015 - 21:44
मध्यपूर्वेतले सगळेच लोक अतिरेकी आहेत असं कुठे म्हटलंय कोणी? आणि मोसादविषयी किंवा अमेरिकेविषयी इथे कोणाला उमाळा असेल असं वाटत नाही. उमाळा सहानुभूतीपायी येतो आणि सहानुभूती ही ना कधी इझराईलने मागितली आहे ना अमेरिकेने. त्याबद्दल असलंच तर कौतुक आहे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

चिनार 16/09/2015 - 17:34
सध्या आयसिस हे प्रकरण या मोसादचेच असावे,
फक्त "असावे" असा म्हणून अंदाज व्यक्त करायचा असेल जागोबाजी माहुलकर सहकारी पतपेढी,मु. पो. शिरजगाव कसबा,ता. चांदूर बाजार, जि. अमरावती यांचा आयसिस संस्थेला आर्थिक पाठिंबा आहे असा माझा अंदाज आहे.

In reply to by होबासराव

फुलथ्रॉटल जिनियस, हे फार ज्ञानी व्यक्तीमत्व आहे. पण ते आपले ज्ञान दुसर्‍याला देत नाहीत. उदा. http://misalpav.com/comment/reply/31763/712577

बोका-ए-आझम 21/09/2015 - 20:54
मधला जो एकमेव इझराईली अधिकारी ठार झाला, त्याचं नाव जोनॅथन नेतान्याहू. इझराईलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा सख्खा मोठा भाऊ.

मोदक 15/09/2015 - 16:19

In reply to by होबासराव

रस्सा अन आलू बोंडे खाव त अकोल्याले मधु च्या अटी नाही तर श्रीगणेश वर यवतमाळ ले जाताना बोरी अरब ले बी झकास रस्सा आलू वडा भेटते!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

होबासराव 16/09/2015 - 14:37
मधु च हाटेल (सिव्हिल लाइन चौक) आपलच हाय ना (लय घरोबा हाय), तथिच तर पडिक असतो रोज सकाडी सकाडी. आलुबोंडा-रस्सा. गिल्लि मिसल आन नतंर कलाकंद.. घे दाब्बुन मंग काय भेट्टे :))

In reply to by होबासराव

महासंग्राम 21/09/2015 - 16:20
खरच नशीब काढल वो तुमी आता इथ पुण्यात अकोल्यासारखा आलुबोंडा-रस्सा भेटन म्हणजे मंगळावर पाणी सापडन्यासारख आहे.... ख्याख्याख्या म्या येतोच दिवाळीत बादवे अकोल्यात एक कट्टा हून जाऊ द्यायचा का दिवाळीत सगळेच असतीन दिवालीले.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिनार 16/09/2015 - 14:52
सोन्याबापू..आपल्या उमरावतीत नमुन्याच्या गल्लीत बी भेटते ना राजेहो झ्याक आलुबोण्डे न रस्सा.. येजा कधी..खिलवतो

In reply to by चिनार

होबासराव 16/09/2015 - 14:56
गड्डा हॉटेल हाय का अजुन ? तथी बि त तर्रि वाला रस्सा रायत जाय ना हो. मिपाकर म्हणतिल मोसादच्या धाग्याचा पार आलुबोंडा केला आपण :))

In reply to by होबासराव

चिनार 16/09/2015 - 15:02
गड्डा हाय का नाही माहित नाही राजेहो..लय दिवसात चक्कर नाही..पोटापाण्यासाठी पुन्यात हाओ ना.. पन असल बहुतेक..तिथली मिसळ फ़ेमस हाय ना..आन आपल्याकडे मिसळीसोबत पाव नाही मिळत..नुसती हाना लागते..

In reply to by बोका-ए-आझम

होबासराव 16/09/2015 - 15:26
हो राजा आम्हि बि अठुल्लेच. पण आता १३ वर्ष झाले फिरतोय पोटापाण्यासाठि पहिले हैद्राबाद आणि गेलि १० वर्षे पुण्यनगरि. तरिपण शेवटि जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी (सावरकरांचि माफि मागुन कारण मि हे फक्त आपल्या गावा साठि वापरतोय)

In reply to by मोदक

एकदम मस्त! मस्त लेखन. जबरदस्त.. मी यापूर्वी एरिक बानाचा "म्युनिक" पाहिला आहे. पण तुमची लेखमाला वाचताना पण "पाहिल्याचा" फील येत होता.

In reply to by होबासराव

बोका-ए-आझम 16/09/2015 - 17:05
तर त्यात एव्हनर (एरिक बाना) शेवटी त्याच्या हँडलरला (जाॅफ्रे रश) हे सांगतो की इझराईलने जेव्हा आईकमनला अर्जेंटिनामधून उचललं आणि त्याच्यावर खटला भरून, आरोप सिद्ध करुन मग त्याला फाशी दिलं तेव्हा जगाने त्याचं कौतुक केलं पण Wrath if God मुळे आपल्यात आणि आपण ज्यांचा पाठलाग करतोय त्या अतिरेक्यांमध्ये फरक उरलेला नाही. मोसादमध्येही हा विचार प्रबळ होत होता (संदर्भ: Gideon's Spies by Gordon Thomas). शिवाय १९७४ मध्ये इजिप्तने इझराईलला योम किप्पूर युद्धात जबरदस्त हादरा दिला होता. नंतर जरी इझराईल त्यातून सावरलं आणि त्यांनी इजिप्शियन फौजांना मागे रेटलं तरी त्यांना हे कळून चुकलं की शांततेशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे इझराईलचे पंतप्रधान मेनॅचम बेगिन आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादात यांच्यात अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या मध्यस्थीने करार झाला. पण इतर अरब राष्ट्रांनी इजिप्तचा कित्ता गिरवला नाही.

होबासराव 15/09/2015 - 16:44
अवांतरः- कहुता प्रकरणात आपल्या पंतप्रधानांनि काय दिवे लावले होते हे आपल्याला माहित असेलच्...रॉ चि ३ वर्षांचि मेहनत पुर्ण वाया गेलि.. 'ते' एजंट एलिमिनेट केल्या गेले.

In reply to by मालोजीराव

होबासराव 15/09/2015 - 17:46
ते रॉ एजंट तिथे वेष पालटुन केशकर्तनालयात ३ वर्ष काम करुन पाकिस्तानि सायंटिस्ट चे हेअर सँपल गोळा करत होते तेव्हा हे क्लिअर झाल कि पाकिस्तान हॅज नाउ द अ‍ॅबिलिटि टु एनरिच द युरेनिअम. आणि आपल्या पंतप्रधानांनि अगदि सरळ साधेपणाने (बावळटपणा म्हणायचय) जनरल झिया ना सांगितले कि "जनरल आम्हाला माहित आहे तुम्हि कहुता मध्ये काय करताय ते " बास एका दिवसात आय एस आय ने कहुतात रॉ एजंट हुडकुन काढले आणि एलिमिनेट केले.

In reply to by अन्या दातार

पाकिस्तानची अणुभट्टी कहुता येथे होती.१९७८-८०च्य आसपासचे हे प्रकरण असावे.आपली माणसे तेथे घुसवायची असा रॉ चा प्लान होता.घटना घडून बराच कालावधी उलटला की पोपट्पंची करून घटनेची जबाबदारी तत्कालीन राजकारण्यांवर टाकायची जुनी खोड आपल्या नोकरशाहीला आहे. परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी होते. देसाई व वाजपेयी हे दोन्ही नेते पाकिस्तानचे आवडते होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

होबासराव 15/09/2015 - 17:49
माई ते तिथे ३ वर्ष आपल्या प्राणांचि पर्वा न करता काम करत होते. पोपट्पंची करून घटनेची जबाबदारी तत्कालीन राजकारण्यांवर टाकायची जुनी खोड आपल्या नोकरशाहीला आहे. तुम्हि तुमचि ओकारि चालु ठेवा.. फॉर यु आय रेस्ट माय केस.

In reply to by होबासराव

माझ्या मते तो हस्तक मोक्याच्या आडावर कार्यरत होता त्याच्या माहितीचा पुरावा किंवा सत्यता शोधण्यासाठी रॉ च्या हस्तकांनी मग केसांचे पुरावे भारत सरकारच्या स्वाधीन केले पण देसाई मुळे तो हस्तक पकडला गेल्या मात्र तो हस्तक भारतीय होता की नव्हता ह्याबाबत अजून शाश्वत माहिती आंजा व सापडली नाही त्याचे पुढे काय झाले असेल ह्याची कल्पना करवत नाही गुजराल ने तर अनेक वर्ष चालत असलेले कोवेर्ट

In reply to by अन्या दातार

मालोजीराव 15/09/2015 - 17:40
याचा पण संबंध इस्राइलशीच आहे, १९७७ साली रॉ चे एक महत्वाकांक्षी मिशन होते पाकिस्तानातील न्युक्लियर प्लांट्स उध्वस्त करायचे, पण पंतप्रधान मोरारजी झिया उल हक जवळ पचकले कि कहुता मधले तुम्ही करताय ते उद्योग आम्हाला कळलेत … रॉ नी आम्हाला तुमच्या न्युक्लियर वेपन प्लांट ची माहिती दिलीये म्हणून. हा सगळा गौप्यस्फोट झाल्याने झिया उल हक नी लगेच यंत्रणा कामाला लावून पाक मधले रॉ एजंट्स शोधले आणि त्यांना मारले…मिशन फेल्ड ! सिमिलरली सेम ऑपरेशन इस्राइल ने राबवले आणि इराक मधले न्युक्लियर केंद्र १९८१ साली उध्वस्त केले…

In reply to by मालोजीराव

बबन ताम्बे 15/09/2015 - 19:27
हे म्हणजे वर्गातल्या मुलांसारखं झालं ! बाई बाई , तो बघा कॉपी करतोय पण मी तुम्हाला सांगणार नाही. एव्ह्ढे आंतरराष्ट्रीय परीणाम करणारे ऑपरेशन, निश्चितच प्रचंड गुप्तता पाळावी असे ठरले असणार. आणि भारताचे पंतप्रधान झिया सारख्या बोक्यासमोर पचकतात? खरे आहे का हे?

In reply to by होबासराव

बबन ताम्बे 15/09/2015 - 19:45
प्यारेजी म्हणतात तसा शिवांबु हँगओव्हर असेल. श्री. सुधीर काळे यांची इ-सकाळमधे पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावर लेखमाला (भाषांतर) वाचलेली आठवते.

In reply to by बबन ताम्बे

होबासराव 15/09/2015 - 19:56
त्यांतं कांयं एंव्हंढें मुत्सद्दी तर आमचा अरविंदा सुद्धा हे.. केजरिवालांचा :)) ह.घ्या.

In reply to by प्यारे१

बबन ताम्बे 16/09/2015 - 13:11
कधीतरी वाचल्याचं आठवतंय. पाकडया विचारवंतांनी (?) लिहून ठेवलंय, भारतीय राजकारणी तहात हरतात. पुरावा म्हणून माझ्याकडे दुवा नाही. अर्थात हे पाकडयांचे मत. इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री निश्चितच अपवाद असतील.

द-बाहुबली 15/09/2015 - 17:23
मोसादवर एक पुस्तकच मराठीत उपलब्ध्द आहे. स्वारी नाव आठवत नाही... लायब्ररीत वाचले होते. मोसादच्या बहुतांश कारवाया डीटेल्समधे लिहल्या होत्या. मग ते दुसर्‍या देशाचे फायटर विमान पळवुन आणने असो की शत्रुला अणूबॉम्ब बनवता येउ नये म्हणून त्यांना युरेनीअम पुरवणारे जहाज बुडवणे असो. त्यांच्या अचाट क्लुप्तीचे अफाट कारनामे त्यात आहेत. पुस्तक शेवट पर्यंत खाली ठेववत नाही.

In reply to by होबासराव

तुमच्या त्या आय.बी व रॉ बद्द्लही काही माहिती नाही रे बापू. सी.आय.ए.ची वेब साईट आहे पण ह्यांची नाही.रॉ व आय.बी.चे लोक अजूनही पोस्ट्कार्ड वापरतात,ई-मेल वापरत नाहीत असे वाचले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सगळे तुमच्या जमान्यात भर्ती झालेले असतील माई! पण तुम्ही म्हणालात ते ही खरे आहे मी केंद्रासरकर किंबहुना अर्धसैनिक बलात असूनही मला त्या भूतांबड़दक काहीच माहिती नाही हो! सगळे आपले वाचिव माहिती

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

होबासराव 15/09/2015 - 17:53
कुठल्याहि गुप्तहेर संघटने च्या बद्द्ल, त्यांनि राबवलेल्या ऑपरेशनबद्दल जास्त माहिति उपलब्ध नसणे ह्यातच त्या संघटनेच यश असत. आय एस आय सुध्द्दा एक वेरि प्रोफेशनल आणि कंपिटंट संघटना आहे.

जव्हेरगंज 15/09/2015 - 18:06
यशस्वी गुप्तहेर संघटना तीच आहे ज्याची जगाला काहीच माहीती नाही. मोसाद ची थोडीफार माहीती ऊपलब्ध असणे हे त्या संघटणेचे अपयश नव्हे काय?

In reply to by जव्हेरगंज

द-बाहुबली 15/09/2015 - 18:17
आपली वाक्यरचना संदिग्ध आहेच पण घटना घडवुन आणण्यात आलेले अपयश संघटनेचे अपयश नक्किच म्हणता येइल. उगा संघटनेबद्दल कुणाला माहीती नाही हे अशक्य. गुप्तहेर संघटनेतर्फे राबवले जाणारे एखादे मिशन अतिगोपनीय असु शकते पण आख्खी संघटनाच अतिगोपनीय करायची म्हणजे राम गोपाल वर्माच्या सत्या २ ला सुध्दा अशक्यप्राय आहे ते :)

In reply to by जव्हेरगंज

२१व्या शतकाच्या सुरुवातीला माहिती चा स्फोट झाला आज तिचा इतका प्रचंड लोंढा आपल्या मोबाइल मधुन सुद्धा वाहताना दिसतो, अश्याकाळात संपुर्ण माहिती लपणे निव्वळ अशक्य आहे कारण काही न काही कारणाने कुठल्या न कुठल्या संबंधित संघटनेला नेट वर यावेच लागते, ती येते सुद्धा बरेचवेळी आपल्याला माहिती नसते आपण आपल्या आयुष्यात मग्न असतो अश्या अस्तित्वामुळे आलेली थोड़ी ऑनलाइन/ऑफलाइन माहिती ही त्या संघटनेच्या अपयशाचे द्योतक नाही म्हणली जाऊ शकत शिवाय आजकाल जे साइकोलॉजिकल वारफेयर अर्थात मानसशास्त्रीय युद्ध असते त्यात पब्लिक डीलिंग चा एंगल सुद्धा असतो. शिवाय बरेच वेळी संघटना स्वतः स्वतःबद्दलच कंड्या पिकवते जेणे करून विरोधी किंवा शत्रु किंवा महितीची गरज असणारे ती विकणार व्यावसायिक लोकं हे मिसलीड होतील असे वाटते

In reply to by जव्हेरगंज

"आपल्याला हवी ती माहिती जगजाहीर करणे आणि इतर माहिती गुप्त ठेवणे" हे ज्या गुप्तहेर संघटनेला नीट जमते ती संघटना यशस्वी समजली जाते. "हवी ती खरी (शत्रूच्या मनात धडकी भरवायला) आणि खोटी (शत्रूच्या डोळ्यात धूळ झोकण्यासाठी) माहिती पसरवून शत्रूला सतत संभ्रमात ठेवणे" हे गुप्तहेर संघटनांच्या यशाचे मुख्य गमक असते.

In reply to by होबासराव

द-बाहुबली 15/09/2015 - 18:59
यशस्वी गुप्तहेर संघटना तीच आहे ज्याची जगाला काहीच माहीती नाही.
"एखाद्या संघटनेच्या अस्तित्वाची जगाला माहीती नाही", हे आपणास म्हणायचे आहे की "त्यांच्या कारवाया(मिशन्स) व कार्यपध्दतीची जगाला माहीती नाही", हे आपणास म्हणायचे आहे हे माझ्यापुरते स्पष्ट होत न्हवते म्हणून मी त्यात संदिग्ध्ता धरली.

होबासराव 15/09/2015 - 18:39
कॉग्रेस च्या लाजिरवाण्या परभवामागे आणि भाजप च्या विजयामध्ये सुध्दा मोसाद आहे :- श्री श्री मोहन प्रकाश (खाँग्रेस लिडर) असे मध्यंतरि कुठेस वाचलय :))

In reply to by होबासराव

द-बाहुबली 15/09/2015 - 19:07
अफवांचा विचार केला तर म्हणतात की कारण रशीयाची इस्त्राएलच्या विरोधी राश्ट्रांना असलेली उघड मदत व प्रत्यक्ष इस्त्रैलासुध्दा अण्वस्त्रसिध्द पाकिस्तानवर वचक ठेवेल असे(थोडक्यात हिंदुत्ववादी) सरकार भारतात यावे असे मनापासुन वाटत आले आहे. म्हणून इस्त्राइलची मदत परीणामी मोसाद रिसोर्सेसचे युटीलायजेशन सत्ताबदलात झाले नाही असे मानणे अवघड आहेच पण त्याहीपेक्षा दणकट पुरावा म्हणजे सत्तेत आल्यावर मोदीनीं पिटुकले राष्ट्रही भेट द्यायचे सोडले नाही पण दिर्घकाळचा मित्र, हितचिंतक, साथिदार रशिया दौर्‍यावर मात्र ते अजुनही गेले नाहीत (रशीयात गेले नाहीत असे न्हवे).

राही 15/09/2015 - 18:53
१)रॉ काय किंवा अन्य कुठलीही गुप्तहेर संघटना काय हे लोक कधीही प्रकाशझोतात काम करीत नाहीत. त्यांनी पडद्याआड राहाणे हेच देशहिताचे असते. जर त्यांची कुठलीही कामगिरी वर्तमानपत्रातून चघळली जाऊ लागली तर खुशाल समजावे की ही त्यांनीच पेरलेली एक बेट आहे. 'रॉ'ने आतापर्यंत अविश्वसनीय असे काम केले आहे. फारच थोडे लोक ते जाणतात. रामेश्वरनाथ काव हे रॉचे पहिले अध्यक्ष (रॉ वेगळी झाल्यानंतरचे.) त्यांनी अगदी जेम्स बाँड इतकीच थरारक कामगिरी पार पाडली आहे.' रॉ--ऑल द काव'ज़ मेन ' हे पुस्तक मिळाले तर जरूर वाचावे. साधारण असे म्हणता येईल की बांग्लादेश युद्ध हे रॉ मुळे (आणि अर्थात तेव्हाच्या पंतप्रधानांचे कणखर नेतृत्व आणि तिन्ही दलांची नेत्रदीपक कामगिरी यामुळे) आपण निर्णायकरीत्या जिंकू शकलो होतो. २)भारतात तीनही सशस्त्र दलांचे प्रमुखही माध्यमांमध्ये फारसे चमकत नाहीत. सरकारने निर्णय घ्यावा आणि सर्विसेसनी तो पाळावा अशी पद्धत आहे. शिवाय तीनही दलांचे अंतिम प्रमुख हे राष्ट्रपती असतात. कोणतेही दल अधिक वरचढ होऊ नये म्हणून केलेली ती तरतूद असते. 'मौनी' असणे हे बरेचवेळा फायद्याचे असते.

In reply to by राही

पण तुमच्या त्या सी.आय.ए.चे लोक अगदी उघडपणे काम करताना दिसतात. https://www.cia.gov/careers/opportunities येथे तर अगदी पारदर्शी व्यवहर दिसतो.तांत्रिक कामासाठी उच्च प्रतीचे लोक येथे कामावर असतात असे वाचले आहे. त्यामानाने रॉ व आय.एस.आय. लाजाळू दिसतात.असो. ७०,८०च्या दशकात खरा भूकंप असो वा राजकीय उलथापालथ, बोट सी.आय.ए.कडे दाखवले जायचे.

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 15/09/2015 - 23:10
आदूबाळा, थोड्या वर्षापूर्वी माझ्या वाचनात एक मराठी पुस्तक आले होते. 'सत्तांध' . अरुण साधू अन स्व. अशोक जैन दोघांनी मिळून लिहिलेले. आणिबाणीनंतर इंदिराजी पायउतार झाल्यावर जनता सरकारने लिहवून घेतले असावे असा थोडासा आविर्भाव होता. आणिबाणी पूर्व अन नंतर अशा कालखंडाचा वेध त्यात घेतला होता. आणिबाणीत गाजलेल्या बर्‍याच जणांच्या (जगमोहन, व्हिसी शुक्ला, यशपाल शर्मा, यशवंतरावजी आणि इअतर बरेच मान्यवर) प्रत्यक्ष मुलाखती घेऊन हे पुस्तक सिध्द केलेले होते. यात रामनाथ (?) काओ यांच्या नेतृत्वाखाली गुप्तचर संघटनेला कसे राबवले गेले न त्यात कशा सुधारणा व विभाजन होत गेले त्याचा चांगला रेफरन्स होता. नंतर हे पुस्तक दुर्मिळ झालेय बहुतेक. त्याकाळच्या बर्‍याच नेत्यांचे तेव्हाचे वर्तन आणि नंतरची वाटचाल पाहताना गरगरल्यासारखे होते हे निश्चित.

बोका-ए-आझम 16/09/2015 - 08:14
हे जागतिक कीर्तीचे पत्रकार आहेत. त्यांनी लिहिलेलं Gideon's Spies हे पुस्तक मोसादवरचं सर्वात अधिकारवाणीने लिहिलेलं पुस्तक समजलं जातं. त्यात त्यांनी मोसादचा स्थापनेपासून ते आतापर्यंत असा धांडोळा घेतलेला आहे. त्यात अॅडाॅल्फ आईकमनचं अपहरण, म्युनिक हत्याकांडाचा बदला, नाझी वैज्ञानिकांना धमकावणं आणि वेळप्रसंगी त्यांची हत्या, सद्दाम हुसेन, इझराईलने इराकी अणुभट्ट्या १९८३ मध्ये उध्वस्त करणं, इराण, लेबनाॅन आणि पॅलेस्टाईन अशा अनेक प्रश्नांचा, मोसादच्या त्यातल्या भूमिकेचा आणि काही घोडचुकांचा उहापोह केलेला आहे. जरुर वाचा. मराठीत दुर्दैवाने असं लिखाण सापडत नाही. या पुस्तकाचा मराठी अनुवाद झालाय का ते माहित नाही. जर असेल तर फार छान.

In reply to by बोका-ए-आझम

सौंदाळा 16/09/2015 - 10:31
अॅडाॅल्फ आईकमनचं अपहरण
याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे आणि वाचनीय पण 'हाउस ऑन गारीबाल्डी स्ट्रीट' असे मुळ पुस्तकाचे आणि (मराठी अनुवादाचेपण) नाव आहे. अनुवादक, प्रकाशक आठवत नाही.

नाखु 16/09/2015 - 10:53
पन्नाशी निमित्त धागा लेखकाचे व मोदकरावांचे अनुक्रमे "धागा चार आण्याचा प्र(ती)साद सव्व रुपयाचा"(चारोळी संग्रह) आणि "मोदकांचे २१ प्रकार (एक पाककल्ला पुस्तीका)" या बरोबरच गणपती आरतीचे संग्राह्य पुस्तीका आणि नारळ (पाणी असलेला) देऊन करण्यात येत आहे. सत्कारार्थी अभा मिपा संचालीत जेपी-मित्रमंडळ आणी तमाम बिनपावतीपुस्तक वर्गणी कार्यकर्ते.

In reply to by नाखु

महासंग्राम 16/09/2015 - 10:57
तुमच्या सत्काराने भरून पावलो फक्त आरतीच्या पुस्त्काएवजी ऎखादि युद्धकथा दिल्यास उत्तम ( युद्ध करण्याची खुमखुमी जास्त अजून काय )

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

बोका-ए-आझम 16/09/2015 - 12:32
एका धाग्यावर दहशतवादाला पाठिंबा देणारे दुस-या धाग्यावर जेव्हा दुस-यावर दहशतवादाचा आरोप आणि तोही पुरावा नसताना करतात तेव्हा फार हसायला येतं बुवा. अजून येऊ द्या.

In reply to by बोका-ए-आझम

होबासराव 16/09/2015 - 13:01
ह्या असल्या कुजकट आणि संकुचित आत्म्यांसाठि, नाखु साहेबांनि फार छान लिहिलय. सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

या प्रतिसादा(काडी)मुळे वाढलेल्या ट्यार्पीसाठी धागालेखक आपला अत्यंत म्हंजे यक्दम अत्यंत आभारी होईल =))

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

प्यारे१ 16/09/2015 - 18:42
'नागपूर ला जन्मलेले संघिष्ट' नंतर फुलथ्रॉटल जिनियस यांचे आणखी एक मुक्ताफळ. जस्ट अवेसोमे. :) बाकी असं काही खरंच लोक करत असतील तरी वाईट वाटून घेण्याचं काही कारण आहे असं वाटत नाही. आपल्यातले (असं म्हणावं का हा प्रश्न आहे खरं तर) काही अहिंसावादी आणि थंड रक्ताचे लोक आयसिस कडे वळताना पाहून वाईट वाटतं इतकंच.

In reply to by प्यारे१

.....आणखी एक मुक्ताफळ." फुलथ्रॉटल जिनियस, उधळत असलेल्या ज्ञान कणांना, "मुक्ताफळे" असे म्हणू नये.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

बोका-ए-आझम 16/09/2015 - 21:44
मध्यपूर्वेतले सगळेच लोक अतिरेकी आहेत असं कुठे म्हटलंय कोणी? आणि मोसादविषयी किंवा अमेरिकेविषयी इथे कोणाला उमाळा असेल असं वाटत नाही. उमाळा सहानुभूतीपायी येतो आणि सहानुभूती ही ना कधी इझराईलने मागितली आहे ना अमेरिकेने. त्याबद्दल असलंच तर कौतुक आहे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

चिनार 16/09/2015 - 17:34
सध्या आयसिस हे प्रकरण या मोसादचेच असावे,
फक्त "असावे" असा म्हणून अंदाज व्यक्त करायचा असेल जागोबाजी माहुलकर सहकारी पतपेढी,मु. पो. शिरजगाव कसबा,ता. चांदूर बाजार, जि. अमरावती यांचा आयसिस संस्थेला आर्थिक पाठिंबा आहे असा माझा अंदाज आहे.

In reply to by होबासराव

फुलथ्रॉटल जिनियस, हे फार ज्ञानी व्यक्तीमत्व आहे. पण ते आपले ज्ञान दुसर्‍याला देत नाहीत. उदा. http://misalpav.com/comment/reply/31763/712577

बोका-ए-आझम 21/09/2015 - 20:54
मधला जो एकमेव इझराईली अधिकारी ठार झाला, त्याचं नाव जोनॅथन नेतान्याहू. इझराईलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा सख्खा मोठा भाऊ.
आपण बर्याचदा MI६ अथवा जेम्स बॉंड बद्दल बऱ्याचदा वाचतो, ऐकतो पण मोसाद विषयी माहिती काहीच माहिती नाही ऑपरेशन रेड फाल्कन अथवा मोसाद विषयी मराठीत काही माहिती आहे का ? अशी माहिती असल्यास वाचनास अधिक मजा येईल त्या अनुषंगाने हा धागा निर्माण केला आहे.

आंतरजाल : काय लिहावे काय लिहू नये...

डॉ सुहास म्हात्रे ·

बहुगुणी 03/09/2015 - 02:44
ही माहिती WhatApp वर Share करता आली तर गरजेचं आहे. पुणे पोलिस संस्थळावर जाऊन तसं करता येतं का ते पहायला पाहिजे. [WhatApp वर अशा समाज-विघातक कृत्यांप्रमाणेच बर्‍याच वेळा चक्क medical misinformation देखील पहायला मिळते आहे. उदाहरणार्थ, तथाकथित स्वयंघोषित 'तज्ञ डॉक्टर' मंडळी chelation या "थेरपी"ची हृदयविकारावर बायपासला विकल्प म्हणून जाहिरात करतांना आजच पाहिली. (या विषयीच्या clinical trials अपयशी ठरलेल्या आहेत आणि मेयो हॉस्पिटल सारखी नामवंत रुग्णालये या विरोधात जनजागृती करीत आहेत.) WhatApp वर माहिती फॉरवर्ड करणारे सदिच्छेनेही करत असतील, पण ते वाचून आणि तो 'प्रेमळ आणि माहितीपूर्ण सल्ला' ऐकून गरजेचा असा बायपास न करता अशी "थेरपी" घेतल्याने एखाद्या रुग्णाचा मृत्यू ओढवला, तर चुकीची माहिती फॉरवर्ड केली म्हणून तसं करणार्‍यावर कदाचित कायदेशीर कारवाई होऊ शकेल.]

चित्रगुप्त 03/09/2015 - 03:23
पुणे पोलिसांनी केलेल्या सूचना इथे दिल्याबद्दल आभार. अलिकडे वॉट्सप ही एक डोकेदुखी झालेली आहे. मजकुराच्या सत्यतेची शहानिशा न करता ऊठसूट कोणीही काहीही शेयर करावे, नकोसे होतील एवढे गुडमॉर्निंग, जोक्स वगैरेंनी उच्छाद मांडलेला आहे. मी स्वतः विशिष्ट हेतूंनी निर्माण केलेले सर्व कंपू (ग्रुप्स) असल्या अनावश्यक कचर्‍यामुळे बंद केले.

स्पंदना 03/09/2015 - 05:20
बर झालं हे येथे स्पष्ट केलत ते. बर्‍याचदा आपला शेजारी किंवा आपला जीवाभावाचा मित्र वेगळ्या जाती-पातीचा असतो, पण कोणत्यातरी एखाद्या भडकावु घटनेला बळी पडुन बर्‍याचदा लोकांना भान उरत नाही, मग वेगवेगळ्या शब्दात दुसर्‍या गटाचा अपमान केला जातो.

In reply to by नाखु

नाव आडनाव 03/09/2015 - 10:01
मी ८ वी - ९ वी च्या पोरांना, ज्यांना काही कळत देखील नाही, अश्या चर्चा (जातिच्या) करतांना समोर बघितलंय. सगळीकडे / सगळ्यांवर कंट्रोल असू शकत नाही, पण मिसळपाव जर अश्या गोष्टींच्या चर्चा टाळता आल्या तर बरं होइल. एक विनंती - ह्या लेखाची लिंक दखल मधे कायमची ठेवा. थोड्याफार फरकाने धोरणात / मिसळपाव बद्दलच्या माहितीच्या बाकिच्या लिंक मधे ही / अशीच माहिती आहेच, पण पोलिसांच्याच साईट चा रेफरंस आहे तर हे जास्त परिणामकारक होईल.

चौकटराजा 03/09/2015 - 08:48
या वरून पूर्वीचा एक जोक आठवला. अमेरिकेचा एक लोकशाही प्रेमी नागरिक एका " पोलादी पडद्यावाल्या " रशियनाला भेटला. म्हणाला " आमच्या अमेरिकेत फार अनमोल असे प्रकटीकरण स्वातंत्र्य आहे. आम्ही व्हाईट हाउस समोर उभे राहून मोठ्याने ओरडू शकतो की अमेरिकेचा अध्यक्ष गाढव आहे !!! " त्यावर रशियन म्हणतो " ह्या ! असे स्वातंत्र्य आम्हाला ही आहे. आम्ही क्रेमलिन समोर उभे राहून ओरडू शकतो की अमेरिकेचा अध्यक्ष गाढव आहे ! " कालपरत्वे , देशपरत्वे महापुरूषांची व्याख्या बदलत असते. त्याचे वरील जोक हे उदाहरण आहे. गणेशोत्सवात महाराष्ट्र्राची अस्मिता दडलेली असेल तर वंग प्रदेशात दुर्गा पूजेची. त्यामूळे कुणाच्या " भावना" कोठे दुखावतील याची काळजी करतच प्रकट होत रहाणे हे संकुचित लोकशाहीचे लक्षण ठरावे. यातून महापुरूष व धर्म यांच्या बद्द्ल आदर न रहाता भिती मात्र निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सीतेची चिकित्सा परटाने केली तरी श्रीरामानी भावना दुखावल्याचा कांगावा केला नाही याला म्हणतात खरी लोकशाही. भावनेपेक्षा प्रकटीकरणाची भूमिका महत्वाची. त्यात सत्याचा अंश असेल तर फक्त प्रकटी करणाच्या भाषेला हरकत असू शकते प्रकटीकरणालाच काय म्हणून कायद्याची सुरी लावायची ?

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे 03/09/2015 - 12:44
+ १००० त्यामुळे आजकाल फक्त गोग्गोड असे प्रतिसाद पुढे पाठवावे किंवा आईचे उपकार, वडिलांचे ऋण, थोरल्या वहिनीचा त्याग, ताईचा निस्वार्थी स्वभाव अशा गोष्टींवर लिहावे. हिंदू मुस्लीम भाईचारा, ख्रिश्चन धर्मातील दहा तत्त्वे, जैन समाजाचे भारताच्या इतिहासातील महत्त्व, हिंदू सणातील आधुनिकता ई ई. मला हा POLITICALLY CORRECT राहणाऱ्या लोकांचा तिटकारा आहे. पोलिसांनी पाठ्विलेला हा मेसेज त्यांच्या स्वतःचे काम कमी व्हावे म्हणून आणि लोकांच्या "व्यक्त" स्वातंत्र्यावर घाला आणणारा आहे. त्यात तथ्य आहे याबद्दल वाद नाही परंतु त्याचा अतीरेक फारच आहे. शक्य झाले तर पोलिस सातच्या आत घरात राहा असे स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांना पण सांगतील.म्हणजे तेवढेच गुन्हे कमी आणि त्यांना कामही कमी.

सर्वसाक्षी 03/09/2015 - 10:50
आजकाल ढकलकानी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. नुकतेच पाय फुटलेले बालक जसे हाताला लागेल ती वस्तू खिडकीतून खाली टाकते तद्वत आलेला प्रत्येक मजकूर/ चित्र/ चित्रफित हे ढकलकपंथी आपल्या सर्व परिचितांना/ समुहातील सदस्यांना अथकपणे विनाविलंब ढकलत असतात. हे ढकलक कसलेही तारतम्य बाळगत नाहीत. खरेतर आता आधुनिक व सुसज्ज अशा जालसंपन्न हस्तसंचामुळे आलेली बातमी खरी की अफवा हे पडताळुन पाहणे सोपे झाले आहे. किमान आपण जे काही ढकलत आहोत ते नक्की काय आहे, आपण या विचारप्रणालीचे पुरस्कर्ते आहोत का? मजकूरातील हेतू हाच आपल्या ढकलण्यामागील हेतू आहे का? याचा विचार न करता हे ढकलक कार्यरत असतात. माहिती वा साहित्य सुलभतेने प्रसारीत करता येते म्हणुन अनाठायी लेखन, अनावश्यक, द्वेषमूलक, भावना भडकवणारे लेखन करु नये हा विवेक झाला. ज्याच्या ठायी तो नाही वा ज्याला तेढ पसरवायची आहे, सामाजिक स्थैर्य धोक्यात आणायचे आहे अशा व्यक्तिने जरी जहरी वा अयोग्य लेखन केले तरी ढकलकांनी त्याचा प्रसार करावा का? असा प्रसार करणे हे मूळ लेखन करण्याइतकेच अयोग्य आहे. एक प्रश्नः संकेतस्थळ वा जालनिशीवर संचालक, मालक व प्रशासक वगैरेना जे काही गैर वाटेल ते काढुन टाकायची सुविधा व अधिकार असतात. अशा परिस्थितीत संपादक, मालक वा प्रशासक यांनी असा मजकुर/ चित्र/ चित्रफित यांना त्यांच्या संस्थळावर/ जालनिशीवर काही आक्षेपार्ह आढळल्यास दोषी धरणे काही अंशी समजण्यासारखे आहे. मात्र वॉसप वर प्रशासक हा फक्त समुह संस्थापक असतो. त्याला सद्स्य दाकहल करुन घेण्याव्यतिरीक्त अन्य कसलेही अधिकार नाहीत. समुहाचे बोधचित्र वा नावसुद्धा कुणीही सभासद करु शकतो. वॉसपचा प्रशासक सदस्याने टाकलेला मजकूर/ चित्र/ फित हे तो समुहातुन काढुन टाकु शकत नाही (भले तो असे काही करणार्‍या सदस्याला काढुन टाकेल पण त्याचे लेखन काढु शकत नाही). मग त्याला जबाबदार धरणे कितपत कायदेशीर व योग्य आहे?

तुडतुडी 03/09/2015 - 15:34
सीतेची चिकित्सा परटाने केली तरी श्रीरामानी भावना दुखावल्याचा कांगावा केला नाही याला म्हणतात खरी लोकशाही.
कांगावा करण्यासाठी आधी भावना तर दुखायला पाहिजेत ना . सीतेच्या भावनांचं काय ? हि लोकशाही ? सीता रामाच्या प्रजेचा भाग नव्हती का ? परटाच्या वृत्तीच्या लोकांना काय कळणारे ? "धोबियोंकी दृष्टी बस मेल और धब्बे देखे , कपडा बुना हो चाहे कैसेभी धागे का " असो .

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/09/2015 - 15:50
वाल्मिकीरामायणात आहे ना उत्तरकांड, तेवढं बास आहे. बाकी एखादी कथा गैरसोयीची वाटल्याने प्रक्षिप्त ठरवण्याची अहमहमिका समजू शकतो बायदवे ;)

धार्मिक भावना दुखावतील असे मजकूर लिहायचे नाहीत असे पुणेरी पोलिस म्हणतात तर मग नवाकाळ्,सामना,ऑर्गनायझर चालवणार्यांचे काय करायचे ? असा ह्यांचा प्रश्न.

कंजूस 03/09/2015 - 16:16
लेखकाने धोक्याची सुचना दिली आहे.आपण बसू ती रेल्वेतली सीट घाण आहे का पहा.ती घाण दुसरीकडे बसून पसरवताना पकडले गेलात तर------ >>वॉसपचा प्रशासक सदस्याने टाकलेला मजकूर/ चित्र/ फित हे तो समुहातुन काढुन टाकु शकत नाही (भले तो असे काही करणार्या सदस्याला काढुन टाकेल पण त्याचे लेखन काढु शकत नाही). मग त्याला जबाबदार धरणे कितपत कायदेशीर व योग्य आहे?>>>--- --पकडून खटला लावतात त्याच्याच अंगावर प्रकरण शेकते .

पैसा 03/09/2015 - 16:55
चांगली माहिती. पोलिस त्यांचे काम कमी करतात किंवा कसेही असेल. मात्र आपण हे सगळे लक्षात न ठेवल्यास झेलात जावे लागेल त्यापेक्षा माहिती असलेली बरी.

विकास 03/09/2015 - 22:47
या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद. वर आधीच सुचवले गेले आहे त्याप्रमाणे, ह्या धाग्याची कायम स्वरूपी लिंक बाजूला राहूंदेत.

विकास 03/09/2015 - 22:51
वर चौकटराजा, डॉ. खरे यांनी विशेष करून लिहीले आहेच. तेच परत उद्धरतो: अशा बंदी असणे योग्य वाटत नाही. अर्थात पोलीस कायद्यानुसार करत असले तर आपण काही करू शकणार नाही... तरी देखील नशीब, या सुचनेच्या खाली * करून असे लिहीलेले नाही! या सुचनेसाठी आणि आवाहना साठी "पुणे" हा धर्म आणि "पुणेकर" ही जात मानली गेली आहे. =)) फॉर दी रेकॉर्ड: ह.घ्या. !

बहुगुणी 03/09/2015 - 02:44
ही माहिती WhatApp वर Share करता आली तर गरजेचं आहे. पुणे पोलिस संस्थळावर जाऊन तसं करता येतं का ते पहायला पाहिजे. [WhatApp वर अशा समाज-विघातक कृत्यांप्रमाणेच बर्‍याच वेळा चक्क medical misinformation देखील पहायला मिळते आहे. उदाहरणार्थ, तथाकथित स्वयंघोषित 'तज्ञ डॉक्टर' मंडळी chelation या "थेरपी"ची हृदयविकारावर बायपासला विकल्प म्हणून जाहिरात करतांना आजच पाहिली. (या विषयीच्या clinical trials अपयशी ठरलेल्या आहेत आणि मेयो हॉस्पिटल सारखी नामवंत रुग्णालये या विरोधात जनजागृती करीत आहेत.) WhatApp वर माहिती फॉरवर्ड करणारे सदिच्छेनेही करत असतील, पण ते वाचून आणि तो 'प्रेमळ आणि माहितीपूर्ण सल्ला' ऐकून गरजेचा असा बायपास न करता अशी "थेरपी" घेतल्याने एखाद्या रुग्णाचा मृत्यू ओढवला, तर चुकीची माहिती फॉरवर्ड केली म्हणून तसं करणार्‍यावर कदाचित कायदेशीर कारवाई होऊ शकेल.]

चित्रगुप्त 03/09/2015 - 03:23
पुणे पोलिसांनी केलेल्या सूचना इथे दिल्याबद्दल आभार. अलिकडे वॉट्सप ही एक डोकेदुखी झालेली आहे. मजकुराच्या सत्यतेची शहानिशा न करता ऊठसूट कोणीही काहीही शेयर करावे, नकोसे होतील एवढे गुडमॉर्निंग, जोक्स वगैरेंनी उच्छाद मांडलेला आहे. मी स्वतः विशिष्ट हेतूंनी निर्माण केलेले सर्व कंपू (ग्रुप्स) असल्या अनावश्यक कचर्‍यामुळे बंद केले.

स्पंदना 03/09/2015 - 05:20
बर झालं हे येथे स्पष्ट केलत ते. बर्‍याचदा आपला शेजारी किंवा आपला जीवाभावाचा मित्र वेगळ्या जाती-पातीचा असतो, पण कोणत्यातरी एखाद्या भडकावु घटनेला बळी पडुन बर्‍याचदा लोकांना भान उरत नाही, मग वेगवेगळ्या शब्दात दुसर्‍या गटाचा अपमान केला जातो.

In reply to by नाखु

नाव आडनाव 03/09/2015 - 10:01
मी ८ वी - ९ वी च्या पोरांना, ज्यांना काही कळत देखील नाही, अश्या चर्चा (जातिच्या) करतांना समोर बघितलंय. सगळीकडे / सगळ्यांवर कंट्रोल असू शकत नाही, पण मिसळपाव जर अश्या गोष्टींच्या चर्चा टाळता आल्या तर बरं होइल. एक विनंती - ह्या लेखाची लिंक दखल मधे कायमची ठेवा. थोड्याफार फरकाने धोरणात / मिसळपाव बद्दलच्या माहितीच्या बाकिच्या लिंक मधे ही / अशीच माहिती आहेच, पण पोलिसांच्याच साईट चा रेफरंस आहे तर हे जास्त परिणामकारक होईल.

चौकटराजा 03/09/2015 - 08:48
या वरून पूर्वीचा एक जोक आठवला. अमेरिकेचा एक लोकशाही प्रेमी नागरिक एका " पोलादी पडद्यावाल्या " रशियनाला भेटला. म्हणाला " आमच्या अमेरिकेत फार अनमोल असे प्रकटीकरण स्वातंत्र्य आहे. आम्ही व्हाईट हाउस समोर उभे राहून मोठ्याने ओरडू शकतो की अमेरिकेचा अध्यक्ष गाढव आहे !!! " त्यावर रशियन म्हणतो " ह्या ! असे स्वातंत्र्य आम्हाला ही आहे. आम्ही क्रेमलिन समोर उभे राहून ओरडू शकतो की अमेरिकेचा अध्यक्ष गाढव आहे ! " कालपरत्वे , देशपरत्वे महापुरूषांची व्याख्या बदलत असते. त्याचे वरील जोक हे उदाहरण आहे. गणेशोत्सवात महाराष्ट्र्राची अस्मिता दडलेली असेल तर वंग प्रदेशात दुर्गा पूजेची. त्यामूळे कुणाच्या " भावना" कोठे दुखावतील याची काळजी करतच प्रकट होत रहाणे हे संकुचित लोकशाहीचे लक्षण ठरावे. यातून महापुरूष व धर्म यांच्या बद्द्ल आदर न रहाता भिती मात्र निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सीतेची चिकित्सा परटाने केली तरी श्रीरामानी भावना दुखावल्याचा कांगावा केला नाही याला म्हणतात खरी लोकशाही. भावनेपेक्षा प्रकटीकरणाची भूमिका महत्वाची. त्यात सत्याचा अंश असेल तर फक्त प्रकटी करणाच्या भाषेला हरकत असू शकते प्रकटीकरणालाच काय म्हणून कायद्याची सुरी लावायची ?

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे 03/09/2015 - 12:44
+ १००० त्यामुळे आजकाल फक्त गोग्गोड असे प्रतिसाद पुढे पाठवावे किंवा आईचे उपकार, वडिलांचे ऋण, थोरल्या वहिनीचा त्याग, ताईचा निस्वार्थी स्वभाव अशा गोष्टींवर लिहावे. हिंदू मुस्लीम भाईचारा, ख्रिश्चन धर्मातील दहा तत्त्वे, जैन समाजाचे भारताच्या इतिहासातील महत्त्व, हिंदू सणातील आधुनिकता ई ई. मला हा POLITICALLY CORRECT राहणाऱ्या लोकांचा तिटकारा आहे. पोलिसांनी पाठ्विलेला हा मेसेज त्यांच्या स्वतःचे काम कमी व्हावे म्हणून आणि लोकांच्या "व्यक्त" स्वातंत्र्यावर घाला आणणारा आहे. त्यात तथ्य आहे याबद्दल वाद नाही परंतु त्याचा अतीरेक फारच आहे. शक्य झाले तर पोलिस सातच्या आत घरात राहा असे स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांना पण सांगतील.म्हणजे तेवढेच गुन्हे कमी आणि त्यांना कामही कमी.

सर्वसाक्षी 03/09/2015 - 10:50
आजकाल ढकलकानी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. नुकतेच पाय फुटलेले बालक जसे हाताला लागेल ती वस्तू खिडकीतून खाली टाकते तद्वत आलेला प्रत्येक मजकूर/ चित्र/ चित्रफित हे ढकलकपंथी आपल्या सर्व परिचितांना/ समुहातील सदस्यांना अथकपणे विनाविलंब ढकलत असतात. हे ढकलक कसलेही तारतम्य बाळगत नाहीत. खरेतर आता आधुनिक व सुसज्ज अशा जालसंपन्न हस्तसंचामुळे आलेली बातमी खरी की अफवा हे पडताळुन पाहणे सोपे झाले आहे. किमान आपण जे काही ढकलत आहोत ते नक्की काय आहे, आपण या विचारप्रणालीचे पुरस्कर्ते आहोत का? मजकूरातील हेतू हाच आपल्या ढकलण्यामागील हेतू आहे का? याचा विचार न करता हे ढकलक कार्यरत असतात. माहिती वा साहित्य सुलभतेने प्रसारीत करता येते म्हणुन अनाठायी लेखन, अनावश्यक, द्वेषमूलक, भावना भडकवणारे लेखन करु नये हा विवेक झाला. ज्याच्या ठायी तो नाही वा ज्याला तेढ पसरवायची आहे, सामाजिक स्थैर्य धोक्यात आणायचे आहे अशा व्यक्तिने जरी जहरी वा अयोग्य लेखन केले तरी ढकलकांनी त्याचा प्रसार करावा का? असा प्रसार करणे हे मूळ लेखन करण्याइतकेच अयोग्य आहे. एक प्रश्नः संकेतस्थळ वा जालनिशीवर संचालक, मालक व प्रशासक वगैरेना जे काही गैर वाटेल ते काढुन टाकायची सुविधा व अधिकार असतात. अशा परिस्थितीत संपादक, मालक वा प्रशासक यांनी असा मजकुर/ चित्र/ चित्रफित यांना त्यांच्या संस्थळावर/ जालनिशीवर काही आक्षेपार्ह आढळल्यास दोषी धरणे काही अंशी समजण्यासारखे आहे. मात्र वॉसप वर प्रशासक हा फक्त समुह संस्थापक असतो. त्याला सद्स्य दाकहल करुन घेण्याव्यतिरीक्त अन्य कसलेही अधिकार नाहीत. समुहाचे बोधचित्र वा नावसुद्धा कुणीही सभासद करु शकतो. वॉसपचा प्रशासक सदस्याने टाकलेला मजकूर/ चित्र/ फित हे तो समुहातुन काढुन टाकु शकत नाही (भले तो असे काही करणार्‍या सदस्याला काढुन टाकेल पण त्याचे लेखन काढु शकत नाही). मग त्याला जबाबदार धरणे कितपत कायदेशीर व योग्य आहे?

तुडतुडी 03/09/2015 - 15:34
सीतेची चिकित्सा परटाने केली तरी श्रीरामानी भावना दुखावल्याचा कांगावा केला नाही याला म्हणतात खरी लोकशाही.
कांगावा करण्यासाठी आधी भावना तर दुखायला पाहिजेत ना . सीतेच्या भावनांचं काय ? हि लोकशाही ? सीता रामाच्या प्रजेचा भाग नव्हती का ? परटाच्या वृत्तीच्या लोकांना काय कळणारे ? "धोबियोंकी दृष्टी बस मेल और धब्बे देखे , कपडा बुना हो चाहे कैसेभी धागे का " असो .

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/09/2015 - 15:50
वाल्मिकीरामायणात आहे ना उत्तरकांड, तेवढं बास आहे. बाकी एखादी कथा गैरसोयीची वाटल्याने प्रक्षिप्त ठरवण्याची अहमहमिका समजू शकतो बायदवे ;)

धार्मिक भावना दुखावतील असे मजकूर लिहायचे नाहीत असे पुणेरी पोलिस म्हणतात तर मग नवाकाळ्,सामना,ऑर्गनायझर चालवणार्यांचे काय करायचे ? असा ह्यांचा प्रश्न.

कंजूस 03/09/2015 - 16:16
लेखकाने धोक्याची सुचना दिली आहे.आपण बसू ती रेल्वेतली सीट घाण आहे का पहा.ती घाण दुसरीकडे बसून पसरवताना पकडले गेलात तर------ >>वॉसपचा प्रशासक सदस्याने टाकलेला मजकूर/ चित्र/ फित हे तो समुहातुन काढुन टाकु शकत नाही (भले तो असे काही करणार्या सदस्याला काढुन टाकेल पण त्याचे लेखन काढु शकत नाही). मग त्याला जबाबदार धरणे कितपत कायदेशीर व योग्य आहे?>>>--- --पकडून खटला लावतात त्याच्याच अंगावर प्रकरण शेकते .

पैसा 03/09/2015 - 16:55
चांगली माहिती. पोलिस त्यांचे काम कमी करतात किंवा कसेही असेल. मात्र आपण हे सगळे लक्षात न ठेवल्यास झेलात जावे लागेल त्यापेक्षा माहिती असलेली बरी.

विकास 03/09/2015 - 22:47
या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद. वर आधीच सुचवले गेले आहे त्याप्रमाणे, ह्या धाग्याची कायम स्वरूपी लिंक बाजूला राहूंदेत.

विकास 03/09/2015 - 22:51
वर चौकटराजा, डॉ. खरे यांनी विशेष करून लिहीले आहेच. तेच परत उद्धरतो: अशा बंदी असणे योग्य वाटत नाही. अर्थात पोलीस कायद्यानुसार करत असले तर आपण काही करू शकणार नाही... तरी देखील नशीब, या सुचनेच्या खाली * करून असे लिहीलेले नाही! या सुचनेसाठी आणि आवाहना साठी "पुणे" हा धर्म आणि "पुणेकर" ही जात मानली गेली आहे. =)) फॉर दी रेकॉर्ड: ह.घ्या. !
सद्याच्या आंतरजालक्रांतीच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या जगात सामजिक माध्यमांनी सर्वसामान्य माणसांला सार्वजनिक स्तरावर व्यक्त होण्यासाठी एक फार मोठी संधी दिली आहे. ही संधी एक दुधारी धार असलेले शस्त्र आहे हे विसरून चालणार नाही. आंतरजालावरच्या मिसळपावसारख्या मुक्त संस्थळांवर वापरलेल्या व्यक्तीगत गैर टिप्पणींमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या / समाजगटाच्या श्रद्धास्थानावर केलेल्या गैर टिप्पणींमुळे ही संधी नकळत कायदेशीर अपराधामध्ये परावर्तीत होवू शकते. त्यामुळे लेख आणि प्रतिसाद लिहीणार्‍या सर्व लेखकांनी ही संधी जबाबदारीने वापरण्याची जरूरी आहे याबाबत दुमत नाही.

मॅगी नूडल्सः कसं असेल कमबॅक..? डोकं लढवा

संदीप डांगे ·

अभ्या.. 19/08/2015 - 12:30
मस्त धागा संदीपराव. आवडली आयड्या. पाहू या नेस्लेला काही मिळते का येथून ;) एनीवे मला वाटते आता मॅगी नो सेलेब्रिटी नो हेल्थ फंडे आणि नो कॅची लाईन करेल. आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल. आगे आगे देखेंगे होता है क्या. ;)

पद्मावति 19/08/2015 - 12:54
प्रतिसाद वाचायलाही उत्सुक.
आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल.
..सहमत.

बॉलीवूड स्टाईल . सगळे लोक हिरोला (म्यागी) मारत असतात, शिव्या देत असतात ( आठवा साऊथचे चित्रपट इसे मारो. इसे मारो) पण नंतर लोकांना समजते की ते चूक होते पण सगळे हिरोला डोक्यावर वगैरे घेतात.

राही 19/08/2015 - 16:46
नेस्ले कशी जाहिरात करेल ते सांगता येत नाही, पण मॅगीची लोकप्रियता आणि उपयुक्तता ही तिच्या 'फास्ट' आणि 'फुड' असण्यामुळे आहे. गिर्यारोहक, ट्रेकर्स, भटके यांना मॅगी म्हणजे वरदान आहे. उंच प्रदेशातील हॉटेल्समध्ये कित्येकदा मॅगीशिवाय काहीच खाण्याजोगे आणि झटपट बनवण्याजोगे नसते. मॅगी साठवून ठेवायला सोपी. पोहे-रव्यासारख्या त्यात अळ्या पडत नाहीत. फ्रिजमध्ये ठेवावी लागत नाही. लहान धडपडी मुले स्वतः प्रयोग करू शकतात. बॅचलर रूममेट्सना मॅगीचा खूपच आधार असतो. भुकेला मॅगी आणि निजेला स्लीपिंग बॅग अशी नवी म्हण बनू शकते. मातांना तर मॅगीने खूप मोठी सोय मिळवून दिली आहे. थकून भागून घरी आल्यावर दोन मिनिटात मॅगी तयार होउ शकते, स्वस्त आणि मस्त. आपल्या पद्धतीच्या घरगुती न्याहार्‍यांसाठी वेळ आणि खटपट खूप लागते. खूप भांडी पडतात. गॅस, वीज, जळण जास्त लागते. यामुळे वर्किंग वुइमेनना मॅगी खूप सोयीची ठरते. शिवाय मुलांनाही आवडते. मार्केटिंग मुळे चव जिभेवर उतरवली गेलीय असेही नाही. नव्याने खाणार्‍यालाही वाफाळती मॅगी आवडते. वाजवी किंमत हे देखील मॅगी लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण आहे. नाही तर बाजारात भात, पुलाव, कढी, पिठले, शिरा, खीर, आमटी, अश्या अनेक पदार्थांची झटपट पाकिटे मिळतात. पण त्यांचा खप मॅगीपुढे अगदी किरकोळ आहे. शिश्याबिश्याचा मुद्दा भारतीय ग्राहकांच्या संदर्भात किरकोळच नव्हे तर हास्यास्पद आहे. दुधात युरिया मिसळण्याचा प्रकार जिथे राजरोस होतो, हळद, तिखट, मसाले, गूळ, साखर, तेल, भाजीपाला, फळे, मासे, पाणी कशाच्याच शुद्धतेची हमी नाही, तांदळात, गव्हात, साबूदाण्यात त्या त्या रंगरूपाचे दगड जिथे बेमालूम मिसळले जातात, तिथे मॅगीतल्या शिश्याची काय दखल घेतली असती लोकांनी?

In reply to by राही

जडभरत 19/08/2015 - 16:55
बापरे तुमचा प्रतिसाद वाचूनच आता मॅगीचं पुनरागमन किती धडाकेबाज होणार आहे, याची कल्पना येते. मला तर वाटतं पहिल्या आठवड्यातच या २-३ महिन्याचं नुकसान भरून काढणार कंपनी.

कपिलमुनी 19/08/2015 - 17:08
१. अमेरीका आणि इतर प्रगत देशात मॅ गीला परवानगी आहे. तिथल्या लॅबमध्ये कडक टेस्टींग चालू आहे अशी लॅबची दृष्ये , AIFA , USAFII, GTBTA अशा अगम्या नावाच्या संस्थांनी मॅगी कित्ती छान आहे हे सांगितले आहे अशा जाहीराती. आणि मग पॉश घरामधल्या चिकन्याचुपड्या आया आपली पोरा मॅगी खाउन सुद्धा हुश्शार आणि हेल्दी आहेत हे सांगणार . ट्रेकर, क्रिकेटपटू , कब्बड्डी पटू , हीरो ईई पब्लिक आम्ही मॅगी लहानपणाप्स्सोन खातोय पण आम्ही बघा कित्ती हुश्शार अशा जाहीराती करता येतील.

In reply to by कपिलमुनी

संदीप डांगे 19/08/2015 - 17:18
मस्त हो मुनिवर.. परदेशी हात पाहिजेच डोक्यावर कारण बहुसंख्य ग्राहक भारतीय सरकारी संस्था व अधिकार्‍यांवर विश्वास नाही असं म्हणतात. अशी अ‍ॅड इथे 'मॅगी तर आधीपासूनच हेल्दी आहे आणि आता हे जगानेही मान्य केलंय' हे सिंगल लाइन नॅरेटीव घेण्याची शक्यता आहे. कारण 'मॅगी इज सेफ' असं सरळ सरळ नाही म्हणून शकत म्हणून त्याच्याऐवजी असं. जाहिरात जगतात एकेका शब्दाला लाखो रुपयांचं मोल असतं. 'आधीपासून' आणि 'आता' या दोन शब्दात फार मोठा परिणाम करण्याची ताकत आहे. त्याच बरोबर 'आधीपासून' हा शब्द वापरला तर 'सरकारने उगाच खोटा आळ घेतला' असाही अर्थ निघू शकतो म्हणून हा शब्द टाळतील.

समीरसूर 19/08/2015 - 17:14
जाहिरात: मेगीची एखादी ४०-५० च्या वयोगटातली ज्येष्ठ अधिकारी टीव्हीच्या पडद्यावर येते: "मैं शारदा कपूर. मेगी की चीफ स्ट्रेटेजी ऑफिसर. और एक मां जो अपने परिवार का हमेशा खयाल रखती हैं. आपको तो सब पता हैं. वो कहते है ना, जो सही होता हैं, उसके रास्तोंपर ज्यादा काटे होते हैं. लेकिन जीत हमेशा उसी की होती हैं. मेगी नुडल्स एक कठिन परिक्षा से गुजरा और सही साबित हुआ. आपका फ़ेवरेट मेगी अब बस दो मिनट की दुरी पर! आपकी नजदिकी दूकान में फिर से उपलब्ध हैं. आपकी और आपके परिवार की भूख हेल्दी तरीके से मिटाने के लिये. मेगी - खुशियोंभरी सेहतमंद जिंदगी!" ही जाहिरात सुरु असतांना त्या महिला अधिकाऱ्याचे नाव आणि मेगीमधला हुद्दा लिहून येईल. नंतर मेगी पाकिट फोडतांनाची, शिजवतांनाची मोहक दृश्ये झळकतील. आणि नंतर अख्खे कुटुंब (हसणारे, एकदम फिट) आनंदाने मेगी खातील. जाहिरात संपेल. अशीच जाहिरात इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये झळकेल. यंग जनरेशन साठी खाली दिलेली थीम: ओन्ली स्ट्रोंग फोक्स बाऊन्स बेक - मेगी इस बेक...विथ द सेम फन...एंड द सेम ट्रस्ट. ग्रेब अ मेगी, हेव फन माझा आपला बारीकसा प्रयत्न! गोड मानून घ्यावा. :-)

रोचक धागा आणि प्रतिसाद. नेस्ले कंपनीचे माहेरघर असलेल्या वेवे या स्वित्झर्लंडमधील गावाला नुकतीच भेट दिली. बरे त्याची मिपावर झैरात करुन ती जागा अजुन किमान दहा मिपाकरांना आवडली. स्वित्झर्लंडच्या पर्यटनखात्याची बरीच जाहीरात करुन झाली आहे त्यातही नेस्लेच्या गावाची. याची जाणीव ठेवुन नेस्ले मला काही देतील काय? जिनेव्हा लेकच्या नितळ निळ्या स्वच्छ पाण्याच्या सान्निध्यात, एकीकडे सुंदर आल्प्सने नटलेल्या सुंदर जागेत जन्म झालेल्या ठिकाणच्या एखाद्या उत्पादनात काही खोट असुच कशी शकते? हे कदापि शक्य नाही. स्वित्झर्लंडमधील चीज फॅक्टरी जर कुणी बघितल्या असतील तर तिथे स्वच्छता आणि गुणवत्तेसाठी घेतली जाणारी काळजी देखील पाहिली असेलच. आता याचे उत्पादन जगात कुठेही होत असेल, तरीही सगळे नियम स्वित्झर्लंडमधील संस्थांकडुन कसोशीने पाळले जातात आणि त्यामुळेच भारतात मॅगीवर घातलेली बंदी हा निव्वळ राजकारण्यांचा डाव होता. सगळ्या चाचण्या पुनश्च यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत आणि परिपुर्ण मॅगी लवकरच आपल्या भेटीला येते आहे. आता मला मॅगीबद्दल विशेष प्रेम नसले तरीही जर त्यांनी मला या वेवेत एक घर वगैरे देतो असे काही सांगितले, तर मी आनंदाने मॅगी हेच कसे उत्तम खाद्य आहे वगैरे अशी जाहिरात करेन. ;)

In reply to by मधुरा देशपांडे

जाहिरातीतील गृहिणीची जागा कोणाला द्यायची ते नक्की झाले... लवकरच मानधनासंबंधी बोलणी करण्यासाठी बोलावणे येईल !  ;) :) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाहाहा. :) मानधन ठरलंय हो आधीच. वेवेत फक्त एक घर. ;) तिथेच मॅगी बनवुन खाताना चित्रीकरण. :)))

पगला गजोधर 19/08/2015 - 18:00
(कृपया इथे कुजबुजणारी स्मायली कल्पावी ) लाख मोलाचा सल्ला तुम्हाला फुकट देतोय … काहीच महागड्या कॅम्पिंगची गरज नाही नेस्ले ला …। सरळ सरळ "मॅगी" नूडल्सचं री-ब्रांडीन्ग "नमो" नूडल्स अस करा, आणि पहा विक्री कशी गगनभेदी होतीय ते.

In reply to by पगला गजोधर

वरवर हे ठीक वाटले तरी याबाबतीत एक फार मोठा धोका आहे... आजकाल नमो हा शब्द नुसता ऐकला तरी काही लोकांचे पित्त खवळते आणि त्यांत मेडियाधुरीण व बुध्दिवादींचा बराच भरणा आहे ! त्यामुळे "मॅगीमध्ये दाखविले त्यापेक्षा जास्त शिसे होते आणि भांडवलवादी सरकार आता ते प्रकरण दाबून टाकून कॉर्पोरेट लोकांना मदत करत आहे" असा गदारोळ होण्याची जोरदार शक्यता आहे. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पगला गजोधर 20/08/2015 - 14:32
ती सगळी दोन मिनिटात पाण्यात गेली, मी तर स्लोगन वैगरे तयार करून ठेवले होते ! हर घर नमो नमो (नूडल्स) हर जुबान नम नम (रुचकर खातानाचा होणारा आवाज) नये नमो नूडल्स खाव, खुदका अच्छा दिन पाओ

मी-सौरभ 19/08/2015 - 19:07
काहीही जाहीरात न करता केवळ न्यूज चॅनेल्स वरुन पेड न्युज वापरून मॅगी परत आल्याचा गवगवा करावा. एक्दा धंदा सुरु झाला की जुन्याच अ‍ॅड परत दाखवायच्या... हा का ना का

In reply to by मी-सौरभ

संदीप डांगे 19/08/2015 - 19:25
ब्रँडच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. पेडन्यूज म्हणजे मागल्या दाराने चोरीछुपे प्रवेश असं मानल्या जातं. व त्याला सर्वत्र पोचण्याला मर्यादाही आहेत. त्याचबरोबर पेडन्यूज वापरूनच लोकांच्या प्रतिक्रिया दाखवता येतील मला पेडन्यूज प्लान करायची असेल तर मी देशात असंख्य (अर्थातच फेक:खोटे) फॅन क्लब तयार करेल आणि त्यांनी मॅगीच्या परत येण्याचे कसे जल्लोषात स्वागत केले याच्या बातम्या पसरवेल. अगदी अ‍ॅपलच्या धरतीवर लोक (परत विक्रीस येणार्‍या) मॅगीच्या पहिल्या पाकिटासाठी रांगा लावून उभे आहेत असं दाखवेल मग तिथे मोठे मोठे मॅगीचे ट्रक येतील अनलोड व्हायला. ते ट्रक बघितल्यावर लोक जोशपूर्ण आरडाओरडा करतील. ह्यातून प्रत्येक शहरात आपसूक बातमी होइल व इलेक्ट्रॉनिक तर्फे ही पसरेल. हे ट्रक आपलेच, लोकही आपलीच, न्यूजही आपल्याच. त्यात अनेक खरे फॅनही असतील जे घरी जाऊन बंदीनंतर खात असलेलं पहिलं पाकिट बनवून प्लेटसह सेल्फी काढून फोटो शेअर करतील. माझ्या मते जसं अभ्या... नी म्हटलंय तेच मॅगीचं धोरण असलं पाहिजे. लोकांनी उस्फूर्तपणे मॅगीला स्विकारलंय असंच जनतेत पसरलं पाहिजे. तरी या अँगलसोबतच आपली मलिन झालेली प्रतिमा नीट करण्यासाठी ब्रँडने स्वतःहून काय विशेष केलं हेही लोकांसमोर यायला हवं अन्यथा 'काच चिकटवली पण तडा कायम' हा भाव उत्पन्न होइल. केवळ उपभोक्त्यांनी उत्पादन वाचवलं असं होणं योग्य नाही. तुर्तास मॅगीसाठी तात्काळ एक चांगलं पीआर कॅम्पेन (जनसंपर्क मोहिम) राबवणं गरजेचं आहे. ते कसं हे पुढ्च्या प्रतिसादांमधे लिहिन. (बोर्ड-रुम मीटींग चालू असल्याचा फील येतोय.)

श्रीरंग 19/08/2015 - 20:14
पुनरागमन जोरदार होणार यात शंकाच नाही. मॅगीइतकी लोकप्रीयता क्वचितच एखाद्या ब्रँडला भारतात मिळाली असेल. मी स्वत: ८ वर्षं एका FMCG कंपनीत (ज्यांचे एक उत्पादन नूडल्सदेखील आहे) काम केले असल्यामुळे हे जवळून पाहिले आहे. ७०-७५% च्या मध्ये मार्केट शेअर असलेल्या मॅगीचे बाजारातून उच्चाटन होऊनही इतर कोणताच ब्रँड ती पोकळी भरून काढू शकला नाहिये. वास्तवीक, ITC, HUL, इत्यादी कंपन्यांसाठी ही सुवर्णसंधी होती. असे असूनही कोणत्याच ब्रँडची विक्री या काळात ८-१०% पेक्षा जास्त वाढू शकली नाही. थोडक्यात, मॅगी नसल्यामुळे हिरमुसलेल्या ग्राहकांनी नूडल्स या उत्पादनाकडेच पाठ फिरवलेली दिसत आहे. सोशल मीडीयावरील प्रतिक्रीया वाचल्या तर हेच स्पष्ट दिसतं. थोडक्यात, मॅगी पुनरागमनानंतर अजूनच धडाकेबाज पद्ध्तीने बाजारपेठ काबीज करणार यात शंकाच नाही.

In reply to by श्रीरंग

संदीप डांगे 20/08/2015 - 14:01
श्रीरंगजी, ही पोकळी भरून काढायला इतर असमर्थ ठरले असं म्हणू शकत नाही. एफएमसीजी मधे एवढ्या वेगाने मार्केट काबीज करणे कितीही मोठी कंपनी असली तरी तिला शक्य होणार नाही. एवढ्या अल्पकाळात ८ ते १० टक्के हे माझ्यामते तरी सकारात्मक आहे. जर 'मॅगी नाहीच' अशी परिस्थिती कायमस्वरूपी झाली तरच लोक हळूहळू इतर नूडल्स कडे वळतीलच. इतरांना हे 'मॅगीविरहीत' मार्केट काबीज करायला किमान तीन ते चार वर्षे लागतील. (उत्पादनवाढीसाठी कारखान्यांची निर्मीती, वितरण व्यवस्था, डीलर-नेटवर्क, नोकर-भरती, वित्तव्यवस्था, सर्वेक्षण, इत्यादी बाबी ध्यानात घ्याव्या). इथे तर फक्त काही महिन्यांचा प्रश्न होता. तसेच भारतात मॅगी हे नूडल्सचं समानार्थी समजलं जातं. त्यामुळे मॅगी नाही म्हणजे नूडल्सवरच बंदी आली असंही जनतेला वाटलेलं असू शकतं.

कोमल 19/08/2015 - 20:39
चांगले प्रतिसाद.. मला तर अजून काही सुचलं नाहिये. एक अ‍ॅडव्हर्टाइजींगवाला आहे माहितीतला, त्याच्याकडुन आयडिया ढापायचा प्रयत्न करते ;) मॅगी पुन्हा आरामात मार्केट काबिज करेल यांत शंकाच नाही.. मॅगीचं नाव काढलं आणि तोंपासु झालं रावं. कधी येणार गडे परत..

In reply to by इरसाल

कोमल 20/08/2015 - 14:41
जोशी वाडा, सदशिव पेठ, पुणे-३० का ओ? काही शंका असतील तर स्वतंत्र का कु मध्ये करुया. उगी इतक्या चांगल्या धाग्याचा काश्मिर करायचं नाही मला.

नमकिन 19/08/2015 - 21:26
जर अमेरिकेच्या मानकात मॅगी (बांग्लादेश) बसते तर मॅगी खुशाल निर्यात करावी (आहे तशी जसे अमेरिकी /पाश्चात्य देश औषधि करतात आपल्याला) व भारताला बहुमूल्य परकीय चलन प्राप्त करुन द्यावे. जाहिरातही अशीच असावी- "आम्ही खातो मॅगीशी, तुम्ही रहा/बसा उपाशी" व्यक्तिश: मॅगीवाचून काहीच न अडणारा अडाणी.

सनीला करतील ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बहुतेक. मग सांगितले जाईल मॅगी खाणे शरीरास कसे चांगले आहे. माझ्या आणि बाॅबीच्या पण नास्त्यात रोज मॅगीच असते आणि हो पाकिस्तानातील कूपनलिका उघडण्यात मॅगीचीच शक्ती होती.

In reply to by सत्याचे प्रयोग

संदीप डांगे 19/08/2015 - 22:00
ओ हो देओल काय? आधी काय कनेक्शनच लागलं नाय बोवा, सनी काय बॉबी काय कूपनलिका काय. मग ड्वोक्यात ढाई किलोचा हाथ पडला.

In reply to by संदीप डांगे

अस्वस्थामा 20/08/2015 - 14:56
सनी काय बॉबी काय कूपनलिका काय. मग ड्वोक्यात ढाई किलोचा हाथ पडला
ठ्ठो...!! तुमच्यामुळे कॉफी टेबलावर सांडली आहे राव... (खरंच.!!)

In reply to by तुषार काळभोर

प्यारे१ 21/08/2015 - 11:55
ये दुनिया ये दुनिया पित्तल दी..... लेकिन मॅगी है असली सोना! जो इल्जामो की आग से निकलने के बाद और ज्यादा निखरा आया है मेरी तरह - सुश्री १००८ सनी लियोनी कहे- मॅगी लियोनी

In reply to by माम्लेदारचा पन्खा

संदीप डांगे 19/08/2015 - 21:56
हा हा हा. धमाल... मस्तच! मा. पं., प्रतिस्पर्धी चाल 'येस. बीकॉज यु फ्लश द सिस्टीम विथ कॅश.'

रातराणी 19/08/2015 - 22:49
मस्त आहेत सर्वांच्या कल्पना. माझे दोन पैसे : (यात assumption आहे की मॅगी पुन्हा त्याच रुपात [packaging] मध्ये येणार नाही, नवीन पाकीट + फूड administration चा verified असा शिक्का असेल, हे नसेल तर थोडी refine करावी लागेल आयडीया) सुरुवात मॅगीच्या जुन्या जाहिरातीनेच करायची. मुले खेळून आली आहेत आणि मम्मी भूक लगी है ओरडत येतात. ममी बस दो मिनट म्हणते आणि tvवर मुंग्या (व्यत्यय) दाखवायच्या. १ -२ सेक नंतर चित्र परत येत तेव्हा "रुकावट के लिये खेद है" अस म्हणून पुन्हा जाहिरात सुरु ( आता काही बदल) जस की मुलगा/मुलगी ममीला म्हणतो "नया मॅगीही बनाना. It has passed all tests" ममी कौतुकाने नवीन मॅगीच पाकीट उघडून ते बनवून देते आणि मुल "हम्म नया मॅगी. ये healthy भी है और मजेदार भी" म्हणत खातात. त्यांना कौतुकाने बघत ममा पुन्हा योग्य कलरच पाकीट/शिक्का बघूनच मॅगी घ्या आणि "enjoy" म्हणते.

In reply to by रातराणी

संदीप डांगे 20/08/2015 - 14:24
रातराणीताई, प्रयत्न चांगला आहे. तुम्हाला क्रीयेटीव रायटींगमधे काम करायचंय तर हे ही करता येईल. (मागे तुमच्या धाग्यावर चांगला मोठा प्रतिसाद दिला होता, पण पोस्ट करतांना मिपा गंडलं आणि मग सगळंच बारगळलं, जमलं तर परत लिहिन.) थोडं तांत्रिक बाजूबद्दलः नवीन पॅकींग सादर करणे हे पुर्वीच्या पॅकिंग व उत्पादनात समस्या होती असे मान्य करण्यासारखे आहे. या प्रसंगात 'योग्य कलर, पाकिट/शिक्का' वालं वाक्य आहे ते साधारण आपल्या उत्पादनाचं चोरून निर्मिती करत असेल तर (ड्युप्लिकेट प्रॉडक्ट्स) आवश्यक ठरेल. 'नया मॅगी पास्ड ऑल टेस्ट' हेही गोंधळ निर्माण करणारं वाक्य आहे. म्हणजे जुनं मॅगी हानीकारक होतं असा त्याचा अर्थ निघतो व नवीन तरी सुरक्षित आहे की नाही असा संभ्रम होऊन विक्रीवर परिणाम होऊ शकतो. परत 'कॅम्पेन ब्रीफ'चा विचार करून बघा आणि आणखी एक नवीन कमर्शीयल लिहा. वाचकांना वाटत असेल की 'का इतका काथ्याकूट करताय एका एका शब्दावर, आम्हाला तर हे कधीच जाणवत नाही. जाहिरात जाहिरात असते, सगळे छान छान सांगत असतात उत्पादनाबद्दल.' तर असं नाहीये. ग्राहकाच्या मानसशास्त्रानुसार फार सूक्ष्म विचार करून शब्द, प्रतिमा वापराव्या लागतात. कारण हे होणारे परिणाम अंतर्मनामधे संग्रहीत होतात व ग्राहकाच्या वागणुकीवर प्रभाव टाकतात. सूक्ष्म प्रवाहांचे ग्राहक-मानसिकतेवर परिणामाचे अ‍ॅपल उत्पादने हे सर्वोत्तम उदाहरण आहे. अ‍ॅपल कीतीही प्रसिद्ध आणि लोकप्रिय उत्पादन असले तरी पर्यावरणविरोधी, मानवाधिकारविरोधी वा तत्सम कृती अ‍ॅपलकडून घडतेय असं लक्षात आलं तर विक्रीवर परिणाम होतो. मोठ्या कंपन्यांच्या एक, दोन टक्के घसरणीनेही मोठा फरक पडतो, त्यामुळे त्या या बाबतीत फार जागरूक असतात.

In reply to by संदीप डांगे

रातराणी 20/08/2015 - 21:42
सगळे मुद्दे पटले, पण मग मलीन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी मॅगीने नक्की काय केले हे स्पष्ट नाही होत आहे. प्रतिस्पर्धी याचा फायदा घेतील का? अजून काही सुचतं का वेगळ बघते.

समीरसूर 20/08/2015 - 13:52
आणखी एक आयडिया: "मेगी लम्हे" एक तरुण मुलगी मेगीची चाहती. खरी ग्राहक. "जब रिमझिम बारिश होती है...दिल भीग सा जाता है. जी चाहता है बिस्तर मी बैठ के आराम से भीगे दिल को सुखाऊं, उसे थोडा प्यार दू, उसे सहलाऊं...उसे चंद फुरसत के लम्हे दू.......बरसों से मेगी ने ये लम्हे खूबसूरत बनायें है...ये है मेरे खास मेगी लम्हे..." सुरुवातीला ती हे म्हणायला सुरुवात करते तेव्हा ती पडद्यावर दिसते आणि मग ती बोलत असतांना खिडकी, बाहेरचा पाऊस, खिडकीच्या काचांवर ओघळणारे थेंब दिसतात. ती गरमागरम वाफाळाणारी मेगी घेउन पलंगावर येऊन बसते. पाऊस बघत बघत खाते. पाऊस बघत बघत, खात खात बालपणीचा अल्बम बघते...आणि मग शेवटचे वाक्य निवेदक म्हणतो: मेगी लम्हे...आपके अपने, आपके अपनों के... मुलगी तरुण, एकदम फिट, सडपातळ, आकर्षक, सुंदर हसणारी असावयास हवी. अशा जाहिराती घेऊन तरुण मुलगा, लहान मुलं, एखाद्या आज्जी (आज्जी - नात रिलेशन), एखादे आजोबा (आजोबा - सून किंवा आजोबा - मुलगी - मुलीची मुलगी) (सो-कोल्ड खरे ग्राहक) अशा वेरिएशन्सची केम्पेंस करता येतील.

In reply to by समीरसूर

संदीप डांगे 20/08/2015 - 14:38
समीरजी, आधीच्या कल्पनेपेक्षा ही उत्तम बरं का! 'बरसोंसे' हा शब्द फार महत्त्वाचा. इमोशनल टचही झकास. मागे पारले-जी ने असं कॅम्पेन केलं होतं पण ते जरा अतीच झालं होतं. पारले-जीची जुनी प्रतिमा नव्या जाहिरातींतून काही भलतीच मांडली गेली. त्या जाहिरातींनी पारले-जीला अप्पर सर्किटमधे उचलण्याचा प्रयत्न केला, पण प्रॉडकट लोअर-मिडलक्लास टार्गेटेड दर्जाचं असल्याने फायदा झाला नाही. तुमच्या कल्पनेत राहीताईंनी मांडलेला मुद्दा चांगला आला आहे. लोक वाट पाहत आहेत, वर्षानुवर्षे खात आहेत. अनेक आठवणी आहेत. हे सगळं छान मांडलंय. पार्श्वनिवेदकाच्या ओळी साधारण अशा असाव्यात, 'मॅगी लम्हे, हमेशा से आपके है, हमेशा रहेंगे'

राही 20/08/2015 - 13:55
धाग्याची कल्पना आणि प्रतिसाद छानच आहेत. पण खरं तर मॅगीला जाहिरात करण्याची जरूरच नाही. लोक मॅगीची वाट पाहात आहेत. त्याऐवजी किराणादुकानदारांना जरा जास्तीचं कमिशन द्यावं मॅगी शेल्फवर आकर्षरीत्या लावण्यासाठी. जून महिन्यात जेव्हा मॅगी शेल्फवरून अदृश्य झाली तेव्हा चुकार उरल्यासुरल्या पाकिटांचा शोध घेताना आसपासच्या तीनचार दुकानदारांकडून कळले की मॅगीच्या वेष्टनावर घटकांची खरी माहिती नसते असा त्यांचा आक्षेप आहे. भारतात विकल्या जाणार्‍या बहुतेक परदेशी खाद्यप्रकारांत प्राणिज मेद असतो आणि तो ठळक लाल वर्तुळ न छापल्याने आपल्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते. हे खरे नसेल, प्रातिनिधिक तर नाहीच नाही, पण एक साधारण कल वाटला तो लिहिला.

In reply to by राही

आनंदी गोपाळ 24/08/2015 - 20:42
भारतात विकल्या जाणार्‍या बहुतेक परदेशी खाद्यप्रकारांत प्राणिज मेद असतो आणि तो ठळक लाल वर्तुळ न छापल्याने आपल्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते.
आपल्या रोजच्या "शाकाहारी" खाण्यातल्या "भयंकर हेल्दी" व "पॉप्युलर" प्राणीज मेदाचे नांव काय, ते सांगता येईल का?

वेल्लाभट 20/08/2015 - 15:22
उत्तम धागा. भारतात जाहिरातींच्या कंटेंट वर बरेच निर्बंध आहेत असं जाणून आहे. डांगे साहेब जास्त सांगू शकतील. उदाहरणार्थ, कोक च्या कॅन वर चढून लहान मुलगा वेंडिंग मशीन मधून पेप्सी काढतो, ही जाहिरात कंपनी आपल्याकडे दाखवू शकणार नाही. असो. बाकी विचार करायला रंजक धागा.

In reply to by वेल्लाभट

अभ्या.. 20/08/2015 - 15:32
कंटेंट वर निर्बंध तर आहेतच पण दिमाग लावून केलेल्या जाहीरातीपेक्षा बाळबोध जाहीरातींचा प्रभाव जास्त होतो भारतीय समाजमनावर. तसे प्रेक्षकाचे सरासरी वय कमीच ग्रुहीत धरलेले असते जाहीरातदारांनी ;) मुख्य म्हणजे जाहीरात किती सुंदर केलीय हा वेगळा विषय असतो अन त्या जाहीरातीचा ईंपॅक्ट काय होतोय हा वेगळा विषय. एखादी आर्टिस्टिकली अप्रतिम अ‍ॅड जर ग्राहक वळवण्यात अयशस्वी ठरत असेल तर तिचा त्या कंपनीला काही उपयोग नाही. म्हणूनच फाईनआर्ट अन कमर्शिअल आर्ट वेगळ्या शाखा आहेत.

बबन ताम्बे 20/08/2015 - 19:05
मध्यंतरी ठाण्यातील एका पाणीपुरीवाल्या भैयाला मनसेच्या लोकांनी चोप दिल्यानंतर सगळे पाणीपुरीचे ठेले ओस पडले होते. आता पुन्हा पाणीपुरी खायला गर्दी होते. काय फंडा वापरला असेल पाणीपुरी वाल्यांनी ? नेसलेने स्टडी करायला हरकत नाही :-)

ढुशक्लेमरःजेव ढया लोकांनी वर जाहिरत सांगितल्या आहेत त्यांना धन्यवाद. आता ह्या कल्पना मी मॅगी कंपनीला विकणार. हॅहॅहॅ २ मिनीटात मी लखपती होणार. ये धतड ततड , धतड ततड

आदूबाळ 20/08/2015 - 21:01
चौकाचौकात फ्लेक्ष लावावेत. ..एकच फाईट, बंदी घालणारे टाईट ..बघतोस काय रागानं, बंदी उठवलीय वाघानं ..जमीन विकली बागेची, गाडी घेतली मॅगीची .. वगैरे

सटक 21/08/2015 - 03:23
एक ७-८ वर्षांचा मुलगा खेळून घरी येतो.. त्याचे आजोबा निघाले आहेत...(जे मोदीजींसारखे दिसतात!) आई खुणेनेच मुलाला नमस्कार करायला सांगते.. मुलगाही लगेच..न कुरकुरता नमस्कार करतो. आजोबा त्याच्या डोक्यावर प्रेमळ हात फिरवत त्याला मॅगीचा 4's pack देतात.. Tagline: दो मिनिट के संस्कार, बरसोंका आधार..

रोचक विषय अन धमाल प्रतिसाद. बहुधा नेटवर्क मार्केटिंगवाल्यांचा एक हिंदीत डब केलेला व्हिडिओ पाहिला होता. एक विदेशी जे महिला सांगत असते त्यावरून सुचंलेलं काही... मै बहोत उदास रहती थी. मेरी जिंदगी मे कुछ नही हो रहा था. मेरे पती और बच्चे भी मुझसे ठीकसे बात नही करते थे. एक दीन मैने बाजार ने मैगी लायी. मैगी खातेही मेरा परिवार खुशियों से झूम उठा. मेरे पतीने बिझनेस मे तरक्की की, मेरे बच्चो ने पढाई और खेलकुदमें तरक्की की. आज हम सब बहोत खुश है और रोज मैगी खाते है. इ लोवे योउ मैगी :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

पगला गजोधर 21/08/2015 - 11:21
सुनील पाल नामक कॉमेडीयनने सेम असाच प्रसंग वर्णन केला होता ना ओ ? ६-७ वर्षांपूर्वी ….

In reply to by पगला गजोधर

सुनील पाल यांचा मी खूप मोठा पंखा आहे. तुम्ही म्हणताय तो व्हिडिओ पूर्वी पाहिला नाही. आता शोधून पाहतो. नाम है हमरा रतन नुरा, औ काम करता हूं खतम पुरा.

माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही. अशाच प्रकारच्या आरोपांतून मुक्त झाल्यावर संबंधीत कंपन्यानी जाहीरातीत कसे व का बदल केले ते पाहु. १) कॅडबरी कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्यावर कंपनीने चॉकलेटच्या वेष्ठणात बदल करुन अमिताभला जाहिरातीत घेऊन आपल्या उत्पादनाप्रती ग्राहकांमध्ये विश्वास संपादन करण्यात यश मिळवले. २) मागे जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (ईथिलीन ऑक्साईड) आढळले होते. कंपनी पावडर निर्जंतुकिकरणासाठी ईथिलीन ऑक्साईडचा वापर करत असे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनिचा बेबी पावडर बनविण्याचा परवाना रद्द केला होता. मुम्बई उच्च न्यायालयाने कंपनिच्या बाजुने निर्णय दिल्यावरही फारसा गाजावाजा न करता मुम्बईतील इंग्रजी वृत्तपत्रांत जाहीरात देताना मागील घटनेचा उल्लेख न करता फक्त वृतपत्राच्या कागदाला बेबी पावडरचा गंध फवारला, ह्या वासामुळे नकळत ग्राहकाच्या बेबी पावडरविषयीच्या स्मृती जागरुक झाल्या. बस्स इतकेच केले. वर उल्लेख केलेल्या दोन्ही नामांकीत कपन्या आहेत. त्यांचे उत्पादनही लोकप्रिय आहे. ग्राहकाच्या आरोग्यास धोका पोहोचेल असे दोन्हीही उत्पादनात आढळले होते. मेहनतीने बनवलेल्या ब्रँडची नाचक्की तर होणारच होती. परंतु पुनरागामन करताना दोन्ही कंपनींनी आपला ब्रँड जपत ग्राहकांशी संवाद वेगवेगळ्या पद्धतीने साधला. कॅडबरी कंपनीने आपली चुक मान्य करुन पॅकेजींगमध्ये सुधारणा केल्याचे जहिरातीत स्पष्ट केले. जॉन्सन अ‍ॅड जॉन्सन कंपनीने आपल्या उत्पादनातील 'तो' घटक नसल्याची जाहीरात न करता ग्राहकाच्या स्मृती जागृत केल्या. दोन्ही कंपन्यांनी अशा पद्धतीने जाहिरात करण्यामागे येथील ग्राहकाची आपल्या आरोग्याबाबतीत असलेली अर्धवट जागरुकता. जर चॉकलेटातील अळी पोटात गेली तर त्रास होणार हे ग्राहकाला माहीत असल्यामुळे कंपनीला चुक मान्य करावी लागली. आतापर्यंत पावडरमध्ये असा घातक घटक आहे हे ग्राहकाला माहित नसल्यामुळे उत्पादन कंपनी ग्राहकाच्या जीवाशी खेळु शकली. अन्न आणि औषध प्रशासनाने दाखविलेल्या जागरुकतेमुळे कंपनीने पावडरच्या निर्जंतुकिकरणात बदल करुन तो आरोग्यास अपायकारक घटक काढुन टाकला. परंतु हा केलेला बदल ग्राहकाला सांगण्याची गरज कंपनीला वाटली नाही. अदृश्य असे घातक घटक असलेल्या उत्पादनांमुळे शरिरावर दुरगामी घातक परिणाम होतात हे माहीत असुनही भारतातील ग्राहक अशी उत्पादने खरेदी करतो. उदा सिगारेट व दारू. ह्याउलट शुद्ध पाण्याविषयी आपल्याकडे जागरुकता कमी व गैरसमजच जास्त आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडे नितळ पाणी शुद्ध समजले जाते, भले त्यात डोळ्याने न दिसणारे शरिराला घातक असे जिवाणु असले तरी. RO च्या पाण्याला नाके मुरडणारे लोकं येथे आहेत. आम्ही कोणत्याही फिल्टरने शुद्ध केलेले पाणी पीत नाही, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरिराला सवय झाली पाहीजे साध्या पाण्याची, असा ह्यांचा हट्ट. कदाचीत रोगजंतूप्रती प्रतिकारशक्ती वाढेलही, परंतू शरिराला अपायकारक असे पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांप्रती शरीर कशी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकेल? असे विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचे काम किडनी करते. अशा विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. अशी अडाणी लोकं ह्या देशात असल्यामुळे ह्या कंपन्यांचे फावते. पेस्टीसाइड्स असलेल्या शीतपेयांचे सेवन करण्यात आपल्याला कोणताही धोका वाटत नाही, परंतु घातक घटक असलेले उत्पादन आपल्याला विकणार्‍या कंपनीच्या भविष्याची मात्र काळजी करत बसतो.

In reply to by ऋतुराज चित्रे

संदीप डांगे 21/08/2015 - 17:03
चित्रे साहेब, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपल्याला धाग्याचा उद्देश लक्षात आला नाही असं आपल्या प्रतिसादावर जाणवतंय. हा धागा एक कल्पनारंजन आहे. मिसळपाव ही एक मोठ्ठी अ‍ॅडएजंसी आहे असे कल्पून नेस्ले त्यांचे मॅगी हे उत्पादन व ती समस्या घेऊन आपल्याकडे आले तर आपण त्यांना काय कल्पना, उपाय देऊ असा टैमपासा धागा आहे. इथे फार गंभीर आणि तत्त्वज्ञानीय विचारांची आवश्यकता नाहीये. मॅगी चांगलं का वाईट, कंपन्या कशा फसवणूक करतात हे विचार एक जाहिरात एजंसी म्हणून कॅम्पसच्या बाहेरच ठेवावे लागतात. त्याबाबतीत विचार करणार्‍या एनजीओज असतात आणि त्या त्यांचं काम इमानेइतबारे करत असतात. ज्या क्लायंटवर माझं पोट अवलंबून आहे त्याच्याच मीटींगमधे मी ते लोक कसे चुकीचं काम करतायत असं सांगणं व्यावसायिकपणाला धरून नाही. असो. आता उर्वरित प्रतिसादावर उत्तरः
माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही.
करावीच लागेल. काहीतरी नोंद घेतलीये हे त्यांच्या कृतीतून दाखवावं लागेल. ब्रँड रेपुटेशन मॅनेजमेंट वा प्रतिमा संवर्धन बद्दल अधिक माहिती व आवश्यकता विषद करणारा हा एक लेख. वित्तिय जगातही ह्याबद्दल काय चर्चा सुरू आहे ते वाचा इथे.
१) कॅडबरी कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्यावर कंपनीने चॉकलेटच्या वेष्ठणात बदल करुन अमिताभला जाहिरातीत घेऊन आपल्या उत्पादनाप्रती ग्राहकांमध्ये विश्वास संपादन करण्यात यश मिळवले.
एखादं कोडं सोडवल्यावर ते किती सोपं होतं हे लक्षात येतं त्याआधी नाही. तस्मात कॅडबरीने काढलेला मार्ग हा दिवसरात्र डोकं लढवून काळजीपूर्वक नीती आखून योग्य पद्धतीने अंमलबजावणी केलेला प्रकल्प आहे. प्रसिद्ध झाल्यावर तो कीत्त्ती सोपा आहे असं आपल्याला वाटत असतं. त्या अ‍ॅड-कॅम्पेन आधी कॅडबरीतही बरेचसे वातावरण असेच होते जसे आज मॅगीत आहे. याबद्दल सविस्तर इथे वाचायला मिळेल.
२) मागे जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (ईथिलीन ऑक्साईड) आढळले होते. कंपनी पावडर निर्जंतचित्रकिकरणासाठी ईथिलीन ऑक्साईडचा वापर करत असे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनिचा बेबी पावडर बनविण्याचा परवाना रद्द केला होता. मुम्बई उच्च न्यायालयाने कंपनिच्या बाजुने निर्णय दिल्यावरही फारसा गाजावाजा न करता मुम्बईतील इंग्रजी वृत्तपत्रांत जाहीरात देताना मागील घटनेचा उल्लेख न करता फक्त वृतपत्राच्या कागदाला बेबी पावडरचा गंध फवारला, ह्या वासामुळे नकळत ग्राहकाच्या बेबी पावडरविषयीच्या स्मृती जागरुक झाल्या. बस्स इतकेच केले.
मुळात जे अँड जे च्या उत्पादनांच्या समस्यांबद्दल मॅगी किंवा कॅडबरी इतकी प्रसिद्धी झाली नाही. एकतर त्याचं टार्गेट ग्राहक हे सतत बदलते आहेत. कायमस्वरूपी नाहीत. साधारण वय वर्षे ० ते ४ पर्यंतच्या मुलांसाठी ही उत्पादने वापरली जातात. त्याआधी किंवा नंतर नाही. त्यामुळे ग्राहक वर्ग मॅगी किंवा कॅडबरीसारखा सर्वसमावेशक नाही (युनिवर्सल रीच). त्यामुळे जॉन्सन्स विरूद्धचा मामला एवढा गाजलाच नाही तर त्याविरूद्ध जाहिराती करून कमी झालेलं नुकसान अजून वाढवून घ्यायचं नसेल. याबद्दल वाचनीय असा एक रीपोर्ट
वर उल्लेख केलेल्या दोन्ही नामांकीत कपन्या आहेत. त्यांचे उत्पादनही लोकप्रिय आहे. ग्राहकाच्या आरोग्यास धोका पोहोचेल असे दोन्हीही उत्पादनात आढळले होते. मेहनतीने बनवलेल्या ब्रँडची नाचक्की तर होणारच होती. परंतु पुनरागामन करताना दोन्ही कंपनींनी आपला ब्रँड जपत ग्राहकांशी संवाद वेगवेगळ्या पद्धतीने साधला. कॅडबरी कंपनीने आपली चुक मान्य करुन पॅकेजींगमध्ये सुधारणा केल्याचे जहिरातीत स्पष्ट केले. जॉन्सन अ‍ॅड जॉन्सन कंपनीने आपल्या उत्पादनातील 'तो' घटक नसल्याची जाहीरात न करता ग्राहकाच्या स्मृती जागृत केल्या.
तुमची विधानं अंतर्विरोधी आहेत असं वाटत नाहीये का? जाहिरात करायची आवश्यकता नाही असं विधान आणि केली आहे याची उदाहरणे देत आहात.
दोन्ही कंपन्यांनी अशा पद्धतीने जाहिरात करण्यामागे येथील ग्राहकाची आपल्या आरोग्याबाबतीत असलेली अर्धवट जागरुकता. जर चॉकलेटातील अळी पोटात गेली तर त्रास होणार हे ग्राहकाला माहीत असल्यामुळे कंपनीला चुक मान्य करावी लागली.
चूक मान्य करावी लागली यामागे दोन कारणे होती आणि ती भयंकर प्रबळ होती. एक म्हणजे कॅडबरीच्या पॅकींगमधे स्पष्ट दोष होतेच. तो मुद्दा वादातीतच होता. दुसरा आणि प्रचंड महत्त्वाचा मुद्दा की विक्री झपाट्याने घटली.
आतापर्यंत पावडरमध्ये असा घातक घटक आहे हे ग्राहकाला माहित नसल्यामुळे उत्पादन कंपनी ग्राहकाच्या जीवाशी खेळु शकली. अन्न आणि औषध प्रशासनाने दाखविलेल्या जागरुकतेमुळे कंपनीने पावडरच्या निर्जंतुकिकरणात बदल करुन तो आरोग्यास अपायकारक घटक काढुन टाकला. परंतु हा केलेला बदल ग्राहकाला सांगण्याची गरज कंपनीला वाटली नाही.
याबद्दल वरच लिहिले आहे. जर घातक घटकांबद्दल पुरेशी प्रसिद्धीच झाली नसेल तर त्याबद्दल जाहिरात करुन आ बैल मुझे मार करण्यात काही हशील नाही.
अदृश्य असे घातक घटक असलेल्या उत्पादनांमुळे शरिरावर दुरगामी घातक परिणाम होतात हे माहीत असुनही भारतातील ग्राहक अशी उत्पादने खरेदी करतो. उदा सिगारेट व दारू.
भारतातीलच ग्राहक का? जगात सगळेच असली उत्पादनं घेत आहेत आणि वापरत आहेत. अमेरिकेत मॅक्डी विरूद्ध ओबेसिटी लॉ-सूट्स ची लाइन लागली आहे. तरीही मॅक्डीची दुकाने चालूच आहेत की नाही? सिलेक्टीवली भारतीय ग्राहकांनाच मूर्ख संबोधण्याचा प्रयत्न कशासाठी?
ह्याउलट शुद्ध पाण्याविषयी आपल्याकडे जागरुकता कमी व गैरसमजच जास्त आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडे नितळ पाणी शुद्ध समजले जाते, भले त्यात डोळ्याने न दिसणारे शरिराला घातक असे जिवाणु असले तरी. RO च्या पाण्याला नाके मुरडणारे लोकं येथे आहेत. आम्ही कोणत्याही फिल्टरने शुद्ध केलेले पाणी पीत नाही, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरिराला सवय झाली पाहीजे साध्या पाण्याची, असा ह्यांचा हट्ट. कदाचीत रोगजंतूप्रती प्रतिकारशक्ती वाढेलही, परंतू शरिराला अपायकारक असे पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांप्रती शरीर कशी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकेल? असे विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचे काम किडनी करते. अशा विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. अशी अडाणी लोकं ह्या देशात असल्यामुळे ह्या कंपन्यांचे फावते.
उपरोक्त परिच्छेद माझ्या दुसर्‍या एका धाग्यावरील प्रतिसादाच्या संदर्भाने मांडला नाहीये अशी अपेक्षा करतो. कारण पाण्याविषयी ही माझी मते आहेत. व त्याविरूद्ध तुम्ही व्यक्तिगत काही मांडत नाही आहात अशी ही आशा धरतो. कारण काहीतरी अर्धवट वाचून काहीही अर्थ काढून काहीही विधानं करायची सद्यस्थितीत टूम निघाली आहे. जागरूकता कमी व गैरसमज जास्त हे फारच सरसकट विधान आहे. आरओ वापरणार्‍यांबद्दल मीही म्हणून शकतो की ज्ञान कमी आणि भीतीच जास्त. विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. या वाक्यातल्या शकतात ह्या शब्दातून ही भीतीच प्रसारित करण्याचे काम सुरू आहे असे वाटत नाहीये का? भारतात आर ओ वापरणार्‍यांपेक्षा न वापरणारांची संख्या प्रचंड आहे, त्यांचे नेमके आरओ न वापरल्याने काय बिघडले याचा काही विदा आहे का? असे होऊ शकते, तसे होऊ शकते अशी विधाने वापरून वैज्ञानिक सत्यांना तोडून मोडून मांडून आपण फार वैज्ञानिक आणि मॉडर्न आहोत असा आव आणू शकतो पण अभ्यास आणि कॉमनसेन्सचं काय? आर ओ न वापाणार्‍यांना सरसकट अडाणी म्हणून तुम्ही स्वतःही तसाच आव आणत आहात असे नाहीये का? शुद्ध पाणी याविषयावर त्याच धाग्यावर योग्य ते स्पष्टीकरण दिले आहे ते तिथेच वाचावे अशी विनंती. पेस्टीसाइड्स असलेल्या शीतपेयांचे सेवन करण्यात आपल्याला कोणताही धोका वाटत नाही, परंतु घातक घटक असलेले उत्पादन आपल्याला विकणार्‍या कंपनीच्या भविष्याची मात्र काळजी करत बसतो. हे ही एक अंतर्विरोधी विधान. याचा जरा विस्तार विश्लेषण करता काय? ज्यांना पेस्टीसाईड पिण्यात धोका वाटत नाही त्यांना घातक घटक असलेल्या उत्पादनांची काळजी करण्यात काय नेमकं वाटलं पाहिजे असं तुमचं मत आहे? तुमच्या प्रतिसादाने अगदी असं वाटलं जणू ब्रीटीश पेट्रोलियमच्या ब्रँड रीकवरी मीटींगमधे अचानक ग्रीनपीसचा कार्यकर्ता येऊन घोषणा द्यायला लागलाय. ;-) अ‍ॅड एजन्सीचे काम क्लायंटच्या ब्रीफनुसार जाहिरात तयार करणे आहे. क्लायंटच कसा फ्रॉड आहे हे उगाळत बसणे नाही. भारतातल्या वा जगातल्या सगळ्या अ‍ॅड एजन्सीजने फक्त एक आठवड्यासाठी 'केवळ सत्य' अशी एखादी मोहीम करून ज्या ज्या ब्रँडच्या जाहिराती ते करतायत त्यांचे बुरखे फाडण्याचा कार्यक्रम आखला तर. एक आठवड्यानंतर सगळ्या एजन्सीजना दुकान बंद करून घरी बसावे लागेल. जगातल्या सगळ्याच दुकानदारांसकट. त्यामुळे एनजीओ, मानवाधिकार आणि सरकारला त्यांचे काम करू द्या. आपण आपले. (जाहिरात बनवण्याचे काम करूया) तुम्हाला इथली कार्यपद्धती पसंत नसेल तर नोकरी सोडून जाऊ शकता. (मिपाभाषेत: आम्ही इथे मनोरंजनासाठी जमलोय तर उगाच धाग्याचे काश्मीर करू नका)

आपल्याला धाग्याचा उद्देश लक्षात आला नाही असं आपल्या प्रतिसादावर जाणवतंय. मान्य. माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही. कारण अतिशय लोकप्रिय उत्पादन आणि अनेक वर्ष बाजारात असुनही ग्राहकांची तक्रार नसल्याने कंपनी ग्राहकांच्या ह्या मानसिकतेचा फायदा घेइल. उद्या हे उत्पादन बाजारात आल्यास खरेदिसाठी लोकांच्या उड्या पडतील. तुमची विधानं अंतर्विरोधी आहेत असं वाटत नाहीये का? जाहिरात करायची आवश्यकता नाही असं विधान आणि केली आहे याची उदाहरणे देत आहात. नाही. मी ते नेस्लेच्या बाबतीत म्ह्टले होते. कॅडबरीने फक्त बदल केला. जॉन्सन अँड जॉन्सनने छापील जाहिरातीत काहीही बदल केला नाही. का ते प्रतिसादात सांगितले आहे भारतातीलच ग्राहक का? जगात सगळेच असली उत्पादनं घेत आहेत आणि वापरत आहेत. मी भारतातील ग्राहकांच्या मानसिकतेबद्दल लिहित असल्यामुळे ती चुक झाली. उपरोक्त परिच्छेद माझ्या दुसर्‍या एका धाग्यावरील प्रतिसादाच्या संदर्भाने मांडला नाहीये अशी अपेक्षा करतो. कारण पाण्याविषयी ही माझी मते आहेत. व त्याविरूद्ध तुम्ही व्यक्तिगत काही मांडत नाही आहात अशी ही आशा धरतो व्यक्तिगत अजिबात नाही. गैरसमज करुन घेऊ नका. विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. या वाक्यातल्या शकतात ह्या शब्दातून ही भीतीच प्रसारित करण्याचे काम सुरू आहे असे वाटत नाहीये का? जाऊ द्या ह्याविषयी खुप काही सांगता येईल. पण येथे नको. (मिपाभाषेत: आम्ही इथे मनोरंजनासाठी जमलोय तर उगाच धाग्याचे काश्मीर करू नका) ठिक आहे. माझे ह्या धाग्यावरील प्रतिसाद काढुन टाकले तरी चालेल.

काळा पहाड 22/08/2015 - 17:32
मॅगी बाजारातलं पुनरागमन अत्यंत धडाक्यानं आणि आक्रमक पणे करेल. त्यासाठी नवा ब्रँड अम्बॅसॅडर असेल. (बहुधा सलमान किंवा दीपिका? कारण मला दुसरा चेहरा दिसत नाहीये. कदाचित सचिन सुद्धा!) जुन्या अ‍ॅडव्हर्टाईजेस आणि जुन्या पॅकिंग ला तिलांजली दिली जाईल आणि बहुधा अ‍ॅडव्हर्टाईजेस चा मारा केला जाईल. टीव्हीवर चर्चा घडवल्या जातील. (नवीन मॅगी किती विश्वासकारक, इत्यादी). नवीन टॅग लाईन असेल. "तुमची नवीन मॅगी आता सर्व चाचण्या पास करून जुन्याच चवीसह" अशा प्रकारची. चवीत बदल केला जाणार नाही.

कालच सनफिस्ट यीप्पीची जहिरात बघितली. केवळ आमचेच नुड्लस कसे चांगले आहेत या विषया भोवती जाहिरात फिरते. उत्पादन प्रक्रिया दाखवत आहेत, एफ. डी. ए. च्या प्रमाणपत्राचा उल्लेख केला जातोय. एकंदरीत बाजारातील रिक्त जागेवर कब्ज़ा करण्या साठी इतर कंपन्या सर्सावल्यात.

मदनबाण 23/08/2015 - 10:04
मी यीप्पी आणि नॉरवाल्यांची नुडल्स हादडुन पाहिलीत, त्यात नॉरची चव आवडली, तर यीप्पीची चव रद्दड वाटली... बाकी मॅगीसाठी नेस्टलेवाले काय जाहिरात करतील ते पहावयास हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص

In reply to by मदनबाण

अभ्या.. 23/08/2015 - 11:42
होय रे बाणा. यीप्पी भंगार आहे. आयटीसीवाले फक्त पॅकेजिंग,मार्केटिंग अन डंपिंगला शाणे आहेत. नॉरचे सुप्पी टेस्टी आहेत पण मिळत नाहीत सर्वत्र. :(

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. 24/08/2015 - 19:28
आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल.
. . का बोले थे हम? यही ना?

अभ्या.. 19/08/2015 - 12:30
मस्त धागा संदीपराव. आवडली आयड्या. पाहू या नेस्लेला काही मिळते का येथून ;) एनीवे मला वाटते आता मॅगी नो सेलेब्रिटी नो हेल्थ फंडे आणि नो कॅची लाईन करेल. आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल. आगे आगे देखेंगे होता है क्या. ;)

पद्मावति 19/08/2015 - 12:54
प्रतिसाद वाचायलाही उत्सुक.
आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल.
..सहमत.

बॉलीवूड स्टाईल . सगळे लोक हिरोला (म्यागी) मारत असतात, शिव्या देत असतात ( आठवा साऊथचे चित्रपट इसे मारो. इसे मारो) पण नंतर लोकांना समजते की ते चूक होते पण सगळे हिरोला डोक्यावर वगैरे घेतात.

राही 19/08/2015 - 16:46
नेस्ले कशी जाहिरात करेल ते सांगता येत नाही, पण मॅगीची लोकप्रियता आणि उपयुक्तता ही तिच्या 'फास्ट' आणि 'फुड' असण्यामुळे आहे. गिर्यारोहक, ट्रेकर्स, भटके यांना मॅगी म्हणजे वरदान आहे. उंच प्रदेशातील हॉटेल्समध्ये कित्येकदा मॅगीशिवाय काहीच खाण्याजोगे आणि झटपट बनवण्याजोगे नसते. मॅगी साठवून ठेवायला सोपी. पोहे-रव्यासारख्या त्यात अळ्या पडत नाहीत. फ्रिजमध्ये ठेवावी लागत नाही. लहान धडपडी मुले स्वतः प्रयोग करू शकतात. बॅचलर रूममेट्सना मॅगीचा खूपच आधार असतो. भुकेला मॅगी आणि निजेला स्लीपिंग बॅग अशी नवी म्हण बनू शकते. मातांना तर मॅगीने खूप मोठी सोय मिळवून दिली आहे. थकून भागून घरी आल्यावर दोन मिनिटात मॅगी तयार होउ शकते, स्वस्त आणि मस्त. आपल्या पद्धतीच्या घरगुती न्याहार्‍यांसाठी वेळ आणि खटपट खूप लागते. खूप भांडी पडतात. गॅस, वीज, जळण जास्त लागते. यामुळे वर्किंग वुइमेनना मॅगी खूप सोयीची ठरते. शिवाय मुलांनाही आवडते. मार्केटिंग मुळे चव जिभेवर उतरवली गेलीय असेही नाही. नव्याने खाणार्‍यालाही वाफाळती मॅगी आवडते. वाजवी किंमत हे देखील मॅगी लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण आहे. नाही तर बाजारात भात, पुलाव, कढी, पिठले, शिरा, खीर, आमटी, अश्या अनेक पदार्थांची झटपट पाकिटे मिळतात. पण त्यांचा खप मॅगीपुढे अगदी किरकोळ आहे. शिश्याबिश्याचा मुद्दा भारतीय ग्राहकांच्या संदर्भात किरकोळच नव्हे तर हास्यास्पद आहे. दुधात युरिया मिसळण्याचा प्रकार जिथे राजरोस होतो, हळद, तिखट, मसाले, गूळ, साखर, तेल, भाजीपाला, फळे, मासे, पाणी कशाच्याच शुद्धतेची हमी नाही, तांदळात, गव्हात, साबूदाण्यात त्या त्या रंगरूपाचे दगड जिथे बेमालूम मिसळले जातात, तिथे मॅगीतल्या शिश्याची काय दखल घेतली असती लोकांनी?

In reply to by राही

जडभरत 19/08/2015 - 16:55
बापरे तुमचा प्रतिसाद वाचूनच आता मॅगीचं पुनरागमन किती धडाकेबाज होणार आहे, याची कल्पना येते. मला तर वाटतं पहिल्या आठवड्यातच या २-३ महिन्याचं नुकसान भरून काढणार कंपनी.

कपिलमुनी 19/08/2015 - 17:08
१. अमेरीका आणि इतर प्रगत देशात मॅ गीला परवानगी आहे. तिथल्या लॅबमध्ये कडक टेस्टींग चालू आहे अशी लॅबची दृष्ये , AIFA , USAFII, GTBTA अशा अगम्या नावाच्या संस्थांनी मॅगी कित्ती छान आहे हे सांगितले आहे अशा जाहीराती. आणि मग पॉश घरामधल्या चिकन्याचुपड्या आया आपली पोरा मॅगी खाउन सुद्धा हुश्शार आणि हेल्दी आहेत हे सांगणार . ट्रेकर, क्रिकेटपटू , कब्बड्डी पटू , हीरो ईई पब्लिक आम्ही मॅगी लहानपणाप्स्सोन खातोय पण आम्ही बघा कित्ती हुश्शार अशा जाहीराती करता येतील.

In reply to by कपिलमुनी

संदीप डांगे 19/08/2015 - 17:18
मस्त हो मुनिवर.. परदेशी हात पाहिजेच डोक्यावर कारण बहुसंख्य ग्राहक भारतीय सरकारी संस्था व अधिकार्‍यांवर विश्वास नाही असं म्हणतात. अशी अ‍ॅड इथे 'मॅगी तर आधीपासूनच हेल्दी आहे आणि आता हे जगानेही मान्य केलंय' हे सिंगल लाइन नॅरेटीव घेण्याची शक्यता आहे. कारण 'मॅगी इज सेफ' असं सरळ सरळ नाही म्हणून शकत म्हणून त्याच्याऐवजी असं. जाहिरात जगतात एकेका शब्दाला लाखो रुपयांचं मोल असतं. 'आधीपासून' आणि 'आता' या दोन शब्दात फार मोठा परिणाम करण्याची ताकत आहे. त्याच बरोबर 'आधीपासून' हा शब्द वापरला तर 'सरकारने उगाच खोटा आळ घेतला' असाही अर्थ निघू शकतो म्हणून हा शब्द टाळतील.

समीरसूर 19/08/2015 - 17:14
जाहिरात: मेगीची एखादी ४०-५० च्या वयोगटातली ज्येष्ठ अधिकारी टीव्हीच्या पडद्यावर येते: "मैं शारदा कपूर. मेगी की चीफ स्ट्रेटेजी ऑफिसर. और एक मां जो अपने परिवार का हमेशा खयाल रखती हैं. आपको तो सब पता हैं. वो कहते है ना, जो सही होता हैं, उसके रास्तोंपर ज्यादा काटे होते हैं. लेकिन जीत हमेशा उसी की होती हैं. मेगी नुडल्स एक कठिन परिक्षा से गुजरा और सही साबित हुआ. आपका फ़ेवरेट मेगी अब बस दो मिनट की दुरी पर! आपकी नजदिकी दूकान में फिर से उपलब्ध हैं. आपकी और आपके परिवार की भूख हेल्दी तरीके से मिटाने के लिये. मेगी - खुशियोंभरी सेहतमंद जिंदगी!" ही जाहिरात सुरु असतांना त्या महिला अधिकाऱ्याचे नाव आणि मेगीमधला हुद्दा लिहून येईल. नंतर मेगी पाकिट फोडतांनाची, शिजवतांनाची मोहक दृश्ये झळकतील. आणि नंतर अख्खे कुटुंब (हसणारे, एकदम फिट) आनंदाने मेगी खातील. जाहिरात संपेल. अशीच जाहिरात इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये झळकेल. यंग जनरेशन साठी खाली दिलेली थीम: ओन्ली स्ट्रोंग फोक्स बाऊन्स बेक - मेगी इस बेक...विथ द सेम फन...एंड द सेम ट्रस्ट. ग्रेब अ मेगी, हेव फन माझा आपला बारीकसा प्रयत्न! गोड मानून घ्यावा. :-)

रोचक धागा आणि प्रतिसाद. नेस्ले कंपनीचे माहेरघर असलेल्या वेवे या स्वित्झर्लंडमधील गावाला नुकतीच भेट दिली. बरे त्याची मिपावर झैरात करुन ती जागा अजुन किमान दहा मिपाकरांना आवडली. स्वित्झर्लंडच्या पर्यटनखात्याची बरीच जाहीरात करुन झाली आहे त्यातही नेस्लेच्या गावाची. याची जाणीव ठेवुन नेस्ले मला काही देतील काय? जिनेव्हा लेकच्या नितळ निळ्या स्वच्छ पाण्याच्या सान्निध्यात, एकीकडे सुंदर आल्प्सने नटलेल्या सुंदर जागेत जन्म झालेल्या ठिकाणच्या एखाद्या उत्पादनात काही खोट असुच कशी शकते? हे कदापि शक्य नाही. स्वित्झर्लंडमधील चीज फॅक्टरी जर कुणी बघितल्या असतील तर तिथे स्वच्छता आणि गुणवत्तेसाठी घेतली जाणारी काळजी देखील पाहिली असेलच. आता याचे उत्पादन जगात कुठेही होत असेल, तरीही सगळे नियम स्वित्झर्लंडमधील संस्थांकडुन कसोशीने पाळले जातात आणि त्यामुळेच भारतात मॅगीवर घातलेली बंदी हा निव्वळ राजकारण्यांचा डाव होता. सगळ्या चाचण्या पुनश्च यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत आणि परिपुर्ण मॅगी लवकरच आपल्या भेटीला येते आहे. आता मला मॅगीबद्दल विशेष प्रेम नसले तरीही जर त्यांनी मला या वेवेत एक घर वगैरे देतो असे काही सांगितले, तर मी आनंदाने मॅगी हेच कसे उत्तम खाद्य आहे वगैरे अशी जाहिरात करेन. ;)

In reply to by मधुरा देशपांडे

जाहिरातीतील गृहिणीची जागा कोणाला द्यायची ते नक्की झाले... लवकरच मानधनासंबंधी बोलणी करण्यासाठी बोलावणे येईल !  ;) :) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाहाहा. :) मानधन ठरलंय हो आधीच. वेवेत फक्त एक घर. ;) तिथेच मॅगी बनवुन खाताना चित्रीकरण. :)))

पगला गजोधर 19/08/2015 - 18:00
(कृपया इथे कुजबुजणारी स्मायली कल्पावी ) लाख मोलाचा सल्ला तुम्हाला फुकट देतोय … काहीच महागड्या कॅम्पिंगची गरज नाही नेस्ले ला …। सरळ सरळ "मॅगी" नूडल्सचं री-ब्रांडीन्ग "नमो" नूडल्स अस करा, आणि पहा विक्री कशी गगनभेदी होतीय ते.

In reply to by पगला गजोधर

वरवर हे ठीक वाटले तरी याबाबतीत एक फार मोठा धोका आहे... आजकाल नमो हा शब्द नुसता ऐकला तरी काही लोकांचे पित्त खवळते आणि त्यांत मेडियाधुरीण व बुध्दिवादींचा बराच भरणा आहे ! त्यामुळे "मॅगीमध्ये दाखविले त्यापेक्षा जास्त शिसे होते आणि भांडवलवादी सरकार आता ते प्रकरण दाबून टाकून कॉर्पोरेट लोकांना मदत करत आहे" असा गदारोळ होण्याची जोरदार शक्यता आहे. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पगला गजोधर 20/08/2015 - 14:32
ती सगळी दोन मिनिटात पाण्यात गेली, मी तर स्लोगन वैगरे तयार करून ठेवले होते ! हर घर नमो नमो (नूडल्स) हर जुबान नम नम (रुचकर खातानाचा होणारा आवाज) नये नमो नूडल्स खाव, खुदका अच्छा दिन पाओ

मी-सौरभ 19/08/2015 - 19:07
काहीही जाहीरात न करता केवळ न्यूज चॅनेल्स वरुन पेड न्युज वापरून मॅगी परत आल्याचा गवगवा करावा. एक्दा धंदा सुरु झाला की जुन्याच अ‍ॅड परत दाखवायच्या... हा का ना का

In reply to by मी-सौरभ

संदीप डांगे 19/08/2015 - 19:25
ब्रँडच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. पेडन्यूज म्हणजे मागल्या दाराने चोरीछुपे प्रवेश असं मानल्या जातं. व त्याला सर्वत्र पोचण्याला मर्यादाही आहेत. त्याचबरोबर पेडन्यूज वापरूनच लोकांच्या प्रतिक्रिया दाखवता येतील मला पेडन्यूज प्लान करायची असेल तर मी देशात असंख्य (अर्थातच फेक:खोटे) फॅन क्लब तयार करेल आणि त्यांनी मॅगीच्या परत येण्याचे कसे जल्लोषात स्वागत केले याच्या बातम्या पसरवेल. अगदी अ‍ॅपलच्या धरतीवर लोक (परत विक्रीस येणार्‍या) मॅगीच्या पहिल्या पाकिटासाठी रांगा लावून उभे आहेत असं दाखवेल मग तिथे मोठे मोठे मॅगीचे ट्रक येतील अनलोड व्हायला. ते ट्रक बघितल्यावर लोक जोशपूर्ण आरडाओरडा करतील. ह्यातून प्रत्येक शहरात आपसूक बातमी होइल व इलेक्ट्रॉनिक तर्फे ही पसरेल. हे ट्रक आपलेच, लोकही आपलीच, न्यूजही आपल्याच. त्यात अनेक खरे फॅनही असतील जे घरी जाऊन बंदीनंतर खात असलेलं पहिलं पाकिट बनवून प्लेटसह सेल्फी काढून फोटो शेअर करतील. माझ्या मते जसं अभ्या... नी म्हटलंय तेच मॅगीचं धोरण असलं पाहिजे. लोकांनी उस्फूर्तपणे मॅगीला स्विकारलंय असंच जनतेत पसरलं पाहिजे. तरी या अँगलसोबतच आपली मलिन झालेली प्रतिमा नीट करण्यासाठी ब्रँडने स्वतःहून काय विशेष केलं हेही लोकांसमोर यायला हवं अन्यथा 'काच चिकटवली पण तडा कायम' हा भाव उत्पन्न होइल. केवळ उपभोक्त्यांनी उत्पादन वाचवलं असं होणं योग्य नाही. तुर्तास मॅगीसाठी तात्काळ एक चांगलं पीआर कॅम्पेन (जनसंपर्क मोहिम) राबवणं गरजेचं आहे. ते कसं हे पुढ्च्या प्रतिसादांमधे लिहिन. (बोर्ड-रुम मीटींग चालू असल्याचा फील येतोय.)

श्रीरंग 19/08/2015 - 20:14
पुनरागमन जोरदार होणार यात शंकाच नाही. मॅगीइतकी लोकप्रीयता क्वचितच एखाद्या ब्रँडला भारतात मिळाली असेल. मी स्वत: ८ वर्षं एका FMCG कंपनीत (ज्यांचे एक उत्पादन नूडल्सदेखील आहे) काम केले असल्यामुळे हे जवळून पाहिले आहे. ७०-७५% च्या मध्ये मार्केट शेअर असलेल्या मॅगीचे बाजारातून उच्चाटन होऊनही इतर कोणताच ब्रँड ती पोकळी भरून काढू शकला नाहिये. वास्तवीक, ITC, HUL, इत्यादी कंपन्यांसाठी ही सुवर्णसंधी होती. असे असूनही कोणत्याच ब्रँडची विक्री या काळात ८-१०% पेक्षा जास्त वाढू शकली नाही. थोडक्यात, मॅगी नसल्यामुळे हिरमुसलेल्या ग्राहकांनी नूडल्स या उत्पादनाकडेच पाठ फिरवलेली दिसत आहे. सोशल मीडीयावरील प्रतिक्रीया वाचल्या तर हेच स्पष्ट दिसतं. थोडक्यात, मॅगी पुनरागमनानंतर अजूनच धडाकेबाज पद्ध्तीने बाजारपेठ काबीज करणार यात शंकाच नाही.

In reply to by श्रीरंग

संदीप डांगे 20/08/2015 - 14:01
श्रीरंगजी, ही पोकळी भरून काढायला इतर असमर्थ ठरले असं म्हणू शकत नाही. एफएमसीजी मधे एवढ्या वेगाने मार्केट काबीज करणे कितीही मोठी कंपनी असली तरी तिला शक्य होणार नाही. एवढ्या अल्पकाळात ८ ते १० टक्के हे माझ्यामते तरी सकारात्मक आहे. जर 'मॅगी नाहीच' अशी परिस्थिती कायमस्वरूपी झाली तरच लोक हळूहळू इतर नूडल्स कडे वळतीलच. इतरांना हे 'मॅगीविरहीत' मार्केट काबीज करायला किमान तीन ते चार वर्षे लागतील. (उत्पादनवाढीसाठी कारखान्यांची निर्मीती, वितरण व्यवस्था, डीलर-नेटवर्क, नोकर-भरती, वित्तव्यवस्था, सर्वेक्षण, इत्यादी बाबी ध्यानात घ्याव्या). इथे तर फक्त काही महिन्यांचा प्रश्न होता. तसेच भारतात मॅगी हे नूडल्सचं समानार्थी समजलं जातं. त्यामुळे मॅगी नाही म्हणजे नूडल्सवरच बंदी आली असंही जनतेला वाटलेलं असू शकतं.

कोमल 19/08/2015 - 20:39
चांगले प्रतिसाद.. मला तर अजून काही सुचलं नाहिये. एक अ‍ॅडव्हर्टाइजींगवाला आहे माहितीतला, त्याच्याकडुन आयडिया ढापायचा प्रयत्न करते ;) मॅगी पुन्हा आरामात मार्केट काबिज करेल यांत शंकाच नाही.. मॅगीचं नाव काढलं आणि तोंपासु झालं रावं. कधी येणार गडे परत..

In reply to by इरसाल

कोमल 20/08/2015 - 14:41
जोशी वाडा, सदशिव पेठ, पुणे-३० का ओ? काही शंका असतील तर स्वतंत्र का कु मध्ये करुया. उगी इतक्या चांगल्या धाग्याचा काश्मिर करायचं नाही मला.

नमकिन 19/08/2015 - 21:26
जर अमेरिकेच्या मानकात मॅगी (बांग्लादेश) बसते तर मॅगी खुशाल निर्यात करावी (आहे तशी जसे अमेरिकी /पाश्चात्य देश औषधि करतात आपल्याला) व भारताला बहुमूल्य परकीय चलन प्राप्त करुन द्यावे. जाहिरातही अशीच असावी- "आम्ही खातो मॅगीशी, तुम्ही रहा/बसा उपाशी" व्यक्तिश: मॅगीवाचून काहीच न अडणारा अडाणी.

सनीला करतील ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बहुतेक. मग सांगितले जाईल मॅगी खाणे शरीरास कसे चांगले आहे. माझ्या आणि बाॅबीच्या पण नास्त्यात रोज मॅगीच असते आणि हो पाकिस्तानातील कूपनलिका उघडण्यात मॅगीचीच शक्ती होती.

In reply to by सत्याचे प्रयोग

संदीप डांगे 19/08/2015 - 22:00
ओ हो देओल काय? आधी काय कनेक्शनच लागलं नाय बोवा, सनी काय बॉबी काय कूपनलिका काय. मग ड्वोक्यात ढाई किलोचा हाथ पडला.

In reply to by संदीप डांगे

अस्वस्थामा 20/08/2015 - 14:56
सनी काय बॉबी काय कूपनलिका काय. मग ड्वोक्यात ढाई किलोचा हाथ पडला
ठ्ठो...!! तुमच्यामुळे कॉफी टेबलावर सांडली आहे राव... (खरंच.!!)

In reply to by तुषार काळभोर

प्यारे१ 21/08/2015 - 11:55
ये दुनिया ये दुनिया पित्तल दी..... लेकिन मॅगी है असली सोना! जो इल्जामो की आग से निकलने के बाद और ज्यादा निखरा आया है मेरी तरह - सुश्री १००८ सनी लियोनी कहे- मॅगी लियोनी

In reply to by माम्लेदारचा पन्खा

संदीप डांगे 19/08/2015 - 21:56
हा हा हा. धमाल... मस्तच! मा. पं., प्रतिस्पर्धी चाल 'येस. बीकॉज यु फ्लश द सिस्टीम विथ कॅश.'

रातराणी 19/08/2015 - 22:49
मस्त आहेत सर्वांच्या कल्पना. माझे दोन पैसे : (यात assumption आहे की मॅगी पुन्हा त्याच रुपात [packaging] मध्ये येणार नाही, नवीन पाकीट + फूड administration चा verified असा शिक्का असेल, हे नसेल तर थोडी refine करावी लागेल आयडीया) सुरुवात मॅगीच्या जुन्या जाहिरातीनेच करायची. मुले खेळून आली आहेत आणि मम्मी भूक लगी है ओरडत येतात. ममी बस दो मिनट म्हणते आणि tvवर मुंग्या (व्यत्यय) दाखवायच्या. १ -२ सेक नंतर चित्र परत येत तेव्हा "रुकावट के लिये खेद है" अस म्हणून पुन्हा जाहिरात सुरु ( आता काही बदल) जस की मुलगा/मुलगी ममीला म्हणतो "नया मॅगीही बनाना. It has passed all tests" ममी कौतुकाने नवीन मॅगीच पाकीट उघडून ते बनवून देते आणि मुल "हम्म नया मॅगी. ये healthy भी है और मजेदार भी" म्हणत खातात. त्यांना कौतुकाने बघत ममा पुन्हा योग्य कलरच पाकीट/शिक्का बघूनच मॅगी घ्या आणि "enjoy" म्हणते.

In reply to by रातराणी

संदीप डांगे 20/08/2015 - 14:24
रातराणीताई, प्रयत्न चांगला आहे. तुम्हाला क्रीयेटीव रायटींगमधे काम करायचंय तर हे ही करता येईल. (मागे तुमच्या धाग्यावर चांगला मोठा प्रतिसाद दिला होता, पण पोस्ट करतांना मिपा गंडलं आणि मग सगळंच बारगळलं, जमलं तर परत लिहिन.) थोडं तांत्रिक बाजूबद्दलः नवीन पॅकींग सादर करणे हे पुर्वीच्या पॅकिंग व उत्पादनात समस्या होती असे मान्य करण्यासारखे आहे. या प्रसंगात 'योग्य कलर, पाकिट/शिक्का' वालं वाक्य आहे ते साधारण आपल्या उत्पादनाचं चोरून निर्मिती करत असेल तर (ड्युप्लिकेट प्रॉडक्ट्स) आवश्यक ठरेल. 'नया मॅगी पास्ड ऑल टेस्ट' हेही गोंधळ निर्माण करणारं वाक्य आहे. म्हणजे जुनं मॅगी हानीकारक होतं असा त्याचा अर्थ निघतो व नवीन तरी सुरक्षित आहे की नाही असा संभ्रम होऊन विक्रीवर परिणाम होऊ शकतो. परत 'कॅम्पेन ब्रीफ'चा विचार करून बघा आणि आणखी एक नवीन कमर्शीयल लिहा. वाचकांना वाटत असेल की 'का इतका काथ्याकूट करताय एका एका शब्दावर, आम्हाला तर हे कधीच जाणवत नाही. जाहिरात जाहिरात असते, सगळे छान छान सांगत असतात उत्पादनाबद्दल.' तर असं नाहीये. ग्राहकाच्या मानसशास्त्रानुसार फार सूक्ष्म विचार करून शब्द, प्रतिमा वापराव्या लागतात. कारण हे होणारे परिणाम अंतर्मनामधे संग्रहीत होतात व ग्राहकाच्या वागणुकीवर प्रभाव टाकतात. सूक्ष्म प्रवाहांचे ग्राहक-मानसिकतेवर परिणामाचे अ‍ॅपल उत्पादने हे सर्वोत्तम उदाहरण आहे. अ‍ॅपल कीतीही प्रसिद्ध आणि लोकप्रिय उत्पादन असले तरी पर्यावरणविरोधी, मानवाधिकारविरोधी वा तत्सम कृती अ‍ॅपलकडून घडतेय असं लक्षात आलं तर विक्रीवर परिणाम होतो. मोठ्या कंपन्यांच्या एक, दोन टक्के घसरणीनेही मोठा फरक पडतो, त्यामुळे त्या या बाबतीत फार जागरूक असतात.

In reply to by संदीप डांगे

रातराणी 20/08/2015 - 21:42
सगळे मुद्दे पटले, पण मग मलीन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी मॅगीने नक्की काय केले हे स्पष्ट नाही होत आहे. प्रतिस्पर्धी याचा फायदा घेतील का? अजून काही सुचतं का वेगळ बघते.

समीरसूर 20/08/2015 - 13:52
आणखी एक आयडिया: "मेगी लम्हे" एक तरुण मुलगी मेगीची चाहती. खरी ग्राहक. "जब रिमझिम बारिश होती है...दिल भीग सा जाता है. जी चाहता है बिस्तर मी बैठ के आराम से भीगे दिल को सुखाऊं, उसे थोडा प्यार दू, उसे सहलाऊं...उसे चंद फुरसत के लम्हे दू.......बरसों से मेगी ने ये लम्हे खूबसूरत बनायें है...ये है मेरे खास मेगी लम्हे..." सुरुवातीला ती हे म्हणायला सुरुवात करते तेव्हा ती पडद्यावर दिसते आणि मग ती बोलत असतांना खिडकी, बाहेरचा पाऊस, खिडकीच्या काचांवर ओघळणारे थेंब दिसतात. ती गरमागरम वाफाळाणारी मेगी घेउन पलंगावर येऊन बसते. पाऊस बघत बघत खाते. पाऊस बघत बघत, खात खात बालपणीचा अल्बम बघते...आणि मग शेवटचे वाक्य निवेदक म्हणतो: मेगी लम्हे...आपके अपने, आपके अपनों के... मुलगी तरुण, एकदम फिट, सडपातळ, आकर्षक, सुंदर हसणारी असावयास हवी. अशा जाहिराती घेऊन तरुण मुलगा, लहान मुलं, एखाद्या आज्जी (आज्जी - नात रिलेशन), एखादे आजोबा (आजोबा - सून किंवा आजोबा - मुलगी - मुलीची मुलगी) (सो-कोल्ड खरे ग्राहक) अशा वेरिएशन्सची केम्पेंस करता येतील.

In reply to by समीरसूर

संदीप डांगे 20/08/2015 - 14:38
समीरजी, आधीच्या कल्पनेपेक्षा ही उत्तम बरं का! 'बरसोंसे' हा शब्द फार महत्त्वाचा. इमोशनल टचही झकास. मागे पारले-जी ने असं कॅम्पेन केलं होतं पण ते जरा अतीच झालं होतं. पारले-जीची जुनी प्रतिमा नव्या जाहिरातींतून काही भलतीच मांडली गेली. त्या जाहिरातींनी पारले-जीला अप्पर सर्किटमधे उचलण्याचा प्रयत्न केला, पण प्रॉडकट लोअर-मिडलक्लास टार्गेटेड दर्जाचं असल्याने फायदा झाला नाही. तुमच्या कल्पनेत राहीताईंनी मांडलेला मुद्दा चांगला आला आहे. लोक वाट पाहत आहेत, वर्षानुवर्षे खात आहेत. अनेक आठवणी आहेत. हे सगळं छान मांडलंय. पार्श्वनिवेदकाच्या ओळी साधारण अशा असाव्यात, 'मॅगी लम्हे, हमेशा से आपके है, हमेशा रहेंगे'

राही 20/08/2015 - 13:55
धाग्याची कल्पना आणि प्रतिसाद छानच आहेत. पण खरं तर मॅगीला जाहिरात करण्याची जरूरच नाही. लोक मॅगीची वाट पाहात आहेत. त्याऐवजी किराणादुकानदारांना जरा जास्तीचं कमिशन द्यावं मॅगी शेल्फवर आकर्षरीत्या लावण्यासाठी. जून महिन्यात जेव्हा मॅगी शेल्फवरून अदृश्य झाली तेव्हा चुकार उरल्यासुरल्या पाकिटांचा शोध घेताना आसपासच्या तीनचार दुकानदारांकडून कळले की मॅगीच्या वेष्टनावर घटकांची खरी माहिती नसते असा त्यांचा आक्षेप आहे. भारतात विकल्या जाणार्‍या बहुतेक परदेशी खाद्यप्रकारांत प्राणिज मेद असतो आणि तो ठळक लाल वर्तुळ न छापल्याने आपल्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते. हे खरे नसेल, प्रातिनिधिक तर नाहीच नाही, पण एक साधारण कल वाटला तो लिहिला.

In reply to by राही

आनंदी गोपाळ 24/08/2015 - 20:42
भारतात विकल्या जाणार्‍या बहुतेक परदेशी खाद्यप्रकारांत प्राणिज मेद असतो आणि तो ठळक लाल वर्तुळ न छापल्याने आपल्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते.
आपल्या रोजच्या "शाकाहारी" खाण्यातल्या "भयंकर हेल्दी" व "पॉप्युलर" प्राणीज मेदाचे नांव काय, ते सांगता येईल का?

वेल्लाभट 20/08/2015 - 15:22
उत्तम धागा. भारतात जाहिरातींच्या कंटेंट वर बरेच निर्बंध आहेत असं जाणून आहे. डांगे साहेब जास्त सांगू शकतील. उदाहरणार्थ, कोक च्या कॅन वर चढून लहान मुलगा वेंडिंग मशीन मधून पेप्सी काढतो, ही जाहिरात कंपनी आपल्याकडे दाखवू शकणार नाही. असो. बाकी विचार करायला रंजक धागा.

In reply to by वेल्लाभट

अभ्या.. 20/08/2015 - 15:32
कंटेंट वर निर्बंध तर आहेतच पण दिमाग लावून केलेल्या जाहीरातीपेक्षा बाळबोध जाहीरातींचा प्रभाव जास्त होतो भारतीय समाजमनावर. तसे प्रेक्षकाचे सरासरी वय कमीच ग्रुहीत धरलेले असते जाहीरातदारांनी ;) मुख्य म्हणजे जाहीरात किती सुंदर केलीय हा वेगळा विषय असतो अन त्या जाहीरातीचा ईंपॅक्ट काय होतोय हा वेगळा विषय. एखादी आर्टिस्टिकली अप्रतिम अ‍ॅड जर ग्राहक वळवण्यात अयशस्वी ठरत असेल तर तिचा त्या कंपनीला काही उपयोग नाही. म्हणूनच फाईनआर्ट अन कमर्शिअल आर्ट वेगळ्या शाखा आहेत.

बबन ताम्बे 20/08/2015 - 19:05
मध्यंतरी ठाण्यातील एका पाणीपुरीवाल्या भैयाला मनसेच्या लोकांनी चोप दिल्यानंतर सगळे पाणीपुरीचे ठेले ओस पडले होते. आता पुन्हा पाणीपुरी खायला गर्दी होते. काय फंडा वापरला असेल पाणीपुरी वाल्यांनी ? नेसलेने स्टडी करायला हरकत नाही :-)

ढुशक्लेमरःजेव ढया लोकांनी वर जाहिरत सांगितल्या आहेत त्यांना धन्यवाद. आता ह्या कल्पना मी मॅगी कंपनीला विकणार. हॅहॅहॅ २ मिनीटात मी लखपती होणार. ये धतड ततड , धतड ततड

आदूबाळ 20/08/2015 - 21:01
चौकाचौकात फ्लेक्ष लावावेत. ..एकच फाईट, बंदी घालणारे टाईट ..बघतोस काय रागानं, बंदी उठवलीय वाघानं ..जमीन विकली बागेची, गाडी घेतली मॅगीची .. वगैरे

सटक 21/08/2015 - 03:23
एक ७-८ वर्षांचा मुलगा खेळून घरी येतो.. त्याचे आजोबा निघाले आहेत...(जे मोदीजींसारखे दिसतात!) आई खुणेनेच मुलाला नमस्कार करायला सांगते.. मुलगाही लगेच..न कुरकुरता नमस्कार करतो. आजोबा त्याच्या डोक्यावर प्रेमळ हात फिरवत त्याला मॅगीचा 4's pack देतात.. Tagline: दो मिनिट के संस्कार, बरसोंका आधार..

रोचक विषय अन धमाल प्रतिसाद. बहुधा नेटवर्क मार्केटिंगवाल्यांचा एक हिंदीत डब केलेला व्हिडिओ पाहिला होता. एक विदेशी जे महिला सांगत असते त्यावरून सुचंलेलं काही... मै बहोत उदास रहती थी. मेरी जिंदगी मे कुछ नही हो रहा था. मेरे पती और बच्चे भी मुझसे ठीकसे बात नही करते थे. एक दीन मैने बाजार ने मैगी लायी. मैगी खातेही मेरा परिवार खुशियों से झूम उठा. मेरे पतीने बिझनेस मे तरक्की की, मेरे बच्चो ने पढाई और खेलकुदमें तरक्की की. आज हम सब बहोत खुश है और रोज मैगी खाते है. इ लोवे योउ मैगी :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

पगला गजोधर 21/08/2015 - 11:21
सुनील पाल नामक कॉमेडीयनने सेम असाच प्रसंग वर्णन केला होता ना ओ ? ६-७ वर्षांपूर्वी ….

In reply to by पगला गजोधर

सुनील पाल यांचा मी खूप मोठा पंखा आहे. तुम्ही म्हणताय तो व्हिडिओ पूर्वी पाहिला नाही. आता शोधून पाहतो. नाम है हमरा रतन नुरा, औ काम करता हूं खतम पुरा.

माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही. अशाच प्रकारच्या आरोपांतून मुक्त झाल्यावर संबंधीत कंपन्यानी जाहीरातीत कसे व का बदल केले ते पाहु. १) कॅडबरी कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्यावर कंपनीने चॉकलेटच्या वेष्ठणात बदल करुन अमिताभला जाहिरातीत घेऊन आपल्या उत्पादनाप्रती ग्राहकांमध्ये विश्वास संपादन करण्यात यश मिळवले. २) मागे जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (ईथिलीन ऑक्साईड) आढळले होते. कंपनी पावडर निर्जंतुकिकरणासाठी ईथिलीन ऑक्साईडचा वापर करत असे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनिचा बेबी पावडर बनविण्याचा परवाना रद्द केला होता. मुम्बई उच्च न्यायालयाने कंपनिच्या बाजुने निर्णय दिल्यावरही फारसा गाजावाजा न करता मुम्बईतील इंग्रजी वृत्तपत्रांत जाहीरात देताना मागील घटनेचा उल्लेख न करता फक्त वृतपत्राच्या कागदाला बेबी पावडरचा गंध फवारला, ह्या वासामुळे नकळत ग्राहकाच्या बेबी पावडरविषयीच्या स्मृती जागरुक झाल्या. बस्स इतकेच केले. वर उल्लेख केलेल्या दोन्ही नामांकीत कपन्या आहेत. त्यांचे उत्पादनही लोकप्रिय आहे. ग्राहकाच्या आरोग्यास धोका पोहोचेल असे दोन्हीही उत्पादनात आढळले होते. मेहनतीने बनवलेल्या ब्रँडची नाचक्की तर होणारच होती. परंतु पुनरागामन करताना दोन्ही कंपनींनी आपला ब्रँड जपत ग्राहकांशी संवाद वेगवेगळ्या पद्धतीने साधला. कॅडबरी कंपनीने आपली चुक मान्य करुन पॅकेजींगमध्ये सुधारणा केल्याचे जहिरातीत स्पष्ट केले. जॉन्सन अ‍ॅड जॉन्सन कंपनीने आपल्या उत्पादनातील 'तो' घटक नसल्याची जाहीरात न करता ग्राहकाच्या स्मृती जागृत केल्या. दोन्ही कंपन्यांनी अशा पद्धतीने जाहिरात करण्यामागे येथील ग्राहकाची आपल्या आरोग्याबाबतीत असलेली अर्धवट जागरुकता. जर चॉकलेटातील अळी पोटात गेली तर त्रास होणार हे ग्राहकाला माहीत असल्यामुळे कंपनीला चुक मान्य करावी लागली. आतापर्यंत पावडरमध्ये असा घातक घटक आहे हे ग्राहकाला माहित नसल्यामुळे उत्पादन कंपनी ग्राहकाच्या जीवाशी खेळु शकली. अन्न आणि औषध प्रशासनाने दाखविलेल्या जागरुकतेमुळे कंपनीने पावडरच्या निर्जंतुकिकरणात बदल करुन तो आरोग्यास अपायकारक घटक काढुन टाकला. परंतु हा केलेला बदल ग्राहकाला सांगण्याची गरज कंपनीला वाटली नाही. अदृश्य असे घातक घटक असलेल्या उत्पादनांमुळे शरिरावर दुरगामी घातक परिणाम होतात हे माहीत असुनही भारतातील ग्राहक अशी उत्पादने खरेदी करतो. उदा सिगारेट व दारू. ह्याउलट शुद्ध पाण्याविषयी आपल्याकडे जागरुकता कमी व गैरसमजच जास्त आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडे नितळ पाणी शुद्ध समजले जाते, भले त्यात डोळ्याने न दिसणारे शरिराला घातक असे जिवाणु असले तरी. RO च्या पाण्याला नाके मुरडणारे लोकं येथे आहेत. आम्ही कोणत्याही फिल्टरने शुद्ध केलेले पाणी पीत नाही, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरिराला सवय झाली पाहीजे साध्या पाण्याची, असा ह्यांचा हट्ट. कदाचीत रोगजंतूप्रती प्रतिकारशक्ती वाढेलही, परंतू शरिराला अपायकारक असे पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांप्रती शरीर कशी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकेल? असे विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचे काम किडनी करते. अशा विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. अशी अडाणी लोकं ह्या देशात असल्यामुळे ह्या कंपन्यांचे फावते. पेस्टीसाइड्स असलेल्या शीतपेयांचे सेवन करण्यात आपल्याला कोणताही धोका वाटत नाही, परंतु घातक घटक असलेले उत्पादन आपल्याला विकणार्‍या कंपनीच्या भविष्याची मात्र काळजी करत बसतो.

In reply to by ऋतुराज चित्रे

संदीप डांगे 21/08/2015 - 17:03
चित्रे साहेब, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपल्याला धाग्याचा उद्देश लक्षात आला नाही असं आपल्या प्रतिसादावर जाणवतंय. हा धागा एक कल्पनारंजन आहे. मिसळपाव ही एक मोठ्ठी अ‍ॅडएजंसी आहे असे कल्पून नेस्ले त्यांचे मॅगी हे उत्पादन व ती समस्या घेऊन आपल्याकडे आले तर आपण त्यांना काय कल्पना, उपाय देऊ असा टैमपासा धागा आहे. इथे फार गंभीर आणि तत्त्वज्ञानीय विचारांची आवश्यकता नाहीये. मॅगी चांगलं का वाईट, कंपन्या कशा फसवणूक करतात हे विचार एक जाहिरात एजंसी म्हणून कॅम्पसच्या बाहेरच ठेवावे लागतात. त्याबाबतीत विचार करणार्‍या एनजीओज असतात आणि त्या त्यांचं काम इमानेइतबारे करत असतात. ज्या क्लायंटवर माझं पोट अवलंबून आहे त्याच्याच मीटींगमधे मी ते लोक कसे चुकीचं काम करतायत असं सांगणं व्यावसायिकपणाला धरून नाही. असो. आता उर्वरित प्रतिसादावर उत्तरः
माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही.
करावीच लागेल. काहीतरी नोंद घेतलीये हे त्यांच्या कृतीतून दाखवावं लागेल. ब्रँड रेपुटेशन मॅनेजमेंट वा प्रतिमा संवर्धन बद्दल अधिक माहिती व आवश्यकता विषद करणारा हा एक लेख. वित्तिय जगातही ह्याबद्दल काय चर्चा सुरू आहे ते वाचा इथे.
१) कॅडबरी कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्यावर कंपनीने चॉकलेटच्या वेष्ठणात बदल करुन अमिताभला जाहिरातीत घेऊन आपल्या उत्पादनाप्रती ग्राहकांमध्ये विश्वास संपादन करण्यात यश मिळवले.
एखादं कोडं सोडवल्यावर ते किती सोपं होतं हे लक्षात येतं त्याआधी नाही. तस्मात कॅडबरीने काढलेला मार्ग हा दिवसरात्र डोकं लढवून काळजीपूर्वक नीती आखून योग्य पद्धतीने अंमलबजावणी केलेला प्रकल्प आहे. प्रसिद्ध झाल्यावर तो कीत्त्ती सोपा आहे असं आपल्याला वाटत असतं. त्या अ‍ॅड-कॅम्पेन आधी कॅडबरीतही बरेचसे वातावरण असेच होते जसे आज मॅगीत आहे. याबद्दल सविस्तर इथे वाचायला मिळेल.
२) मागे जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (ईथिलीन ऑक्साईड) आढळले होते. कंपनी पावडर निर्जंतचित्रकिकरणासाठी ईथिलीन ऑक्साईडचा वापर करत असे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनिचा बेबी पावडर बनविण्याचा परवाना रद्द केला होता. मुम्बई उच्च न्यायालयाने कंपनिच्या बाजुने निर्णय दिल्यावरही फारसा गाजावाजा न करता मुम्बईतील इंग्रजी वृत्तपत्रांत जाहीरात देताना मागील घटनेचा उल्लेख न करता फक्त वृतपत्राच्या कागदाला बेबी पावडरचा गंध फवारला, ह्या वासामुळे नकळत ग्राहकाच्या बेबी पावडरविषयीच्या स्मृती जागरुक झाल्या. बस्स इतकेच केले.
मुळात जे अँड जे च्या उत्पादनांच्या समस्यांबद्दल मॅगी किंवा कॅडबरी इतकी प्रसिद्धी झाली नाही. एकतर त्याचं टार्गेट ग्राहक हे सतत बदलते आहेत. कायमस्वरूपी नाहीत. साधारण वय वर्षे ० ते ४ पर्यंतच्या मुलांसाठी ही उत्पादने वापरली जातात. त्याआधी किंवा नंतर नाही. त्यामुळे ग्राहक वर्ग मॅगी किंवा कॅडबरीसारखा सर्वसमावेशक नाही (युनिवर्सल रीच). त्यामुळे जॉन्सन्स विरूद्धचा मामला एवढा गाजलाच नाही तर त्याविरूद्ध जाहिराती करून कमी झालेलं नुकसान अजून वाढवून घ्यायचं नसेल. याबद्दल वाचनीय असा एक रीपोर्ट
वर उल्लेख केलेल्या दोन्ही नामांकीत कपन्या आहेत. त्यांचे उत्पादनही लोकप्रिय आहे. ग्राहकाच्या आरोग्यास धोका पोहोचेल असे दोन्हीही उत्पादनात आढळले होते. मेहनतीने बनवलेल्या ब्रँडची नाचक्की तर होणारच होती. परंतु पुनरागामन करताना दोन्ही कंपनींनी आपला ब्रँड जपत ग्राहकांशी संवाद वेगवेगळ्या पद्धतीने साधला. कॅडबरी कंपनीने आपली चुक मान्य करुन पॅकेजींगमध्ये सुधारणा केल्याचे जहिरातीत स्पष्ट केले. जॉन्सन अ‍ॅड जॉन्सन कंपनीने आपल्या उत्पादनातील 'तो' घटक नसल्याची जाहीरात न करता ग्राहकाच्या स्मृती जागृत केल्या.
तुमची विधानं अंतर्विरोधी आहेत असं वाटत नाहीये का? जाहिरात करायची आवश्यकता नाही असं विधान आणि केली आहे याची उदाहरणे देत आहात.
दोन्ही कंपन्यांनी अशा पद्धतीने जाहिरात करण्यामागे येथील ग्राहकाची आपल्या आरोग्याबाबतीत असलेली अर्धवट जागरुकता. जर चॉकलेटातील अळी पोटात गेली तर त्रास होणार हे ग्राहकाला माहीत असल्यामुळे कंपनीला चुक मान्य करावी लागली.
चूक मान्य करावी लागली यामागे दोन कारणे होती आणि ती भयंकर प्रबळ होती. एक म्हणजे कॅडबरीच्या पॅकींगमधे स्पष्ट दोष होतेच. तो मुद्दा वादातीतच होता. दुसरा आणि प्रचंड महत्त्वाचा मुद्दा की विक्री झपाट्याने घटली.
आतापर्यंत पावडरमध्ये असा घातक घटक आहे हे ग्राहकाला माहित नसल्यामुळे उत्पादन कंपनी ग्राहकाच्या जीवाशी खेळु शकली. अन्न आणि औषध प्रशासनाने दाखविलेल्या जागरुकतेमुळे कंपनीने पावडरच्या निर्जंतुकिकरणात बदल करुन तो आरोग्यास अपायकारक घटक काढुन टाकला. परंतु हा केलेला बदल ग्राहकाला सांगण्याची गरज कंपनीला वाटली नाही.
याबद्दल वरच लिहिले आहे. जर घातक घटकांबद्दल पुरेशी प्रसिद्धीच झाली नसेल तर त्याबद्दल जाहिरात करुन आ बैल मुझे मार करण्यात काही हशील नाही.
अदृश्य असे घातक घटक असलेल्या उत्पादनांमुळे शरिरावर दुरगामी घातक परिणाम होतात हे माहीत असुनही भारतातील ग्राहक अशी उत्पादने खरेदी करतो. उदा सिगारेट व दारू.
भारतातीलच ग्राहक का? जगात सगळेच असली उत्पादनं घेत आहेत आणि वापरत आहेत. अमेरिकेत मॅक्डी विरूद्ध ओबेसिटी लॉ-सूट्स ची लाइन लागली आहे. तरीही मॅक्डीची दुकाने चालूच आहेत की नाही? सिलेक्टीवली भारतीय ग्राहकांनाच मूर्ख संबोधण्याचा प्रयत्न कशासाठी?
ह्याउलट शुद्ध पाण्याविषयी आपल्याकडे जागरुकता कमी व गैरसमजच जास्त आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडे नितळ पाणी शुद्ध समजले जाते, भले त्यात डोळ्याने न दिसणारे शरिराला घातक असे जिवाणु असले तरी. RO च्या पाण्याला नाके मुरडणारे लोकं येथे आहेत. आम्ही कोणत्याही फिल्टरने शुद्ध केलेले पाणी पीत नाही, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरिराला सवय झाली पाहीजे साध्या पाण्याची, असा ह्यांचा हट्ट. कदाचीत रोगजंतूप्रती प्रतिकारशक्ती वाढेलही, परंतू शरिराला अपायकारक असे पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांप्रती शरीर कशी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकेल? असे विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचे काम किडनी करते. अशा विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. अशी अडाणी लोकं ह्या देशात असल्यामुळे ह्या कंपन्यांचे फावते.
उपरोक्त परिच्छेद माझ्या दुसर्‍या एका धाग्यावरील प्रतिसादाच्या संदर्भाने मांडला नाहीये अशी अपेक्षा करतो. कारण पाण्याविषयी ही माझी मते आहेत. व त्याविरूद्ध तुम्ही व्यक्तिगत काही मांडत नाही आहात अशी ही आशा धरतो. कारण काहीतरी अर्धवट वाचून काहीही अर्थ काढून काहीही विधानं करायची सद्यस्थितीत टूम निघाली आहे. जागरूकता कमी व गैरसमज जास्त हे फारच सरसकट विधान आहे. आरओ वापरणार्‍यांबद्दल मीही म्हणून शकतो की ज्ञान कमी आणि भीतीच जास्त. विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. या वाक्यातल्या शकतात ह्या शब्दातून ही भीतीच प्रसारित करण्याचे काम सुरू आहे असे वाटत नाहीये का? भारतात आर ओ वापरणार्‍यांपेक्षा न वापरणारांची संख्या प्रचंड आहे, त्यांचे नेमके आरओ न वापरल्याने काय बिघडले याचा काही विदा आहे का? असे होऊ शकते, तसे होऊ शकते अशी विधाने वापरून वैज्ञानिक सत्यांना तोडून मोडून मांडून आपण फार वैज्ञानिक आणि मॉडर्न आहोत असा आव आणू शकतो पण अभ्यास आणि कॉमनसेन्सचं काय? आर ओ न वापाणार्‍यांना सरसकट अडाणी म्हणून तुम्ही स्वतःही तसाच आव आणत आहात असे नाहीये का? शुद्ध पाणी याविषयावर त्याच धाग्यावर योग्य ते स्पष्टीकरण दिले आहे ते तिथेच वाचावे अशी विनंती. पेस्टीसाइड्स असलेल्या शीतपेयांचे सेवन करण्यात आपल्याला कोणताही धोका वाटत नाही, परंतु घातक घटक असलेले उत्पादन आपल्याला विकणार्‍या कंपनीच्या भविष्याची मात्र काळजी करत बसतो. हे ही एक अंतर्विरोधी विधान. याचा जरा विस्तार विश्लेषण करता काय? ज्यांना पेस्टीसाईड पिण्यात धोका वाटत नाही त्यांना घातक घटक असलेल्या उत्पादनांची काळजी करण्यात काय नेमकं वाटलं पाहिजे असं तुमचं मत आहे? तुमच्या प्रतिसादाने अगदी असं वाटलं जणू ब्रीटीश पेट्रोलियमच्या ब्रँड रीकवरी मीटींगमधे अचानक ग्रीनपीसचा कार्यकर्ता येऊन घोषणा द्यायला लागलाय. ;-) अ‍ॅड एजन्सीचे काम क्लायंटच्या ब्रीफनुसार जाहिरात तयार करणे आहे. क्लायंटच कसा फ्रॉड आहे हे उगाळत बसणे नाही. भारतातल्या वा जगातल्या सगळ्या अ‍ॅड एजन्सीजने फक्त एक आठवड्यासाठी 'केवळ सत्य' अशी एखादी मोहीम करून ज्या ज्या ब्रँडच्या जाहिराती ते करतायत त्यांचे बुरखे फाडण्याचा कार्यक्रम आखला तर. एक आठवड्यानंतर सगळ्या एजन्सीजना दुकान बंद करून घरी बसावे लागेल. जगातल्या सगळ्याच दुकानदारांसकट. त्यामुळे एनजीओ, मानवाधिकार आणि सरकारला त्यांचे काम करू द्या. आपण आपले. (जाहिरात बनवण्याचे काम करूया) तुम्हाला इथली कार्यपद्धती पसंत नसेल तर नोकरी सोडून जाऊ शकता. (मिपाभाषेत: आम्ही इथे मनोरंजनासाठी जमलोय तर उगाच धाग्याचे काश्मीर करू नका)

आपल्याला धाग्याचा उद्देश लक्षात आला नाही असं आपल्या प्रतिसादावर जाणवतंय. मान्य. माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही. कारण अतिशय लोकप्रिय उत्पादन आणि अनेक वर्ष बाजारात असुनही ग्राहकांची तक्रार नसल्याने कंपनी ग्राहकांच्या ह्या मानसिकतेचा फायदा घेइल. उद्या हे उत्पादन बाजारात आल्यास खरेदिसाठी लोकांच्या उड्या पडतील. तुमची विधानं अंतर्विरोधी आहेत असं वाटत नाहीये का? जाहिरात करायची आवश्यकता नाही असं विधान आणि केली आहे याची उदाहरणे देत आहात. नाही. मी ते नेस्लेच्या बाबतीत म्ह्टले होते. कॅडबरीने फक्त बदल केला. जॉन्सन अँड जॉन्सनने छापील जाहिरातीत काहीही बदल केला नाही. का ते प्रतिसादात सांगितले आहे भारतातीलच ग्राहक का? जगात सगळेच असली उत्पादनं घेत आहेत आणि वापरत आहेत. मी भारतातील ग्राहकांच्या मानसिकतेबद्दल लिहित असल्यामुळे ती चुक झाली. उपरोक्त परिच्छेद माझ्या दुसर्‍या एका धाग्यावरील प्रतिसादाच्या संदर्भाने मांडला नाहीये अशी अपेक्षा करतो. कारण पाण्याविषयी ही माझी मते आहेत. व त्याविरूद्ध तुम्ही व्यक्तिगत काही मांडत नाही आहात अशी ही आशा धरतो व्यक्तिगत अजिबात नाही. गैरसमज करुन घेऊ नका. विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. या वाक्यातल्या शकतात ह्या शब्दातून ही भीतीच प्रसारित करण्याचे काम सुरू आहे असे वाटत नाहीये का? जाऊ द्या ह्याविषयी खुप काही सांगता येईल. पण येथे नको. (मिपाभाषेत: आम्ही इथे मनोरंजनासाठी जमलोय तर उगाच धाग्याचे काश्मीर करू नका) ठिक आहे. माझे ह्या धाग्यावरील प्रतिसाद काढुन टाकले तरी चालेल.

काळा पहाड 22/08/2015 - 17:32
मॅगी बाजारातलं पुनरागमन अत्यंत धडाक्यानं आणि आक्रमक पणे करेल. त्यासाठी नवा ब्रँड अम्बॅसॅडर असेल. (बहुधा सलमान किंवा दीपिका? कारण मला दुसरा चेहरा दिसत नाहीये. कदाचित सचिन सुद्धा!) जुन्या अ‍ॅडव्हर्टाईजेस आणि जुन्या पॅकिंग ला तिलांजली दिली जाईल आणि बहुधा अ‍ॅडव्हर्टाईजेस चा मारा केला जाईल. टीव्हीवर चर्चा घडवल्या जातील. (नवीन मॅगी किती विश्वासकारक, इत्यादी). नवीन टॅग लाईन असेल. "तुमची नवीन मॅगी आता सर्व चाचण्या पास करून जुन्याच चवीसह" अशा प्रकारची. चवीत बदल केला जाणार नाही.

कालच सनफिस्ट यीप्पीची जहिरात बघितली. केवळ आमचेच नुड्लस कसे चांगले आहेत या विषया भोवती जाहिरात फिरते. उत्पादन प्रक्रिया दाखवत आहेत, एफ. डी. ए. च्या प्रमाणपत्राचा उल्लेख केला जातोय. एकंदरीत बाजारातील रिक्त जागेवर कब्ज़ा करण्या साठी इतर कंपन्या सर्सावल्यात.

मदनबाण 23/08/2015 - 10:04
मी यीप्पी आणि नॉरवाल्यांची नुडल्स हादडुन पाहिलीत, त्यात नॉरची चव आवडली, तर यीप्पीची चव रद्दड वाटली... बाकी मॅगीसाठी नेस्टलेवाले काय जाहिरात करतील ते पहावयास हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص

In reply to by मदनबाण

अभ्या.. 23/08/2015 - 11:42
होय रे बाणा. यीप्पी भंगार आहे. आयटीसीवाले फक्त पॅकेजिंग,मार्केटिंग अन डंपिंगला शाणे आहेत. नॉरचे सुप्पी टेस्टी आहेत पण मिळत नाहीत सर्वत्र. :(

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. 24/08/2015 - 19:28
आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल.
. . का बोले थे हम? यही ना?
नमस्कार मंडळी, नेहमीच्या काथ्याकूटांच्या लढायांतून वेळ काढूया (हे मी स्वतःला बजावतोय, गैरसमज नको ;-) ). आणि काहीतरी धमाल आणि डोकेबाज करण्याचा प्रयत्न करूया. मॅगीवरील बंदी माननीय न्यायालयाने उठवली आहे. खटला अजून संपला नाही पण आतापर्यंत उपलब्ध बातमी नुसार मॅगी परत विक्रीस येणार आहे असं खात्रीलायक वाटत आहे. ह्या सगळ्या परिस्थितीत जाहिरात जगतात एक कुतूहल लागून राहलंय की मॅगीचं पुनरागमन नक्की कसं असेल? काय करतील नेस्ले आणि त्यांचे ब्रँड मॅनेजर? नुसता जाहिरातींचा मारा करून प्रश्न सुटणार नाही. त्यांना काहीतरी ठोस आणि मौल्यवान असा संदेश द्यायला लागेल.