दहावी बारावीत चमकायचे किंवा बरे गुण मिळवायचे , भारतात इंजिनियरिंग करायचे आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणून परदेशी जायचं ते न परतण्यासाठीच ! असा सर्वसाधारण प्रवास दोन पिढ्यानी केल्यावर आता कल बदलतोय की काय असं वाटतंय. पदवीलाच परदेशी जाणारे चारपाच जण पाहिले अन बरेच तसा विचार करताहेत.
माझा एक शाळूमित्र व्यावसायिक असल्याने तिकडे गावाकडेच रहातो. गेल्या महिन्यात तो विचारत होता की मुलाला बारावीनंतर पदवीसाठी कुठल्यातरी (!) देशात पाठवायचंय, ही कल्पना कशी आहे सांग ?
अनेक बँकांत इंटरनेट
In reply to अनेक बँकांत इंटरनेट by गवि
+१
तुम्ही चेक बुक नाही वापरत का मालक?
लगेच दुस्र्य बन्केत नविन खाते
पासबुक ?
जर कार्ड नसेल आणि पासबुकही
जर कार्ड नसेल आणि पासबुकही नसेल तर तुमच्या बँकेच्या कोणत्याही ब्रॅन्चमध्ये कसलीही स्लिप ना भरता फक्त आधार किंवा पॅन दाखवून बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढता येतात.तुमच्या नेहमीच्या बँकेतील मॅनेजर तुम्हाला कोणतीही फोटो आयडी (उदा : ड्रायव्हिंग लायसेन्स) स्वीकारून एक "लूज चेक (एक चेक)" देऊ शकतो. तो बेअरर चेकच्या स्वरूपात वापरून खात्यातून नकद काढता येते. २. सावधगिरी म्हणून दोन बँकांत खाते ठेवावे, म्हणजे ऐनवेळेस अडचण होणार नाही.In reply to जर कार्ड नसेल आणि पासबुकही by डॉ सुहास म्हात्रे
धन्स!!
withdrawal slip ??
आमच्या गावात महाराष्ट्र
In reply to आमच्या गावात महाराष्ट्र by भीमराव
ही टक्केवारी त्यांना बँकेकडून
In reply to ही टक्केवारी त्यांना बँकेकडून by चौथा कोनाडा
ते तपासून पहायला हवे, नाही तर
SBI YONO
माहितीपुर्ण धागा !