मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे मला माहित नव्हते!! आपणास??

फुटूवाला ·

गवि 29/05/2019 - 11:43
अनेक बँकांत इंटरनेट बँकिंगद्वारे कोणत्याही मोबाईलफोनवर पैसे ट्रान्सफर करून आलेल्या कोड्सचा वापर करून एटीएममधून कार्ड (किंवा खातेही) नसताना थेट विथड्रावल करता येतं. बँक ऑफ बरोडामध्येही ही सोय आहे असं आंजावर दिसतंय.

१. जर कार्ड नसेल आणि पासबुकही नसेल तर तुमच्या बँकेच्या कोणत्याही ब्रॅन्चमध्ये कसलीही स्लिप ना भरता फक्त आधार किंवा पॅन दाखवून बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढता येतात. तुमच्या नेहमीच्या बँकेतील मॅनेजर तुम्हाला कोणतीही फोटो आयडी (उदा : ड्रायव्हिंग लायसेन्स) स्वीकारून एक "लूज चेक (एक चेक)" देऊ शकतो. तो बेअरर चेकच्या स्वरूपात वापरून खात्यातून नकद काढता येते. २. सावधगिरी म्हणून दोन बँकांत खाते ठेवावे, म्हणजे ऐनवेळेस अडचण होणार नाही.

भीमराव 01/06/2019 - 18:54
आमच्या गावात महाराष्ट्र ब्यांकेने दोन कार्यकर्ते नेमले आहेत. जे बायोमेट्रीक मशीन घेऊन घरोघरी जाऊन पैसे देने घेणे व्यवहार करतात. त्यात त्यांना टक्के वारी मधे लाभ भेटतो. एक प्रकारचा फिरता एटीएम प्रकार

लई भारी 03/06/2019 - 13:14
परवाच कुठेतरी वाचलं की YONO अँप वरून काहीतरी code generate करून जवळच्या एटीएम मधून विना कार्ड पैसे काढता येतात. प्रत्येक बँकेची अशी काही सुविधा आहे का बघायला हवी. म्हणजे शाखेत न जाता पैसे मिळवण्यासाठी.

गवि 29/05/2019 - 11:43
अनेक बँकांत इंटरनेट बँकिंगद्वारे कोणत्याही मोबाईलफोनवर पैसे ट्रान्सफर करून आलेल्या कोड्सचा वापर करून एटीएममधून कार्ड (किंवा खातेही) नसताना थेट विथड्रावल करता येतं. बँक ऑफ बरोडामध्येही ही सोय आहे असं आंजावर दिसतंय.

१. जर कार्ड नसेल आणि पासबुकही नसेल तर तुमच्या बँकेच्या कोणत्याही ब्रॅन्चमध्ये कसलीही स्लिप ना भरता फक्त आधार किंवा पॅन दाखवून बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढता येतात. तुमच्या नेहमीच्या बँकेतील मॅनेजर तुम्हाला कोणतीही फोटो आयडी (उदा : ड्रायव्हिंग लायसेन्स) स्वीकारून एक "लूज चेक (एक चेक)" देऊ शकतो. तो बेअरर चेकच्या स्वरूपात वापरून खात्यातून नकद काढता येते. २. सावधगिरी म्हणून दोन बँकांत खाते ठेवावे, म्हणजे ऐनवेळेस अडचण होणार नाही.

भीमराव 01/06/2019 - 18:54
आमच्या गावात महाराष्ट्र ब्यांकेने दोन कार्यकर्ते नेमले आहेत. जे बायोमेट्रीक मशीन घेऊन घरोघरी जाऊन पैसे देने घेणे व्यवहार करतात. त्यात त्यांना टक्के वारी मधे लाभ भेटतो. एक प्रकारचा फिरता एटीएम प्रकार

लई भारी 03/06/2019 - 13:14
परवाच कुठेतरी वाचलं की YONO अँप वरून काहीतरी code generate करून जवळच्या एटीएम मधून विना कार्ड पैसे काढता येतात. प्रत्येक बँकेची अशी काही सुविधा आहे का बघायला हवी. म्हणजे शाखेत न जाता पैसे मिळवण्यासाठी.
गेल्या आठवड्यात माझं बँक ऑफ बडोदाचे एटीएम कार्ड हरवले. माझ्या लक्षात येताक्षणी मी ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तात्काळ ब्लॉक केलं आणि नवीन एटीएम कार्डसाठी साठी नोंदणीसुद्धा केली. छोटासा व्यवसाय असूनही माझे सगळे कलाईन्ट कॅशलेस व्यवहार करतात. मलाही सोपं वाटत ते. पण स्वॅप मारायला कार्डच नसेल तर लोचा झाला. नवीन कार्ड यायला पंधरा दिवस लागणार हे माहीतच होतं. तर माझी पंधरा दिवसांसाठीची फरफट सुरु झाली. महिनाअखेर असल्याने येणारे पैसे मागत सुटलो. ते बँकेत जमाही होत गेले. पण काढणार कसे? एक युक्ती सुचली कि मित्राच्या अकॉउंटला टाकून त्याच्याकडून घ्यावे. एकदा केलंही.

नोकरी मिळवताना १ ) जॉब कन्सल्टन्ट

रानरेडा ·

In reply to by एस

रानरेडा 06/05/2018 - 07:28
आपल्याला नक्की काय पाहिजे आहे ते कळले तर त्या प्रमाणे लिहिता येईल या विषय संदर्भात अनेक छोटे छोटे लेख लिहिण्याचा मानस आहे . आणि माझ्या दृष्टीने तरी नोकरी मिळणे , टी चांगली असणे आणि टिकून रहाणे हे फार महत्वाचे झाले आहे . अपवादात्मक परिस्थितीत सरकारी नोकर्या हि जात आहेत किंवा सोडाव्या लागत आहेत . त्यामुळे लिहू तेव्हडे थोडेच . मला थोडा लेख मोठा वाटला होता , आपणास थोडा अधिक सविस्तर पाहिजे आहे हे ऐकून आनंद झाला . तरी जरूर सांगा. आपल्या दृष्टीने छोटी शी शंका एखाद वेळे मोठ्या लेखाचा विषय असू शकते आणि त्यापेक्षा हि कोणासाठी फार फार महत्वाची असू शकते . परत एकदा धन्यवाद . प्रतिसादाच्या अपेक्षेत . आणि हो गुगल मध्ये मराठी लेखन मी अजूनही चांगले करू शकत नाही , तेव्हा अक्षरास ( लेखनास) हसू नये . ;) हेमंत

In reply to by कपिलमुनी

रानरेडा 06/05/2018 - 07:44
ओक एक disclaimer द्यायचा राहिला - मी पूर्वी या व्यवसायात होतो , आज नाही आहे . आणि या लेखाने सुरुवात केली कारण मी ४-५ काहीही माहिती नसलेल्या लोकांकडून ऐकले कि त्यांनी कन्सल्टन्ट ला काहीही ऐकून न घेता धुडकावून लावले , काही म्हणाले कि सरळ कम्पनी सम्पर्क करणार कि ? पण कम्पनी जर प्राथमिक प्रक्रिया आउटसोर्स केली असेल तर बोलावणे येणार कसे ? आणि हे हि माहित असले पाहिजे कि आपण असे कोणी स्पेशल नसतो . अगदी जनरल मॅनेजर साठी शेकडो प्रोफाइल मिळायचे मी स्वतः: अनुभवले आहे . त्यामुळे तुम्ही नकार दिला तर शेकडो पर्याय असू शकतात . आणि तरी हि मार्केट मध्ये चांगल्या लोकांनी छानछान काडी हि असतेच - योग्य लोक योग्य त्या किमतीत योग्य वेळी योग्य वेळी मिळत नाहीत माझा हा डिस्कनेक्ट दूर करण्याचा प्रयत्न राहील. आणि तसे हि मी श्रेय देतो आणि माझ्या कामाचे श्रेय घेतो . मराठी पुस्तक लिहून पैसे सुटत नाही . आणि मराठी ब्लॉग लिहून / साईट काढून तर नाहीच नाही ;) . गुगल मराठी ला आज हि ad सेन्स देत नाही .;) -हेमंत

सतिश गावडे 06/05/2018 - 09:23
माहितीपूर्ण लेख. या विषयावर आपण अधिक लिहावे.
( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )
ही युक्ती लेखकाचा नामोल्लेख न करता लेख व्हाट्सापवर पुढे ढकलत राहणार्‍यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी आहे का? म्हणजे कुणी हा लेख तुमचा लेखक म्हणून उल्लेख न करता पुढे ढकलला तर वाचणार्‍याला दर दोन तीन वाक्यांनंतर लेखक - हेमंत वाघे असा वॉटरमार्क* वाचावा लागेल? ;) *इथे वॉटरमार्क शब्द चुकीचा आहे असे वाटते.

In reply to by सतिश गावडे

रानरेडा 06/05/2018 - 10:02
वॉटरमार्क शब्द चुकीचा आहे असे वाटते - मलाही वाटले . पण एका अर्थाने बरोबर हि असावे . न दिसणारे वॉटरमार्क किंवा क्लू हि असतात . जसे कि आता आठवते कि डायरेक्टर जोन वू च्या चित्रपटात कबुतरे दिसायची . ९ म्हणून टी काही हिंदी चित्रपटात हि दिसतात ;)

विजुभाऊ 06/05/2018 - 13:02
काही वेब साईट्स तुम्ही नोकरी वर तुमचे प्रोफाइल अपलोड केले की लगेच तुम्हाला फोन करतात (उदा जॉबस्ट्रीट. कॉम ) हे फोन गुरगाव किंवा लखनऊ वरुन येतात त्या नंतर ते तुमचे प्रोफाईल परदेशी नोकरी साठी योग्य आहे. तुम्हाला परदेशी जॉब मिळेल. पण त्यासाठी त्यांच्या साईटवर नोंदणी करा आणि तुमचे प्रोफाईल सर्च मधे वर यावे म्हणून काही फी आकारतात. त्या नंतरही काही ना काही कारणासाठी पैसे भरायला सांगतात. नोकरीच्या शोधात असलेले बिचारे याला बळी पडतात .कोणताही कन्सल्टन्ट तुमच्या कडून जर फी घेत असेल तर तो फेक ,भोंदू आहे असे समजा.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ 06/05/2018 - 13:17
जॉबीश.कॉम आणि क्वीक जॉब्ज .कॉम यांच्या च्या फसवणूकीच्या तक्रारींबद्दल येथे वाचता येईल https://www.consumercomplaints.in/jobishh-com-b115467 https://www.mouthshut.com/review/Jobishh-com-review-ospusqpspmm Jobishh calls from +911166257676. https://www.complaintboard.in/complaints-reviews/quick-jobs-l205165.html जॉब शोधताना फसवणूक कशी होते ते इथे समजेल https://www.hindustantimes.com/interactives/inside-fake-job-industry/

माहितगार 06/05/2018 - 15:32
....आता सर्वात महत्वाचा प्रश्न - उमेदवारासाठी कन्सल्टन्ट ची फी किती असते ? काय खर्च येतो ? शून्य - काहीही नाही.
हे वाक्य लेखात जास्त आधी आले असते तर बरे झाले असे वाटते कारण कन्सल्टंट एक महिन्याचा पगार कंपनीला चार्ज करतात हे लेखात चटकन लक्षात येत नाही. काही छोट्या कंपन्या खासकरुन ज्यांचा मॅन पॉवर टर्न ओव्हर अधिक असतो किंवा कँडीडेटची पिळवणूकीशी देणे घेणे नसते अशा कंपन्या कन्सल्टंट ना कँडीडॅटाच्।या पगारातून पैसे घेण्यास सांगतात आणि असे काही कन्सल्टंट गरजूंची सर्व सर्टिफीकेट स्वतःकडे ठेऊन घेऊन चक्क वेठ बिगारी करुन घेताना दिसतात. असे वेठ बिगारी करुन घेतलेले कर्मचारी कामात नीट लक्ष घालू शकत नाहीत त्यामुळे कंपन्यांनी असे आग्रह टाळून मॅन पॉवर टर्न ऑव्हर जास्त असण्याची स्वतःची कारणे शोधून त्या उणीवा भरुन काढल्या पाहीजेत असे वाटते. दुसरे नौकरिची गरज असेल तर प्रत्येक कंपनीला स्वतः बायोडाटा शंभर वेळा पाठवा स्वतः शंभर चकरा करा, ओळखीच्या लोकांची मदत मागा पण पैसे मागणार्‍या कन्सल्टंट च्या चक्रात शक्यतो अडकू नका असे उमेदवारांना सुचवावेसे वाटते , त्यातला सर्वात वाईट भाग तुमची सर्टीफीकेट ठेऊन घेण्याचा असतो तो पूर्णतः टाळावा. काही गरजू उमेदवार चांगल्या नौकरीच्या आशेने पैसे न घेणार्‍या कन्सल्टंट ना स्वतःहूनच पैसे देण्याची तयारी दर्शवतात हे ही टाळले पाहीजे कारण कन्सल्टंट कडे एखादा फसवणूक करणारा कर्मचारी असेल तर जी नौकरी तुम्हाला तशीही मिळायची होती त्या साठी पैसे मागेल आणि तुमचे हकनाक आर्थीक नुकसान होईल.

In reply to by माहितगार

रानरेडा 06/05/2018 - 21:06
पण बऱ्याच चांगल्या कम्पन्या सध्या फक्त कन्सल्टन्ट कडूनच पहिली प्रक्रिया पूर्ण करतात . कारण आधी सांगितले तसे कि एका पद साठी शेकडो योग्य प्रोफाइल मिळू शकतात . आणि बऱ्याच दा कम्पनीला त्यात तो ठीक ठाक बसतो तो चालतो . खरे तर अनेक कामे अशी असतात कि त्यात फार हुशार , फार क्रिएटिव्ह माणसे कंटकतात . कॉल सेंटर , शॉप फ्लोर हि काही उदाहरणे आहेत . तिकडे ठीक ठाक च लोक घेतले तर अनेक वर्षे टिकतात . त्यामुळे जर फुकट सेवा देणाऱ्या कन्सल्टन्ट कडे हि जायचे नाही असे ठरवले तर तुम्हाला काही कम्पन्यान्ची दारे कायमची बंद होऊ शकतात . तसेच चांगले कन्सल्टन्ट हे जर खरेच प्लेस होण्यासारखा असेल तर उमेदवार वर स्वतःची मेहनत घेतात . सुरुवातीच्या काळात मला भन्नाट रेस्युम च्या टिप्स , मुलाखतीचं टीप कन्सल्टन्ट ने दिल्या होत्या , हो आणि अगदी १ करोड चा CEO किंवा डायरेक्टर ची नेमणूक करायची असली तरी त्याला हि कधी कधी रेस्युमे बनवायची किंवा interview टिप्स देण्याची पाळी यायची . अर्थात एक पैसे घेणाऱ्या कन्सल्टन्ट साठी २ किंवा ३ फुकट काम करणारे आहेत . आणि कागदपत्र ठेवून घेणे म्हणजे तर अजून भयंकर . नोकरी ची अवस्था अतिशय वाईट असल्याने आज काळ मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे . त्यामुळे सावध रहावे , या विषय वर पण थोडीशी माहिती आहे आणि आज आपण दिल्याने अजून काही कळले , त्या वर पण जरूर लिहीन . धन्यवाद .

माहितगार 06/05/2018 - 15:43
कन्सल्टंट कडून नौकरी शोधण्यात भारतात ज्या दोन मुख्य अडचणी येतात , कन्सल्टंट कडचे कर्मचारी कंपनीने जे क्वालिफीकेशन मागितले अगदी त्यावरच यांत्रिअक पणे काम करतात त्यामुळे १) ज्यांना चांगला प्रत्यक्ष अनुभव आहे, पण एज्युकेशनल क्वालिफीकेशन कंपनीने कन्सल्टंटला दिलेल्या यादी प्रमाणे एक्झॅक्टली जुळत नाही २) कामासाठी चालणारे अल्टर्नेट नाव असलेले शिक्षण आहे ३) अनुभव कंपनीने मागितल्या पेक्षा थोडाफार कमी जास्त आहे पण वस्तुतः कंपनिसाठी कँडीडॅट एक्च्युअली चपखल असू शकतो ४) अनुभव इतर क्षेत्रातून आहे आणि क्षेत्र बदलायचे आहे अशा वेळी कन्सल्टंट कडचे कर्मचार्‍यांच्या गाळण्या अगदी डोळे झाकून लावल्या जातात , कंपन्यांच्या एच आर सुद्धा डॉळे झाकून यादीत न बसणारे कँडीडॅट नाकारतात . अशी गाळणी लागल्याने जॉब मिळण्यास अडचण येते आहे हे लक्शात येण्यासही उमेदवारास वेळ लागतो अशावेळी जॉब वेबसाईट, वॉक इन इंटर व्ह्यू , ओळखीतून जॉब शोधणे, तुमचा अनुभव मॅच होतो अशा कंपनी तील संबंबधीत एच आर टाळून खास करुन स्पर्धक कंपनीच्या संबंधीत विभागातील वरीष्ठ आधिकार्‍याकडे डायरेक्ट पृच्छा करणे असे काही उपाय माहित आहेत . आजून कुणाला काही सुचत असल्यास सुचवावेत .

नितिन थत्ते 07/05/2018 - 13:39
कन्सल्टंट हॉरिबल काम करतात. बहुतांश वेळा मोठ्या डेटाबेसमधून कीवर्ड सर्च करून जोड्या जुळवायचा प्रयत्न/उद्योग करतात. अनेकदा आपण ज्या कंपनीत काम करतो असे आपल्या रेज्यूममध्ये लिहिलेले असते त्याच कंपनीतल्या पोझिशनसाठी विचारणा करतात. हा माझा प्रत्यक्षानुभव आहे.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 07/05/2018 - 14:54
...अनेकदा आपण ज्या कंपनीत काम करतो असे आपल्या रेज्यूममध्ये लिहिलेले असते त्याच कंपनीतल्या पोझिशनसाठी विचारणा करतात. हा माझा प्रत्यक्षानुभव आहे.
नाही म्हणजे , सध्या तुम्ही कामास असलेल्या कंपनीत तुमचा बायोडाटा कुणि फॉर्वर्ड करत असेल, किंवा तुम्ही जॉब शोधताय हे लीक करत असेल तर ,- सह्सा असे होत नाही -खरेच हॉरीबल असेल , इट वुड ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि ब्रीच ऑफ प्रायव्हसी अशा वेळी कन्सल्टन्सी ओनर कडे कडक शब्दात कंप्लेट केली पाहीजे . आणि करीअरचे नुकसान झाले तर नुकसान भरपाईसाठी कोर्टात नेण्यास हरकत नसावी . अर्थात तुम्ही काम केलेल्या जुन्या कंपनी बद्दल तुमच्याकडे पुन्हा विचारणा केली जात असेल, आणि सॅलरी किंवा मोठ्या पोस्टची ऑफर असेल तर फार विचलीत होण्याचे कारणही नसावे, बर्‍याच कंपन्या स्पर्धक कंपनीतील माणसे , अनुभवी माणसे किंवा आपल्या ओळखीतील माणसेही डायरेक्ट ऑफर देण्यापेक्षा प्लेसमेंट एजन्सी थ्रू ऑफर देणे श्रेयस्कर समजतात, पण यातही बर्‍याच प्लेसमेंटस चा स्टाफ इतपत हलगर्जी किंवा बावळट असतो की सध्या पेक्षा खरेच मोठी ऑफर आहे का हे तपासण्याचीही काळजी घेत नाही . किंवा सिनीअर्स कॅटेगरीतील लोकांचे इंटर्व्ह्यू कॉल ज्युनीअर लोकांचे इंटर्व्ह्यू कॉल सोबत लावण्यासारखे ऑकवर्ड प्रकारही केले जातात ते खरेच डोक्यात जातात .

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 07/05/2018 - 15:07
बहुतांश वेळा मोठ्या डेटाबेसमधून कीवर्ड सर्च करून जोड्या जुळवायचा प्रयत्न/उद्योग करतात.
होय, काय होते की सर्वसाधारण पणे इंडस्ट्रीमधून वेगवेगळ्या लेव्हल वरुन बाहेर पडलेली मंडळी सहसा प्लेसमेंट सर्वीसेस सुरु करतात , एकदा जराशा प्रॉफीट मध्ये आले की दोन - चार कर्मचारी वाढवता येतात , ह्या कर्मचारी वर्गाला सहसा इंडस्ट्रीअल अथवा कॉर्पोरेट अनुभव नसतो / कमी असतो त्यांचा भर तुम्ही म्हणाल्या प्रमाणे मोठ्या डाटा बेसेस मधून जोड्या जुळवणे असतो, - नौकरी डॉट कॉम वगैरे पोर्टल उपलब्ध नव्हते तेव्हा कमीत कमी बायोडेटा देण्या साठी कँडीडॅटला स्वतः तिथे पोहोचावे लागे -आता बहुतांश केसेस मध्ये उमेदवारांना प्लेसमेंट सर्वीस मध्ये पूर्व परिक्षण आणि तयारी साठी बोलावले सुद्धा जात नाही. कन्सल्टन्सी कडून आऊट सोर्स करणार्‍या कंपन्यांचा डाटाबेस मेंटेन करण्याचा आणि त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग ठेवण्याचा पैसा आणि सतराशे साठ बायोडाटा क्रॉसचेक करत बसण्याची कटकट वाचते . यातले पैसा वाचवणे समजता येते , पण कर्मचारी घेण्यासाठी कमी लोकांच्या इंटरव्हूजवर धकवण्याचा अट्टाहास खरेच किती श्रेयस्कर असतो कारण , डाटा बेस मध्ये जोड्या जुळवणार्‍या कन्सल्टंटच्या कर्मचार्‍यांना ना तुमची कंपनी ची व्यवस्थीत माहिती असते ना कँडीडॅटची . पण गाड्या धकवल्या जातात.

In reply to by नितिन थत्ते

शब्दबम्बाळ 07/05/2018 - 15:49
"अनेकदा आपण ज्या कंपनीत काम करतो असे आपल्या रेज्यूममध्ये लिहिलेले असते त्याच कंपनीतल्या पोझिशनसाठी विचारणा करतात. हा माझा प्रत्यक्षानुभव आहे." हा अनुभव मलाही २ वेळा आलेला आहे! :)

In reply to by शब्दबम्बाळ

माहितगार 07/05/2018 - 17:09
अगदीच निष्काळजी पणा , खरे म्हणजे नौकरी डॉट कॉम आणि तत्सम डाटाबेस मध्ये सध्याची शोधत असलेल्या कंपनीतील बायोडेटा सर्च मध्ये येऊ नयेत अशी सुविधा असावी ती वापरली जात नसेल. अशी केस ऑनलाईन सर्वीसेस देणार्‍या वेबसाईटवर तुम्ही तुमचा बायो अपडेट नाही केला आणि नेमका तोच डाटा बेस वापरेल हे अत्यल्प प्रमाणात संभवते कारण नॉर्मली रिसेंटली अपडेटॅड सिव्हीच सहसा वर दिसतात पण नेमक्या शिक्षण आणि अनुभवाचे इतर व्यक्ती नसतील तर पुरेसे अपडेट न झालेले सिव्ही वर येऊ शकतात, म्हणून सहसा उमेदवारांना अपडेटेड सिव्ही इमेल करण्यास सांगितले जाते. अर्थात कुशलता नसलेला , गंभीर नसलेला, किंवा बावळट स्टाफ सगळी कडे असू शकतो तसा या क्षेत्रातही बर्‍या पैकी असतो.

In reply to by नितिन थत्ते

रानरेडा 07/05/2018 - 16:03
हे खरे आहे - एक चांगले काम करणाऱ्या बरोबर १० वाईट असतील पण गमत अशी आहे कि हॉरिबल काम करीत असतील तरी यांची संख्या वाढत आहे . अगदी प्रत्येक प्रकारच्या . टॉप एन्ड च्या पदासाठी म्हणजे व्ही पी , सीइवो किंवा डायरेकटर साठी काम करणाऱ्या २५ ते ३० कन्सल्टंट कम्पनी असाव्यात , बहुदा जास्त , आणि बाकी सर्व पदांसाठी काम करणारे किती असावेत याची गणती नाही . दुर्दीवाने यात खूप अप प्रवूत्ती शिरल्या आहेत . विदेशात नोकरी देण्यात तर एव्हडी फसवणुक आहे कि काही वेळा लोक घर दर विकून बरबाद हि झाले आहेत . पण याची दुसरी बाजू पण आहे कि मोठ्या प्रमाणात gas साठी भरती करणारा एक कन्सल्टंट आहे , एकेकाळी त्याला माणसे कमी पडत असल्याने तो बिहार / UP मधून कामगार मागवायचा , मुंबईत येण्याचा सर्व खर्च करायचा आणि निवड झालेल्या काही लोकांना १ दोन दिवस ठेवून विदेशात पाठवायचा - कम्पनीच्या खर्चाने ! तेंव्हा असे हि लोक आहेत आणि आज अनेक कम्पनित कोअर कामे सोडून बाकीची सर्व आउटसोर्स केली जातात , तसेच रिक्रुटमेंट हि जवळपास आउटसोर्स केले जाते . काही वेळा कन्सल्टंट हाच इंटरव्यू च्या पहिल्या एक दोन राउंड अरेंज करतो आणि मगच कॅन्डीडेट पुढे पाठवले जातात . अर्थात वाईट कन्सल्टंट खूप आहेत पण तुम्हाला वाटते तेव्हडे नाही . नौकरी.कॉम किंवा लिंकेडिंन आल्यावर कन्सल्टंट ची गरज सम्पलेलं असे वाटले , उलट या मुले कन्सल्टंट ची संख्या वाढली , आणि गंमत म्हणजे आज हे दोघे हि कन्सल्टंट ना सोल्युशन देत आहेत https://premium.linkedin.com/premiumhiring?trk=pre_hub_b_lmor_lts https://www.linkedin.com/premium/products?family=talent&trk=pre_lts_home_b_upgrade

माहितगार 07/05/2018 - 15:27
पॅराडिगम ला मराठी शब्द सुचला नाही पण एक वैशीष्ट्यपूर्ण पॅटर्न कंपन्यांचे एच आर + हाय पेड एंप्लॉयी आणि कन्सल्टन्सी मार्फत तयार झाला म्हणजे उमेदवाराच्या अनुभव कौशल्य शिक्षण इत्यादींना प्राधान्य देण्या आधीच सॅलरी अर्न्डचा क्रायटेरीया लावणे . ह्याचे एक वैशीष्ट्य पूर्ण कारण असे दिले जाते कि ज्याला जास्त सॅलरी मिळण्याची सवय आहे त्याला त्याच्या पटीत कंपनीसाठी उत्पन्न कसे मिळवायचे हे ही माहित आहे . या थेअरीत अंशतः तथ्य असतेही पण अंशतः तथ्य म्हणजे पूर्ण तथ्य नाही या कडे सरसकट दुर्लक्ष केले जाते . या क्रायटेरीयात कंसल्टंट फायद्या मध्येच असतात कारण त्यांना सतत अधिक सॅलरी म्हणजे अधिक कमिशन असे गणित फायद्याचे ठरते, एच आर आणि संबंधीत विभागात पोहोचलेली मंडळी अशाच क्रायटेरीयावरुन पोहोचलेली असतात म्हणून आपल्या पेक्षा फार कमी पे ब्रॅकेट मधील मंडळी सहाजिक पणे नको असतात . याचा परिणाम कॉस्ट ऑफ मॅन पॉवर वाढण्यावर होतो. कंपनीची स्थिती ठिक असते तो पर्यंत हे कॉस्ट ऑफ मॅन पॉवर असे वाढले तरी मालकांना काही वाटत नाही . याचा एक परिणाम कार्पोरेट मध्ये कास्ट इम्पॅक्ट कमी होत असला तरी क्लासचा इंपॅक्ट वाढलेला आहे, दुसरे हायपर झालेल्या सॅलरी जस्टीफाय करण्यासाठी कोणतेही मार्ग वापरण्यासाठी विधी निषेधाकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढते - मार्केट पोटेशीअल आहे त्या पेक्षा हाईप करुन दाखवणे आणि शेवटी अवाजवी फुगवलेला फुगा फुटणे आणि याची तोशीस मालका सहीत कुणालाही नसते कारण पैसा शेवटी बँकर्स म्हणजे पब्लिकचा असतो . आणि अर्थ शास्त्रीय दृष्टीने पहाता हे इन्फ्लेशनरी ट्रेंड वाढवणारे आहे . फुगा फुटल्या नंतर कंपनीची स्थिती बिकट झाल्या नंतर कॉस्ट सेव्हींग कुठून चालू करावे हा यक्ष प्रश्न असतो . या दुष्ट चक्रात सगळेच सहभागी होत रहातात .

म्हणजे हे लोक बर्‍याच वेळा कंपनीशी इतके चांगले संबंध बाळगुन असतात की डायरेक्ट एच.आरकडुन कॉल किवा कोणीतरी रेफर करण्यापेक्षा कन्सलटंटकडुन जॉब मिळण्याची शक्याता जास्त असते. (यात पण काहितरी टक्केवारी असेलच म्हणजे कट प्रॅक्टीस, पण आपल्याला जॉब मिळतोय ना मग कशाला खोलात जा?) शिवाय त्यांचे मॅच मेकिंग (जॉब प्रोफाईल आणि उमेदवाराचे प्रोफाईल ) चांगले असल्याने खुपच फरक पडु शकतो. म्हणजे थोडक्यात हिट रेट वाढतो आणि कमी ईंटरव्ह्यु देउन योग्य नोकरी मिळु शकते. एकदोन वेळा नोकरी डॉट कॉमची पेड सर्व्हीस घेतली होती त्याचा अनुभव चांगला आहे. पण परदेशी जॉब देउ वगैरे गोष्टी थोतांड वाटतात. त्या मृगजळापायी पैसे खर्च करु नयेत असे माझे मत आहे. बाकी बहुतेक कन्सलटंट कंपनीकडुनच पैसे घेतात उमेदवाराकडुन नाही याच्याशी सहमत. थोडक्यात घर घेतान किवा विकताना दोन पैसे गेले तरी चालतील पण खात्रीशीर व्यवहार व्हावा म्हणुन एजंट आणी वकील हा मस्ट. तसेच काहीसे ईथे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

रानरेडा 07/05/2018 - 18:50
आपण सांगितले ते बहुतांशी बरोबर आहे कट प्रक्तीस भरपूर चालते. पण एक आहे कि तरी हि चांगली माणसे द्यावी लागतात . पण एक लक्षात घ्या कि आपल्याकडे प्रचंड लोकसंख्ये मुळे भरपूर लोक मिळतात , आणि अनेक नोकर्या साठी ठराविक एक साच्यातील बरेच लोक चालू शकतात . त्यामुळे हि व्यवस्था चालू रहाते. तरीही कधी तरी पकडले जाऊन एच आर ला लाथ मिळाल्याची उदाहरणे आहेत. पण हा धंदा कनेक्शन आणि रीप्यूटेशन वर चालतो , आणि अनेकदा सुरु करणारे हे काही नोकर्यात चांगल्या पदांवर काम करणारे लोक असतात . ( यात हि बरेच लोक एच आर चे नव्हे तर सेल्स आणि मार्केटिंग चे असतात ) आणि अनेक जणांचा धंदा काहीही कट ना देता व्यवस्थित चालू असतो . आणि मॅच मेकिंग बाबतीत आपले निरीक्षण अचूक आहे . हीच तर जॉब कन्सल्टन्ट ताकद असू शकते ना ? आणि लोक इतकी वाईट प्रोफाईल बनवतात , जाहिरात किती मी स्पष्ट दिली तरी किती असंबद्ध अर्ज येतात ते पाहिले कि यांच्या कामाचे महत्व पटते . अनेक वेळा पोझिशन आली आणि थोडे शोधले कि कळायचे कि कम्पनी ने आधी उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला काहीही यश आले नाही . उलटे अनेकदा चांगले कन्सल्टन्ट असाइनमेन्ट आली कि पहिल्यांदा ह्या पोझिशन वर कम्पनी ने आधी काम केले कि नाही ते बघतात ;) थोडक्यात घर घेतान किवा विकताना दोन पैसे गेले तरी चालतील पण खात्रीशीर व्यवहार व्हावा म्हणुन एजंट आणी वकील हा मस्ट. तसेच काहीसे ईथे. +100000

रानरेडा 08/05/2018 - 22:55
मी कन्सल्टन्ट बद्दल लिहिल्यावर काही लोकांनी विचारले कि कंपनीला डायरेक्ट संपर्क केला तर ? कन्सल्टन्ट चा उपयोग काय ? तर या बातमीवरून असे दिसते कि टाटा मोटर्स , विप्रो , महिंद्रा , Citigroup , Honeywell, L&T Technology Services and HDFC Life त्या ना त्यांचे जवळजवळ सर्वच रिक्रूटमेन्ट चे सर्वच काम बाहेरील कन्सल्टन्ट कडे देत आहेत . यालाच RPO - recruitment process outsourcing असे म्हणतात . हि बातमी पहा https://economictimes.indiatimes.com/jobs/companies-outsourcing-talent-acquisition-to-third-parties/articleshow/56800598.cms

In reply to by एस

रानरेडा 06/05/2018 - 07:28
आपल्याला नक्की काय पाहिजे आहे ते कळले तर त्या प्रमाणे लिहिता येईल या विषय संदर्भात अनेक छोटे छोटे लेख लिहिण्याचा मानस आहे . आणि माझ्या दृष्टीने तरी नोकरी मिळणे , टी चांगली असणे आणि टिकून रहाणे हे फार महत्वाचे झाले आहे . अपवादात्मक परिस्थितीत सरकारी नोकर्या हि जात आहेत किंवा सोडाव्या लागत आहेत . त्यामुळे लिहू तेव्हडे थोडेच . मला थोडा लेख मोठा वाटला होता , आपणास थोडा अधिक सविस्तर पाहिजे आहे हे ऐकून आनंद झाला . तरी जरूर सांगा. आपल्या दृष्टीने छोटी शी शंका एखाद वेळे मोठ्या लेखाचा विषय असू शकते आणि त्यापेक्षा हि कोणासाठी फार फार महत्वाची असू शकते . परत एकदा धन्यवाद . प्रतिसादाच्या अपेक्षेत . आणि हो गुगल मध्ये मराठी लेखन मी अजूनही चांगले करू शकत नाही , तेव्हा अक्षरास ( लेखनास) हसू नये . ;) हेमंत

In reply to by कपिलमुनी

रानरेडा 06/05/2018 - 07:44
ओक एक disclaimer द्यायचा राहिला - मी पूर्वी या व्यवसायात होतो , आज नाही आहे . आणि या लेखाने सुरुवात केली कारण मी ४-५ काहीही माहिती नसलेल्या लोकांकडून ऐकले कि त्यांनी कन्सल्टन्ट ला काहीही ऐकून न घेता धुडकावून लावले , काही म्हणाले कि सरळ कम्पनी सम्पर्क करणार कि ? पण कम्पनी जर प्राथमिक प्रक्रिया आउटसोर्स केली असेल तर बोलावणे येणार कसे ? आणि हे हि माहित असले पाहिजे कि आपण असे कोणी स्पेशल नसतो . अगदी जनरल मॅनेजर साठी शेकडो प्रोफाइल मिळायचे मी स्वतः: अनुभवले आहे . त्यामुळे तुम्ही नकार दिला तर शेकडो पर्याय असू शकतात . आणि तरी हि मार्केट मध्ये चांगल्या लोकांनी छानछान काडी हि असतेच - योग्य लोक योग्य त्या किमतीत योग्य वेळी योग्य वेळी मिळत नाहीत माझा हा डिस्कनेक्ट दूर करण्याचा प्रयत्न राहील. आणि तसे हि मी श्रेय देतो आणि माझ्या कामाचे श्रेय घेतो . मराठी पुस्तक लिहून पैसे सुटत नाही . आणि मराठी ब्लॉग लिहून / साईट काढून तर नाहीच नाही ;) . गुगल मराठी ला आज हि ad सेन्स देत नाही .;) -हेमंत

सतिश गावडे 06/05/2018 - 09:23
माहितीपूर्ण लेख. या विषयावर आपण अधिक लिहावे.
( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )
ही युक्ती लेखकाचा नामोल्लेख न करता लेख व्हाट्सापवर पुढे ढकलत राहणार्‍यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी आहे का? म्हणजे कुणी हा लेख तुमचा लेखक म्हणून उल्लेख न करता पुढे ढकलला तर वाचणार्‍याला दर दोन तीन वाक्यांनंतर लेखक - हेमंत वाघे असा वॉटरमार्क* वाचावा लागेल? ;) *इथे वॉटरमार्क शब्द चुकीचा आहे असे वाटते.

In reply to by सतिश गावडे

रानरेडा 06/05/2018 - 10:02
वॉटरमार्क शब्द चुकीचा आहे असे वाटते - मलाही वाटले . पण एका अर्थाने बरोबर हि असावे . न दिसणारे वॉटरमार्क किंवा क्लू हि असतात . जसे कि आता आठवते कि डायरेक्टर जोन वू च्या चित्रपटात कबुतरे दिसायची . ९ म्हणून टी काही हिंदी चित्रपटात हि दिसतात ;)

विजुभाऊ 06/05/2018 - 13:02
काही वेब साईट्स तुम्ही नोकरी वर तुमचे प्रोफाइल अपलोड केले की लगेच तुम्हाला फोन करतात (उदा जॉबस्ट्रीट. कॉम ) हे फोन गुरगाव किंवा लखनऊ वरुन येतात त्या नंतर ते तुमचे प्रोफाईल परदेशी नोकरी साठी योग्य आहे. तुम्हाला परदेशी जॉब मिळेल. पण त्यासाठी त्यांच्या साईटवर नोंदणी करा आणि तुमचे प्रोफाईल सर्च मधे वर यावे म्हणून काही फी आकारतात. त्या नंतरही काही ना काही कारणासाठी पैसे भरायला सांगतात. नोकरीच्या शोधात असलेले बिचारे याला बळी पडतात .कोणताही कन्सल्टन्ट तुमच्या कडून जर फी घेत असेल तर तो फेक ,भोंदू आहे असे समजा.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ 06/05/2018 - 13:17
जॉबीश.कॉम आणि क्वीक जॉब्ज .कॉम यांच्या च्या फसवणूकीच्या तक्रारींबद्दल येथे वाचता येईल https://www.consumercomplaints.in/jobishh-com-b115467 https://www.mouthshut.com/review/Jobishh-com-review-ospusqpspmm Jobishh calls from +911166257676. https://www.complaintboard.in/complaints-reviews/quick-jobs-l205165.html जॉब शोधताना फसवणूक कशी होते ते इथे समजेल https://www.hindustantimes.com/interactives/inside-fake-job-industry/

माहितगार 06/05/2018 - 15:32
....आता सर्वात महत्वाचा प्रश्न - उमेदवारासाठी कन्सल्टन्ट ची फी किती असते ? काय खर्च येतो ? शून्य - काहीही नाही.
हे वाक्य लेखात जास्त आधी आले असते तर बरे झाले असे वाटते कारण कन्सल्टंट एक महिन्याचा पगार कंपनीला चार्ज करतात हे लेखात चटकन लक्षात येत नाही. काही छोट्या कंपन्या खासकरुन ज्यांचा मॅन पॉवर टर्न ओव्हर अधिक असतो किंवा कँडीडेटची पिळवणूकीशी देणे घेणे नसते अशा कंपन्या कन्सल्टंट ना कँडीडॅटाच्।या पगारातून पैसे घेण्यास सांगतात आणि असे काही कन्सल्टंट गरजूंची सर्व सर्टिफीकेट स्वतःकडे ठेऊन घेऊन चक्क वेठ बिगारी करुन घेताना दिसतात. असे वेठ बिगारी करुन घेतलेले कर्मचारी कामात नीट लक्ष घालू शकत नाहीत त्यामुळे कंपन्यांनी असे आग्रह टाळून मॅन पॉवर टर्न ऑव्हर जास्त असण्याची स्वतःची कारणे शोधून त्या उणीवा भरुन काढल्या पाहीजेत असे वाटते. दुसरे नौकरिची गरज असेल तर प्रत्येक कंपनीला स्वतः बायोडाटा शंभर वेळा पाठवा स्वतः शंभर चकरा करा, ओळखीच्या लोकांची मदत मागा पण पैसे मागणार्‍या कन्सल्टंट च्या चक्रात शक्यतो अडकू नका असे उमेदवारांना सुचवावेसे वाटते , त्यातला सर्वात वाईट भाग तुमची सर्टीफीकेट ठेऊन घेण्याचा असतो तो पूर्णतः टाळावा. काही गरजू उमेदवार चांगल्या नौकरीच्या आशेने पैसे न घेणार्‍या कन्सल्टंट ना स्वतःहूनच पैसे देण्याची तयारी दर्शवतात हे ही टाळले पाहीजे कारण कन्सल्टंट कडे एखादा फसवणूक करणारा कर्मचारी असेल तर जी नौकरी तुम्हाला तशीही मिळायची होती त्या साठी पैसे मागेल आणि तुमचे हकनाक आर्थीक नुकसान होईल.

In reply to by माहितगार

रानरेडा 06/05/2018 - 21:06
पण बऱ्याच चांगल्या कम्पन्या सध्या फक्त कन्सल्टन्ट कडूनच पहिली प्रक्रिया पूर्ण करतात . कारण आधी सांगितले तसे कि एका पद साठी शेकडो योग्य प्रोफाइल मिळू शकतात . आणि बऱ्याच दा कम्पनीला त्यात तो ठीक ठाक बसतो तो चालतो . खरे तर अनेक कामे अशी असतात कि त्यात फार हुशार , फार क्रिएटिव्ह माणसे कंटकतात . कॉल सेंटर , शॉप फ्लोर हि काही उदाहरणे आहेत . तिकडे ठीक ठाक च लोक घेतले तर अनेक वर्षे टिकतात . त्यामुळे जर फुकट सेवा देणाऱ्या कन्सल्टन्ट कडे हि जायचे नाही असे ठरवले तर तुम्हाला काही कम्पन्यान्ची दारे कायमची बंद होऊ शकतात . तसेच चांगले कन्सल्टन्ट हे जर खरेच प्लेस होण्यासारखा असेल तर उमेदवार वर स्वतःची मेहनत घेतात . सुरुवातीच्या काळात मला भन्नाट रेस्युम च्या टिप्स , मुलाखतीचं टीप कन्सल्टन्ट ने दिल्या होत्या , हो आणि अगदी १ करोड चा CEO किंवा डायरेक्टर ची नेमणूक करायची असली तरी त्याला हि कधी कधी रेस्युमे बनवायची किंवा interview टिप्स देण्याची पाळी यायची . अर्थात एक पैसे घेणाऱ्या कन्सल्टन्ट साठी २ किंवा ३ फुकट काम करणारे आहेत . आणि कागदपत्र ठेवून घेणे म्हणजे तर अजून भयंकर . नोकरी ची अवस्था अतिशय वाईट असल्याने आज काळ मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे . त्यामुळे सावध रहावे , या विषय वर पण थोडीशी माहिती आहे आणि आज आपण दिल्याने अजून काही कळले , त्या वर पण जरूर लिहीन . धन्यवाद .

माहितगार 06/05/2018 - 15:43
कन्सल्टंट कडून नौकरी शोधण्यात भारतात ज्या दोन मुख्य अडचणी येतात , कन्सल्टंट कडचे कर्मचारी कंपनीने जे क्वालिफीकेशन मागितले अगदी त्यावरच यांत्रिअक पणे काम करतात त्यामुळे १) ज्यांना चांगला प्रत्यक्ष अनुभव आहे, पण एज्युकेशनल क्वालिफीकेशन कंपनीने कन्सल्टंटला दिलेल्या यादी प्रमाणे एक्झॅक्टली जुळत नाही २) कामासाठी चालणारे अल्टर्नेट नाव असलेले शिक्षण आहे ३) अनुभव कंपनीने मागितल्या पेक्षा थोडाफार कमी जास्त आहे पण वस्तुतः कंपनिसाठी कँडीडॅट एक्च्युअली चपखल असू शकतो ४) अनुभव इतर क्षेत्रातून आहे आणि क्षेत्र बदलायचे आहे अशा वेळी कन्सल्टंट कडचे कर्मचार्‍यांच्या गाळण्या अगदी डोळे झाकून लावल्या जातात , कंपन्यांच्या एच आर सुद्धा डॉळे झाकून यादीत न बसणारे कँडीडॅट नाकारतात . अशी गाळणी लागल्याने जॉब मिळण्यास अडचण येते आहे हे लक्शात येण्यासही उमेदवारास वेळ लागतो अशावेळी जॉब वेबसाईट, वॉक इन इंटर व्ह्यू , ओळखीतून जॉब शोधणे, तुमचा अनुभव मॅच होतो अशा कंपनी तील संबंबधीत एच आर टाळून खास करुन स्पर्धक कंपनीच्या संबंधीत विभागातील वरीष्ठ आधिकार्‍याकडे डायरेक्ट पृच्छा करणे असे काही उपाय माहित आहेत . आजून कुणाला काही सुचत असल्यास सुचवावेत .

नितिन थत्ते 07/05/2018 - 13:39
कन्सल्टंट हॉरिबल काम करतात. बहुतांश वेळा मोठ्या डेटाबेसमधून कीवर्ड सर्च करून जोड्या जुळवायचा प्रयत्न/उद्योग करतात. अनेकदा आपण ज्या कंपनीत काम करतो असे आपल्या रेज्यूममध्ये लिहिलेले असते त्याच कंपनीतल्या पोझिशनसाठी विचारणा करतात. हा माझा प्रत्यक्षानुभव आहे.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 07/05/2018 - 14:54
...अनेकदा आपण ज्या कंपनीत काम करतो असे आपल्या रेज्यूममध्ये लिहिलेले असते त्याच कंपनीतल्या पोझिशनसाठी विचारणा करतात. हा माझा प्रत्यक्षानुभव आहे.
नाही म्हणजे , सध्या तुम्ही कामास असलेल्या कंपनीत तुमचा बायोडाटा कुणि फॉर्वर्ड करत असेल, किंवा तुम्ही जॉब शोधताय हे लीक करत असेल तर ,- सह्सा असे होत नाही -खरेच हॉरीबल असेल , इट वुड ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि ब्रीच ऑफ प्रायव्हसी अशा वेळी कन्सल्टन्सी ओनर कडे कडक शब्दात कंप्लेट केली पाहीजे . आणि करीअरचे नुकसान झाले तर नुकसान भरपाईसाठी कोर्टात नेण्यास हरकत नसावी . अर्थात तुम्ही काम केलेल्या जुन्या कंपनी बद्दल तुमच्याकडे पुन्हा विचारणा केली जात असेल, आणि सॅलरी किंवा मोठ्या पोस्टची ऑफर असेल तर फार विचलीत होण्याचे कारणही नसावे, बर्‍याच कंपन्या स्पर्धक कंपनीतील माणसे , अनुभवी माणसे किंवा आपल्या ओळखीतील माणसेही डायरेक्ट ऑफर देण्यापेक्षा प्लेसमेंट एजन्सी थ्रू ऑफर देणे श्रेयस्कर समजतात, पण यातही बर्‍याच प्लेसमेंटस चा स्टाफ इतपत हलगर्जी किंवा बावळट असतो की सध्या पेक्षा खरेच मोठी ऑफर आहे का हे तपासण्याचीही काळजी घेत नाही . किंवा सिनीअर्स कॅटेगरीतील लोकांचे इंटर्व्ह्यू कॉल ज्युनीअर लोकांचे इंटर्व्ह्यू कॉल सोबत लावण्यासारखे ऑकवर्ड प्रकारही केले जातात ते खरेच डोक्यात जातात .

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 07/05/2018 - 15:07
बहुतांश वेळा मोठ्या डेटाबेसमधून कीवर्ड सर्च करून जोड्या जुळवायचा प्रयत्न/उद्योग करतात.
होय, काय होते की सर्वसाधारण पणे इंडस्ट्रीमधून वेगवेगळ्या लेव्हल वरुन बाहेर पडलेली मंडळी सहसा प्लेसमेंट सर्वीसेस सुरु करतात , एकदा जराशा प्रॉफीट मध्ये आले की दोन - चार कर्मचारी वाढवता येतात , ह्या कर्मचारी वर्गाला सहसा इंडस्ट्रीअल अथवा कॉर्पोरेट अनुभव नसतो / कमी असतो त्यांचा भर तुम्ही म्हणाल्या प्रमाणे मोठ्या डाटा बेसेस मधून जोड्या जुळवणे असतो, - नौकरी डॉट कॉम वगैरे पोर्टल उपलब्ध नव्हते तेव्हा कमीत कमी बायोडेटा देण्या साठी कँडीडॅटला स्वतः तिथे पोहोचावे लागे -आता बहुतांश केसेस मध्ये उमेदवारांना प्लेसमेंट सर्वीस मध्ये पूर्व परिक्षण आणि तयारी साठी बोलावले सुद्धा जात नाही. कन्सल्टन्सी कडून आऊट सोर्स करणार्‍या कंपन्यांचा डाटाबेस मेंटेन करण्याचा आणि त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग ठेवण्याचा पैसा आणि सतराशे साठ बायोडाटा क्रॉसचेक करत बसण्याची कटकट वाचते . यातले पैसा वाचवणे समजता येते , पण कर्मचारी घेण्यासाठी कमी लोकांच्या इंटरव्हूजवर धकवण्याचा अट्टाहास खरेच किती श्रेयस्कर असतो कारण , डाटा बेस मध्ये जोड्या जुळवणार्‍या कन्सल्टंटच्या कर्मचार्‍यांना ना तुमची कंपनी ची व्यवस्थीत माहिती असते ना कँडीडॅटची . पण गाड्या धकवल्या जातात.

In reply to by नितिन थत्ते

शब्दबम्बाळ 07/05/2018 - 15:49
"अनेकदा आपण ज्या कंपनीत काम करतो असे आपल्या रेज्यूममध्ये लिहिलेले असते त्याच कंपनीतल्या पोझिशनसाठी विचारणा करतात. हा माझा प्रत्यक्षानुभव आहे." हा अनुभव मलाही २ वेळा आलेला आहे! :)

In reply to by शब्दबम्बाळ

माहितगार 07/05/2018 - 17:09
अगदीच निष्काळजी पणा , खरे म्हणजे नौकरी डॉट कॉम आणि तत्सम डाटाबेस मध्ये सध्याची शोधत असलेल्या कंपनीतील बायोडेटा सर्च मध्ये येऊ नयेत अशी सुविधा असावी ती वापरली जात नसेल. अशी केस ऑनलाईन सर्वीसेस देणार्‍या वेबसाईटवर तुम्ही तुमचा बायो अपडेट नाही केला आणि नेमका तोच डाटा बेस वापरेल हे अत्यल्प प्रमाणात संभवते कारण नॉर्मली रिसेंटली अपडेटॅड सिव्हीच सहसा वर दिसतात पण नेमक्या शिक्षण आणि अनुभवाचे इतर व्यक्ती नसतील तर पुरेसे अपडेट न झालेले सिव्ही वर येऊ शकतात, म्हणून सहसा उमेदवारांना अपडेटेड सिव्ही इमेल करण्यास सांगितले जाते. अर्थात कुशलता नसलेला , गंभीर नसलेला, किंवा बावळट स्टाफ सगळी कडे असू शकतो तसा या क्षेत्रातही बर्‍या पैकी असतो.

In reply to by नितिन थत्ते

रानरेडा 07/05/2018 - 16:03
हे खरे आहे - एक चांगले काम करणाऱ्या बरोबर १० वाईट असतील पण गमत अशी आहे कि हॉरिबल काम करीत असतील तरी यांची संख्या वाढत आहे . अगदी प्रत्येक प्रकारच्या . टॉप एन्ड च्या पदासाठी म्हणजे व्ही पी , सीइवो किंवा डायरेकटर साठी काम करणाऱ्या २५ ते ३० कन्सल्टंट कम्पनी असाव्यात , बहुदा जास्त , आणि बाकी सर्व पदांसाठी काम करणारे किती असावेत याची गणती नाही . दुर्दीवाने यात खूप अप प्रवूत्ती शिरल्या आहेत . विदेशात नोकरी देण्यात तर एव्हडी फसवणुक आहे कि काही वेळा लोक घर दर विकून बरबाद हि झाले आहेत . पण याची दुसरी बाजू पण आहे कि मोठ्या प्रमाणात gas साठी भरती करणारा एक कन्सल्टंट आहे , एकेकाळी त्याला माणसे कमी पडत असल्याने तो बिहार / UP मधून कामगार मागवायचा , मुंबईत येण्याचा सर्व खर्च करायचा आणि निवड झालेल्या काही लोकांना १ दोन दिवस ठेवून विदेशात पाठवायचा - कम्पनीच्या खर्चाने ! तेंव्हा असे हि लोक आहेत आणि आज अनेक कम्पनित कोअर कामे सोडून बाकीची सर्व आउटसोर्स केली जातात , तसेच रिक्रुटमेंट हि जवळपास आउटसोर्स केले जाते . काही वेळा कन्सल्टंट हाच इंटरव्यू च्या पहिल्या एक दोन राउंड अरेंज करतो आणि मगच कॅन्डीडेट पुढे पाठवले जातात . अर्थात वाईट कन्सल्टंट खूप आहेत पण तुम्हाला वाटते तेव्हडे नाही . नौकरी.कॉम किंवा लिंकेडिंन आल्यावर कन्सल्टंट ची गरज सम्पलेलं असे वाटले , उलट या मुले कन्सल्टंट ची संख्या वाढली , आणि गंमत म्हणजे आज हे दोघे हि कन्सल्टंट ना सोल्युशन देत आहेत https://premium.linkedin.com/premiumhiring?trk=pre_hub_b_lmor_lts https://www.linkedin.com/premium/products?family=talent&trk=pre_lts_home_b_upgrade

माहितगार 07/05/2018 - 15:27
पॅराडिगम ला मराठी शब्द सुचला नाही पण एक वैशीष्ट्यपूर्ण पॅटर्न कंपन्यांचे एच आर + हाय पेड एंप्लॉयी आणि कन्सल्टन्सी मार्फत तयार झाला म्हणजे उमेदवाराच्या अनुभव कौशल्य शिक्षण इत्यादींना प्राधान्य देण्या आधीच सॅलरी अर्न्डचा क्रायटेरीया लावणे . ह्याचे एक वैशीष्ट्य पूर्ण कारण असे दिले जाते कि ज्याला जास्त सॅलरी मिळण्याची सवय आहे त्याला त्याच्या पटीत कंपनीसाठी उत्पन्न कसे मिळवायचे हे ही माहित आहे . या थेअरीत अंशतः तथ्य असतेही पण अंशतः तथ्य म्हणजे पूर्ण तथ्य नाही या कडे सरसकट दुर्लक्ष केले जाते . या क्रायटेरीयात कंसल्टंट फायद्या मध्येच असतात कारण त्यांना सतत अधिक सॅलरी म्हणजे अधिक कमिशन असे गणित फायद्याचे ठरते, एच आर आणि संबंधीत विभागात पोहोचलेली मंडळी अशाच क्रायटेरीयावरुन पोहोचलेली असतात म्हणून आपल्या पेक्षा फार कमी पे ब्रॅकेट मधील मंडळी सहाजिक पणे नको असतात . याचा परिणाम कॉस्ट ऑफ मॅन पॉवर वाढण्यावर होतो. कंपनीची स्थिती ठिक असते तो पर्यंत हे कॉस्ट ऑफ मॅन पॉवर असे वाढले तरी मालकांना काही वाटत नाही . याचा एक परिणाम कार्पोरेट मध्ये कास्ट इम्पॅक्ट कमी होत असला तरी क्लासचा इंपॅक्ट वाढलेला आहे, दुसरे हायपर झालेल्या सॅलरी जस्टीफाय करण्यासाठी कोणतेही मार्ग वापरण्यासाठी विधी निषेधाकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढते - मार्केट पोटेशीअल आहे त्या पेक्षा हाईप करुन दाखवणे आणि शेवटी अवाजवी फुगवलेला फुगा फुटणे आणि याची तोशीस मालका सहीत कुणालाही नसते कारण पैसा शेवटी बँकर्स म्हणजे पब्लिकचा असतो . आणि अर्थ शास्त्रीय दृष्टीने पहाता हे इन्फ्लेशनरी ट्रेंड वाढवणारे आहे . फुगा फुटल्या नंतर कंपनीची स्थिती बिकट झाल्या नंतर कॉस्ट सेव्हींग कुठून चालू करावे हा यक्ष प्रश्न असतो . या दुष्ट चक्रात सगळेच सहभागी होत रहातात .

म्हणजे हे लोक बर्‍याच वेळा कंपनीशी इतके चांगले संबंध बाळगुन असतात की डायरेक्ट एच.आरकडुन कॉल किवा कोणीतरी रेफर करण्यापेक्षा कन्सलटंटकडुन जॉब मिळण्याची शक्याता जास्त असते. (यात पण काहितरी टक्केवारी असेलच म्हणजे कट प्रॅक्टीस, पण आपल्याला जॉब मिळतोय ना मग कशाला खोलात जा?) शिवाय त्यांचे मॅच मेकिंग (जॉब प्रोफाईल आणि उमेदवाराचे प्रोफाईल ) चांगले असल्याने खुपच फरक पडु शकतो. म्हणजे थोडक्यात हिट रेट वाढतो आणि कमी ईंटरव्ह्यु देउन योग्य नोकरी मिळु शकते. एकदोन वेळा नोकरी डॉट कॉमची पेड सर्व्हीस घेतली होती त्याचा अनुभव चांगला आहे. पण परदेशी जॉब देउ वगैरे गोष्टी थोतांड वाटतात. त्या मृगजळापायी पैसे खर्च करु नयेत असे माझे मत आहे. बाकी बहुतेक कन्सलटंट कंपनीकडुनच पैसे घेतात उमेदवाराकडुन नाही याच्याशी सहमत. थोडक्यात घर घेतान किवा विकताना दोन पैसे गेले तरी चालतील पण खात्रीशीर व्यवहार व्हावा म्हणुन एजंट आणी वकील हा मस्ट. तसेच काहीसे ईथे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

रानरेडा 07/05/2018 - 18:50
आपण सांगितले ते बहुतांशी बरोबर आहे कट प्रक्तीस भरपूर चालते. पण एक आहे कि तरी हि चांगली माणसे द्यावी लागतात . पण एक लक्षात घ्या कि आपल्याकडे प्रचंड लोकसंख्ये मुळे भरपूर लोक मिळतात , आणि अनेक नोकर्या साठी ठराविक एक साच्यातील बरेच लोक चालू शकतात . त्यामुळे हि व्यवस्था चालू रहाते. तरीही कधी तरी पकडले जाऊन एच आर ला लाथ मिळाल्याची उदाहरणे आहेत. पण हा धंदा कनेक्शन आणि रीप्यूटेशन वर चालतो , आणि अनेकदा सुरु करणारे हे काही नोकर्यात चांगल्या पदांवर काम करणारे लोक असतात . ( यात हि बरेच लोक एच आर चे नव्हे तर सेल्स आणि मार्केटिंग चे असतात ) आणि अनेक जणांचा धंदा काहीही कट ना देता व्यवस्थित चालू असतो . आणि मॅच मेकिंग बाबतीत आपले निरीक्षण अचूक आहे . हीच तर जॉब कन्सल्टन्ट ताकद असू शकते ना ? आणि लोक इतकी वाईट प्रोफाईल बनवतात , जाहिरात किती मी स्पष्ट दिली तरी किती असंबद्ध अर्ज येतात ते पाहिले कि यांच्या कामाचे महत्व पटते . अनेक वेळा पोझिशन आली आणि थोडे शोधले कि कळायचे कि कम्पनी ने आधी उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला काहीही यश आले नाही . उलटे अनेकदा चांगले कन्सल्टन्ट असाइनमेन्ट आली कि पहिल्यांदा ह्या पोझिशन वर कम्पनी ने आधी काम केले कि नाही ते बघतात ;) थोडक्यात घर घेतान किवा विकताना दोन पैसे गेले तरी चालतील पण खात्रीशीर व्यवहार व्हावा म्हणुन एजंट आणी वकील हा मस्ट. तसेच काहीसे ईथे. +100000

रानरेडा 08/05/2018 - 22:55
मी कन्सल्टन्ट बद्दल लिहिल्यावर काही लोकांनी विचारले कि कंपनीला डायरेक्ट संपर्क केला तर ? कन्सल्टन्ट चा उपयोग काय ? तर या बातमीवरून असे दिसते कि टाटा मोटर्स , विप्रो , महिंद्रा , Citigroup , Honeywell, L&T Technology Services and HDFC Life त्या ना त्यांचे जवळजवळ सर्वच रिक्रूटमेन्ट चे सर्वच काम बाहेरील कन्सल्टन्ट कडे देत आहेत . यालाच RPO - recruitment process outsourcing असे म्हणतात . हि बातमी पहा https://economictimes.indiatimes.com/jobs/companies-outsourcing-talent-acquisition-to-third-parties/articleshow/56800598.cms
नोकरी संबंधी क्षेत्रात नोकरी केल्यामुळे अनेकांनी नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे मला अनेक लोकांनी विचारले . स्वत: वर हि नोकरी शोधायचा प्रसंग अनेकदा आल्याने अजून भरपूर अनुभव हि होताच. अगदी चांगल्या संस्थेत शिक्षण झाले तरी नोकरी कशी शोधावी हे कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी चुकत माकतच शिकाव्या लागल्या. त्या साठी काही लेखांची मालिका लिहिण्याचा विचार आहे . ( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल.

आधार कार्डः खरंच गरज आहे का?

अभिनव ·

अभिनव 13/09/2016 - 11:55
कोर्टाने आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही असा स्पष्ट आदेश देऊनही रेल्वेने तिकिट खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेले आहे. प्रत्यक्ष अमलबजावणी डिसेंबर पासुन होईल. http://trak.in/tags/business/2016/09/12/irctc-aadhaar-card-compulsory-booking-train-tickets-passenger-insurance/

राघव 13/09/2016 - 13:34
मला वाटतं आधार सारख्या योजनेची गरज होतीच. आणि भारताचा बर्‍यापैकी लँडस्केप त्यात कव्हर झालेला आहे. आता सिक्यूरिटी बद्दल काळजी घ्यायलाच हवी आणि डेटा प्रायव्हसी बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारणही नाही. पण त्याबद्दलचे नियम/कायदे अस्तित्वात येऊन त्यावर होणारा अंमल ही खरंच खूप पुढची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या सोशल सिक्यूरिटी नंबर च्या डेटामधे अनेक गोंधळ अनेकवेळा झालेले आहेत. त्यातून ते ती सिस्टीम पक्की करत जातात. सगळे फूलप्रूफ असण्याची अपेक्षा असणे बरोबर. पण जेव्हा तुम्ही एक योजना बनवता आणि राबवता, तेव्हा तुम्ही तिला शक्यतो फ्लेक्सिबल ठेवता. त्याशिवाय एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात योजना राबवणे अशक्य आहे. जेव्हा डेटा ९०% च्या वर जमा होतो, तेव्हा त्यापुढचा भाग राबवावा लागतो. त्यात मग हळुहळू सुधारणा होत जाते. हा डेटा सरकार कशासाठी वापरते ते आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही. नाहीतर त्यांचा हेतू साध्य होणार नाही. पण ते वाईटासाठीच वापरतील असेच गृहित धरणे गरजेचे नाही. सरकारी पैशाचा सर्वसाधारण जनतेसाठीचा विनियोग हा या पद्धतीने चांगला होऊ शकेल हे मात्र खरे.

दासबोध.कॊम 13/09/2016 - 14:13
आधार कार्ड योजनेत तुमचा बायोमेट्रिक डेटा गोळा होतो हे माहित असल्याने जे खरे चोर लोक आहेत ते या योजनेपासून 10 हात दूरच राहणार आहेत! हि योजना सर्व समावेशक होणे निव्वळ अशक्य आहे. पण जितका डेटा गोळा होतोय हेही नसे थोडके! त्यात आता पर्सिस्टन्ट चे देशपांडे या योजनेवर गेलेत त्यामुळे काही चांगले बदल नक्की पाहावयास मिळतील असे वाटते .

अहो डेटा सिक्युरिटी बद्दल केव्हा बोलणार जेव्हा डेटा आपल्या हातात असेल, इथे डेटा स्टोरेजलाच मोंगो डीबी अन अन तत्सम परदेशी कंपनी वापरल्या जातायत, म्हणजे करोडो लोकांचा बायोमेट्रिक डेटा परदेशात साठवणे. घ्या समजून काय ते

In reply to by फेदरवेट साहेब

लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मोदक 14/09/2016 - 17:19
लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव! सरकार बदलल्यानंतर या धोरणामध्ये बदल झाला नाहीये का?

In reply to by मोदक

हे डिटेल्स पब्लिक डोमेनमध्ये नसावेत. मुळातच माँगो अतिशय सोपी अन साधारण हार्डवेअरवर चालणारी डाटाबेस सिस्टीम आहे. तिला स्पेशल हार्डवेअर लागत नाही. किंवा ती क्लाऊडबेस्ड सिस्टीमही नाही की डेटा बाहेर ठेवावा लागेल. माँगोला फंडींग सीआयेकडुन मिळालेल असल्याने हा सगळा धुरळा उठवलाय.

बोका-ए-आझम 13/09/2016 - 14:59
डेटाचा गैरवापर फक्त आधार कार्डमुळेच होईल असं थोडंच आहे? जेव्हा तुम्ही तुमची माहिती इतरांना देता तेव्हा समोरच्या माणसाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणे आणि त्याचबरोबर काळजी घेणे या दोन्हीही गोष्टी कराव्या लागतात. इन्कमटॅक्स रिटर्न्स भरताना आपली माहिती सरकारी खात्यात जातच असते की. अजूनपर्यंत त्याचा गैरवापर झाल्याची उदाहरणं नाहीत. निदान मला तरी माहित नाहीत. जाणकारांनी सांगावी.

In reply to by बोका-ए-आझम

इनकम टॅक्सचा डेटा भारतीय सर्वर्सवर असतो (नॅशनल इन्फॉर्मटिकस सेंटर, वगैरे) आधारचे तसे नाही, त्याच्यामुळे करोडो लोकांचा डेटा संवेदनशील झालाय. शिवाय इतर योजना गाय मारतात म्हणून आपण वासरू मारणे हे काही पटणारे लॉजिक नाही.

In reply to by बोका-ए-आझम

साहना 14/09/2016 - 20:05
स्वानुभवाने भरपूर गैर व्यवहार झाला आहे हे सांगू शकते. लोकांचा PAN इत्यादी पर्सनल डेटा घेऊन गुपचूप त्यांच्या माहितीशिवाय त्यांचे रिटर्न ऑनलाईन चेक करून ती माहिती इतरांना देणाऱ्या अनेक कंपन्या/लोक आहेत. पण बहुतेक वेळा त्याची सुद्धा गरज नसते. आमच्या धंद्यांत आम्ही बँक मॅनेजरला फोने करून श्री अमुक तमुक ह्यांच्या खात्यात किती पैसे आहेत हो ? असा प्रश्न केला तर मॅनेजर सहज सांगतो (आपली उलाढाल किती आहे ह्यावर हे अवलंबून असते). हे रिटर्न्स चोरणारे लोक बहुतेक वेळा private लेंडर्स साठी काम करतात. इलेक्शन रोल, RTO चा डेटा आणि इतर अनेक सरकारी डेटा वापरून एका माणसाची संपूर्ण माहिती काढणार्या एका पुणे कंपनीबरोबर मी काही काळ काम केले होते. एखाद्या माणसाची किती माहिती त्यांच्या कडे होती हे अक्षरशः थक्क करणारी गोष्ट होती. अनेकदा सरकारी खात्यात प्युन सारखा माणूस सुद्धा बऱ्यापैकी माहिती चोरून त्यांना देऊ शकत होता.

??? हे काय सार्वजनिक शौचालय आहे का? तिथे अन् तिथे करून झालं होतं, इथं करायचं राहिलं होतं!! आता इथं पण करून झालंय, कसं शांत वाटतंय, निवांत वाटतंय, बरं वाटतंय! .. अन् तुम्हाला 'स्वतःला अडचणीत टाकणारे प्रश्न" इतरांनी विचारल्यावर त्रास होतो ना? मग इथली चर्चा कशी चालणार? इथे तर लोक प्रश्न विचारतात. सरळ मनाने पण विचारतात आणि खवचटपणा करत 'ह्याला आता तोंडावरच पाडायचं!" अस ठरवून पण विचारतात!

विवेकपटाईत 13/09/2016 - 17:22
या आधार मुळे सरकारचे राशन आणि गस सबसिडीत हजारों कोटी वाचले. बाकी कपिल शर्मा सारखे गैर काम करणार्यांना परिणाम भोगावेच लागतात मग ओरड सुरु होते.

चौकटराजा 13/09/2016 - 17:35
मी ज्यावेळी सरकारी व खाजगी नोकरीत मुलाखत दिली त्यानंतर मला नग्न होऊन डॉक्टरांसमोर जावे लागले. याचाच अर्थ माझ्या मांडीवर तीळ असेल व तेथे कॅमेरा असेल तो त्याने टिपला असेल. माझ्या एक्स रे मधे माझी डावी बरगडी जोडलेली आहे पीन घालून हे ही कोठेतरी नोंदले गेले असेल. या पातळीवर सुद्धा मला " प्रायव्हेट" रहाता येत नाही. समाजात रहाताना फार अतिरेक प्रायव्हसीचा करून चालणारच नाही. अशा लोकानी समुद्रात घर करून रहावे. हो तरीही तुमच्या मांडीवरचा तीळ सॅटेलाईटचा कॅमेरा टिपणारच. आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.

In reply to by चौकटराजा

बोका-ए-आझम 14/09/2016 - 01:07
आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.
))) महालोल! चौराकाकांनी बर्रा (एकाच वेळी दोन सिक्सर्स) मारलेल्या आहेत. रच्याकने गुरुची प्रायव्हसी गॅलिलिओ नावाच्या खऊट इटालियन दाढीवाल्याने फार पूर्वीच चोरली होती!

साहना 14/09/2016 - 01:46
दोन आधार कार्ड करून ठेवा. एक गावाकडे आणि एक शहरात. असे केल्याने प्रायव्हसीचा प्रश्नच मिटला. एकच कार्ड महत्वाच्या कामासाठी वापर दुसरे कार्ड तिकीट वगैरे बुक करण्यासाठी वापरा.

In reply to by साहना

अहो काहीही काय! दोन आधारकार्ड्स कशी तयार होतील? तुम्ही एक तयार करता तेव्हाच तुमचे बोटांचे ठसे अन रेटिना स्कॅन घेतले जातात, ते डाटाबेस मध्ये स्टोर केलेले असतात (ते डाटाबेस foreigner असणे हाच तर सद्ध्या मुद्दा आहे) , तरीही जर तुम्ही एक आधार असताना दुसरे काढायला गेलात तर तुमचे फिंगर प्रिंट अन रेटिना स्कॅन अकॅसेप्ट होत नाहीत सिस्टिम मध्ये, डेटा redundancy एरर येतो किंवा रेकॉर्ड ओव्हरलाप दाखवतात त्यामुळे दोन आधार वगैरे तयार करणे कठीण नाही अशक्य आहे, तुम्ही राहिवासाचा पत्ता अन नाव बदलाल खरं बोटाचे ठसे अन रेटिना स्कॅनचे काय??

In reply to by फेदरवेट साहेब

साहना 14/09/2016 - 18:29
आपली कायद्याने जाणाऱ्यांची एक दुनिया असते आणि .... डुप्लिकेट, खोटी, ड्युअल वाट्टेल त्या प्रकारची आधार कार्डे भेटतात

साहना 14/09/2016 - 01:50
प्रायव्हसीचा अर्थ सर्व गोष्टींची गुप्तता असा होत नाही. डॉक्टरने आपली नग्न चित्रे काढून पॉर्न साईटवर टाकली असती तर तो आपल्या प्रायव्हसीचा भंग झाला असता. किंवा नोकरीच्या साठी तपासणी ह्या नावाखाली आपली किडनी काढून विकली तर तो आपला हक्क भंग झाला असता.

दासबोध.कॊम 14/09/2016 - 16:34
योजना छान आहे आधाराची..पण आधार या नावात उगाचच आपण "हे येण्यापूर्वी आपण निराधार होतो" असा भाव जाणवतो! याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.

In reply to by दासबोध.कॊम

अभ्या.. 15/09/2016 - 11:19
याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.
कार्डच काढताय ना? का त्याच्या पाकीटाची रुंदी वाढवायचा विचार आहे? फ्लेवर बिवर काही आहेत का डोक्यात?

प्रीत-मोहर 14/09/2016 - 17:11
बाकी माहित नाही. पण Direct benefit Transfer schemes जसे की MHRD ची Central Sector Scheme of Scholarship for College and University Students किंवा pre-matric or post-matric scheme for minorities etc साठी आता आधार अनिवार्य केला आहे. आम्हाला विद्यार्थ्यांच्या मागे लागुन आधार ब्यांकेत सीड करुन घ्यावा लागतोय.(गोव्यात ९९ टक्के आधार आहे)

आशु जोग 03/07/2017 - 12:51
हा विषय पुन्हा पेटलाय या आधाराने काही घोटाळे कुणाला माहीत असतील तर कृपया माहीती द्यावी !

अभिनव 13/09/2016 - 11:55
कोर्टाने आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही असा स्पष्ट आदेश देऊनही रेल्वेने तिकिट खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेले आहे. प्रत्यक्ष अमलबजावणी डिसेंबर पासुन होईल. http://trak.in/tags/business/2016/09/12/irctc-aadhaar-card-compulsory-booking-train-tickets-passenger-insurance/

राघव 13/09/2016 - 13:34
मला वाटतं आधार सारख्या योजनेची गरज होतीच. आणि भारताचा बर्‍यापैकी लँडस्केप त्यात कव्हर झालेला आहे. आता सिक्यूरिटी बद्दल काळजी घ्यायलाच हवी आणि डेटा प्रायव्हसी बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारणही नाही. पण त्याबद्दलचे नियम/कायदे अस्तित्वात येऊन त्यावर होणारा अंमल ही खरंच खूप पुढची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या सोशल सिक्यूरिटी नंबर च्या डेटामधे अनेक गोंधळ अनेकवेळा झालेले आहेत. त्यातून ते ती सिस्टीम पक्की करत जातात. सगळे फूलप्रूफ असण्याची अपेक्षा असणे बरोबर. पण जेव्हा तुम्ही एक योजना बनवता आणि राबवता, तेव्हा तुम्ही तिला शक्यतो फ्लेक्सिबल ठेवता. त्याशिवाय एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात योजना राबवणे अशक्य आहे. जेव्हा डेटा ९०% च्या वर जमा होतो, तेव्हा त्यापुढचा भाग राबवावा लागतो. त्यात मग हळुहळू सुधारणा होत जाते. हा डेटा सरकार कशासाठी वापरते ते आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही. नाहीतर त्यांचा हेतू साध्य होणार नाही. पण ते वाईटासाठीच वापरतील असेच गृहित धरणे गरजेचे नाही. सरकारी पैशाचा सर्वसाधारण जनतेसाठीचा विनियोग हा या पद्धतीने चांगला होऊ शकेल हे मात्र खरे.

दासबोध.कॊम 13/09/2016 - 14:13
आधार कार्ड योजनेत तुमचा बायोमेट्रिक डेटा गोळा होतो हे माहित असल्याने जे खरे चोर लोक आहेत ते या योजनेपासून 10 हात दूरच राहणार आहेत! हि योजना सर्व समावेशक होणे निव्वळ अशक्य आहे. पण जितका डेटा गोळा होतोय हेही नसे थोडके! त्यात आता पर्सिस्टन्ट चे देशपांडे या योजनेवर गेलेत त्यामुळे काही चांगले बदल नक्की पाहावयास मिळतील असे वाटते .

अहो डेटा सिक्युरिटी बद्दल केव्हा बोलणार जेव्हा डेटा आपल्या हातात असेल, इथे डेटा स्टोरेजलाच मोंगो डीबी अन अन तत्सम परदेशी कंपनी वापरल्या जातायत, म्हणजे करोडो लोकांचा बायोमेट्रिक डेटा परदेशात साठवणे. घ्या समजून काय ते

In reply to by फेदरवेट साहेब

लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मोदक 14/09/2016 - 17:19
लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव! सरकार बदलल्यानंतर या धोरणामध्ये बदल झाला नाहीये का?

In reply to by मोदक

हे डिटेल्स पब्लिक डोमेनमध्ये नसावेत. मुळातच माँगो अतिशय सोपी अन साधारण हार्डवेअरवर चालणारी डाटाबेस सिस्टीम आहे. तिला स्पेशल हार्डवेअर लागत नाही. किंवा ती क्लाऊडबेस्ड सिस्टीमही नाही की डेटा बाहेर ठेवावा लागेल. माँगोला फंडींग सीआयेकडुन मिळालेल असल्याने हा सगळा धुरळा उठवलाय.

बोका-ए-आझम 13/09/2016 - 14:59
डेटाचा गैरवापर फक्त आधार कार्डमुळेच होईल असं थोडंच आहे? जेव्हा तुम्ही तुमची माहिती इतरांना देता तेव्हा समोरच्या माणसाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणे आणि त्याचबरोबर काळजी घेणे या दोन्हीही गोष्टी कराव्या लागतात. इन्कमटॅक्स रिटर्न्स भरताना आपली माहिती सरकारी खात्यात जातच असते की. अजूनपर्यंत त्याचा गैरवापर झाल्याची उदाहरणं नाहीत. निदान मला तरी माहित नाहीत. जाणकारांनी सांगावी.

In reply to by बोका-ए-आझम

इनकम टॅक्सचा डेटा भारतीय सर्वर्सवर असतो (नॅशनल इन्फॉर्मटिकस सेंटर, वगैरे) आधारचे तसे नाही, त्याच्यामुळे करोडो लोकांचा डेटा संवेदनशील झालाय. शिवाय इतर योजना गाय मारतात म्हणून आपण वासरू मारणे हे काही पटणारे लॉजिक नाही.

In reply to by बोका-ए-आझम

साहना 14/09/2016 - 20:05
स्वानुभवाने भरपूर गैर व्यवहार झाला आहे हे सांगू शकते. लोकांचा PAN इत्यादी पर्सनल डेटा घेऊन गुपचूप त्यांच्या माहितीशिवाय त्यांचे रिटर्न ऑनलाईन चेक करून ती माहिती इतरांना देणाऱ्या अनेक कंपन्या/लोक आहेत. पण बहुतेक वेळा त्याची सुद्धा गरज नसते. आमच्या धंद्यांत आम्ही बँक मॅनेजरला फोने करून श्री अमुक तमुक ह्यांच्या खात्यात किती पैसे आहेत हो ? असा प्रश्न केला तर मॅनेजर सहज सांगतो (आपली उलाढाल किती आहे ह्यावर हे अवलंबून असते). हे रिटर्न्स चोरणारे लोक बहुतेक वेळा private लेंडर्स साठी काम करतात. इलेक्शन रोल, RTO चा डेटा आणि इतर अनेक सरकारी डेटा वापरून एका माणसाची संपूर्ण माहिती काढणार्या एका पुणे कंपनीबरोबर मी काही काळ काम केले होते. एखाद्या माणसाची किती माहिती त्यांच्या कडे होती हे अक्षरशः थक्क करणारी गोष्ट होती. अनेकदा सरकारी खात्यात प्युन सारखा माणूस सुद्धा बऱ्यापैकी माहिती चोरून त्यांना देऊ शकत होता.

??? हे काय सार्वजनिक शौचालय आहे का? तिथे अन् तिथे करून झालं होतं, इथं करायचं राहिलं होतं!! आता इथं पण करून झालंय, कसं शांत वाटतंय, निवांत वाटतंय, बरं वाटतंय! .. अन् तुम्हाला 'स्वतःला अडचणीत टाकणारे प्रश्न" इतरांनी विचारल्यावर त्रास होतो ना? मग इथली चर्चा कशी चालणार? इथे तर लोक प्रश्न विचारतात. सरळ मनाने पण विचारतात आणि खवचटपणा करत 'ह्याला आता तोंडावरच पाडायचं!" अस ठरवून पण विचारतात!

विवेकपटाईत 13/09/2016 - 17:22
या आधार मुळे सरकारचे राशन आणि गस सबसिडीत हजारों कोटी वाचले. बाकी कपिल शर्मा सारखे गैर काम करणार्यांना परिणाम भोगावेच लागतात मग ओरड सुरु होते.

चौकटराजा 13/09/2016 - 17:35
मी ज्यावेळी सरकारी व खाजगी नोकरीत मुलाखत दिली त्यानंतर मला नग्न होऊन डॉक्टरांसमोर जावे लागले. याचाच अर्थ माझ्या मांडीवर तीळ असेल व तेथे कॅमेरा असेल तो त्याने टिपला असेल. माझ्या एक्स रे मधे माझी डावी बरगडी जोडलेली आहे पीन घालून हे ही कोठेतरी नोंदले गेले असेल. या पातळीवर सुद्धा मला " प्रायव्हेट" रहाता येत नाही. समाजात रहाताना फार अतिरेक प्रायव्हसीचा करून चालणारच नाही. अशा लोकानी समुद्रात घर करून रहावे. हो तरीही तुमच्या मांडीवरचा तीळ सॅटेलाईटचा कॅमेरा टिपणारच. आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.

In reply to by चौकटराजा

बोका-ए-आझम 14/09/2016 - 01:07
आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.
))) महालोल! चौराकाकांनी बर्रा (एकाच वेळी दोन सिक्सर्स) मारलेल्या आहेत. रच्याकने गुरुची प्रायव्हसी गॅलिलिओ नावाच्या खऊट इटालियन दाढीवाल्याने फार पूर्वीच चोरली होती!

साहना 14/09/2016 - 01:46
दोन आधार कार्ड करून ठेवा. एक गावाकडे आणि एक शहरात. असे केल्याने प्रायव्हसीचा प्रश्नच मिटला. एकच कार्ड महत्वाच्या कामासाठी वापर दुसरे कार्ड तिकीट वगैरे बुक करण्यासाठी वापरा.

In reply to by साहना

अहो काहीही काय! दोन आधारकार्ड्स कशी तयार होतील? तुम्ही एक तयार करता तेव्हाच तुमचे बोटांचे ठसे अन रेटिना स्कॅन घेतले जातात, ते डाटाबेस मध्ये स्टोर केलेले असतात (ते डाटाबेस foreigner असणे हाच तर सद्ध्या मुद्दा आहे) , तरीही जर तुम्ही एक आधार असताना दुसरे काढायला गेलात तर तुमचे फिंगर प्रिंट अन रेटिना स्कॅन अकॅसेप्ट होत नाहीत सिस्टिम मध्ये, डेटा redundancy एरर येतो किंवा रेकॉर्ड ओव्हरलाप दाखवतात त्यामुळे दोन आधार वगैरे तयार करणे कठीण नाही अशक्य आहे, तुम्ही राहिवासाचा पत्ता अन नाव बदलाल खरं बोटाचे ठसे अन रेटिना स्कॅनचे काय??

In reply to by फेदरवेट साहेब

साहना 14/09/2016 - 18:29
आपली कायद्याने जाणाऱ्यांची एक दुनिया असते आणि .... डुप्लिकेट, खोटी, ड्युअल वाट्टेल त्या प्रकारची आधार कार्डे भेटतात

साहना 14/09/2016 - 01:50
प्रायव्हसीचा अर्थ सर्व गोष्टींची गुप्तता असा होत नाही. डॉक्टरने आपली नग्न चित्रे काढून पॉर्न साईटवर टाकली असती तर तो आपल्या प्रायव्हसीचा भंग झाला असता. किंवा नोकरीच्या साठी तपासणी ह्या नावाखाली आपली किडनी काढून विकली तर तो आपला हक्क भंग झाला असता.

दासबोध.कॊम 14/09/2016 - 16:34
योजना छान आहे आधाराची..पण आधार या नावात उगाचच आपण "हे येण्यापूर्वी आपण निराधार होतो" असा भाव जाणवतो! याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.

In reply to by दासबोध.कॊम

अभ्या.. 15/09/2016 - 11:19
याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.
कार्डच काढताय ना? का त्याच्या पाकीटाची रुंदी वाढवायचा विचार आहे? फ्लेवर बिवर काही आहेत का डोक्यात?

प्रीत-मोहर 14/09/2016 - 17:11
बाकी माहित नाही. पण Direct benefit Transfer schemes जसे की MHRD ची Central Sector Scheme of Scholarship for College and University Students किंवा pre-matric or post-matric scheme for minorities etc साठी आता आधार अनिवार्य केला आहे. आम्हाला विद्यार्थ्यांच्या मागे लागुन आधार ब्यांकेत सीड करुन घ्यावा लागतोय.(गोव्यात ९९ टक्के आधार आहे)

आशु जोग 03/07/2017 - 12:51
हा विषय पुन्हा पेटलाय या आधाराने काही घोटाळे कुणाला माहीत असतील तर कृपया माहीती द्यावी !
हा लेख इथे टाकायचा राहुन गेला होता.

कृत्रिम पाउस कसा पाडतात ?

शरद ·

खेडूत 19/06/2016 - 20:16
महत्वाचा विषय आहे. आजच पेपरात वाचले की चीन १९५८ पासून यशस्वीपणे हे करत आहे. त्यांच्या तज्ञांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मदत आणि प्रशिक्शण करायची तयारी दाखवली आहे. आपन अजून जास्त सविस्तर लिहायला हवे होतेत असे वाटते. रॉकेट म्हणजे नक्की काय? ते कसे बनवावे? त्याचा खर्च/ वजन किती? उडवायला कसले बाण वापरता येतील? दिवाळीतले फटाके? ढगांचे प्रकार कसे ओळखायचे? त्यानुसार किती रॉकेट्स वापरून कोणत्या ढगातून किती पाऊस पडेल? तरुणांनी मदत करायची म्हणजे नक्की काय? कोणत्या महिन्यात? आपण पाडला की आपोआप पडला हे कसे ओळखता येईल? सरकारी आणि खासगी विमाने हे करूओ शकतील का? जर शक्य असेल तर मग सरकार त्यातून का प्रयत्न करत नाही? अजून खूप प्रश्न आहेत...

खेडूत 19/06/2016 - 20:16
महत्वाचा विषय आहे. आजच पेपरात वाचले की चीन १९५८ पासून यशस्वीपणे हे करत आहे. त्यांच्या तज्ञांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मदत आणि प्रशिक्शण करायची तयारी दाखवली आहे. आपन अजून जास्त सविस्तर लिहायला हवे होतेत असे वाटते. रॉकेट म्हणजे नक्की काय? ते कसे बनवावे? त्याचा खर्च/ वजन किती? उडवायला कसले बाण वापरता येतील? दिवाळीतले फटाके? ढगांचे प्रकार कसे ओळखायचे? त्यानुसार किती रॉकेट्स वापरून कोणत्या ढगातून किती पाऊस पडेल? तरुणांनी मदत करायची म्हणजे नक्की काय? कोणत्या महिन्यात? आपण पाडला की आपोआप पडला हे कसे ओळखता येईल? सरकारी आणि खासगी विमाने हे करूओ शकतील का? जर शक्य असेल तर मग सरकार त्यातून का प्रयत्न करत नाही? अजून खूप प्रश्न आहेत...
कृत्रिम पाउस (१) पाउस का पडतो ? सूर्याच्या उन्हाने पाण्याची वाफ होऊन ती आकाशात वर जाते. तेथे ती गार होते व वाफेचे रुपांतर परत पाण्यात होते व पाउस पडतो. ही माहिती शाळेत मिळालेली असते. यात थोडी भर घालावयास पाहिजे. (२) वाफ गार झाली तरी पाण्यात रुपांतर होतांना न्युक्लिएशनची गरज असते. प्रथम वाफेच्या एका अतिशय छोट्या भागाचे पाण्याच्या एका फार छोट्या थेंबात रुपांतर होते. मग त्या भोवती इतर पाणी गोळा होते व तो थेंब मॊठा होतो. हा मोठा थेंब हवेहून जड झाला की तो खाली घसरू लागतो. असे अनेक मोठे थेंब खाली पडू लागले म्हणजे पाउस पडतो. (३) म्हणजे दोन गोष्टींची गरज आहे. (१) न्युक्लिएशन व (२) थंड तापमान.

परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय?

खेडूत ·

माझ्या पहाण्यात तरी अशी उदाहरणं नाहीत,पदवीनंतर जर्मनी व युएसए वा ऑस्ट्रेलियात गेलेले अनेक मित्र आहेत.पण पदवीसाठी परदेशात पाठवने मला तरी अयोग्य वाटते.

गॅरी ट्रुमन 11/06/2016 - 11:40
मला वाटते की भारतातील शालेय शिक्षण चांगलेच आहे.पण दुर्दैवाने पदवी शिक्षणाच्या बाबतीत हीच गोष्ट लिहिता येणार नाही. सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली कॉलेजे भारतात आहेत. उदाहरणार्थ इंजिनिअरींगमध्ये आय.आय.टी, एन.आय.टी इत्यादी, लॉ मध्ये नॅशनल लॉ स्कूल इत्यादी. पण देशातील कॉलेजांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अशा चांगल्या कॉलेजांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे. पदवी शिक्षण हा खूप महत्वाचा टप्पा असतो. आणि अशा वेळी शिक्षणासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळणे खूपच गरजेचे असते. मी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील शिक्षणपध्दती बघितली आहे. अमेरिकेत मी पदवीचा विद्यार्थी नव्हतो तर पदव्युत्तर विद्यार्थी होतो पण पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी Teaching Assistant म्हणून दोन वर्षे होतो आणि त्यावरून त्या पध्दतीचीही बऱ्यापैकी माहिती मला झाली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. अमेरिकेत मी काही फार टॉपच्या विद्यापीठात नव्हतो तर एका मध्यम प्रतीच्या विद्यापीठात होतो. तरीही त्या विद्यापीठातील पदवी शिक्षणाचा दर्जा भारतातील माझ्या कॉलेजच्या दर्जाच्या नक्कीच कितीतरी चांगला होता हे नक्की. त्याविषयीची माझी काही निरीक्षणे: १. अमेरिकन विद्यापीठांमध्ये नुसता घोकंपट्टीवर भर नसतो तर काहीतरी प्रोजेक्ट असतोच. भारतात डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट अनेकदा काहीतरी करायचा म्हणून केला जातो. तशी परिस्थिती तिथे नाही. माझ्या विद्यापीठातील undergraduate विद्यार्थ्यांनी सोलार कार बनवली होती. तसेच समरमध्ये बहुतांश विद्यार्थी इंटर्नशीप वगैरे करतात.त्याचा पुढे नोकरी मिळायला नक्कीच उपयोग होतो. २. अमेरिकेत मध्यम प्रतीच्या विद्यापीठांमध्येही उत्कृष्ट संशोधन लॅब असतात. उदाहरणार्थ फ्लॉरीडातील माझ्या विद्यापीठात Advanced Aero Propulsion Laboratory, National High Magnetic Field Laboratory इत्यादी लॅब होत्या. या प्रयोगशाळांमध्ये मुख्यत्वे पी.एच.डी आणि एम.एस चे विद्यार्थी असले तरी चमक दाखविल्यास undergraduate विद्यार्थ्यांनाही संबंधित प्राध्यापक लॅबमध्ये घेतात. त्यातून खूप काही शिकायची संधी असते हे नक्कीच. ३. अमेरिकेतील विद्यापीठांच्या लायब्ररींना खरोखरच तोड नाही. मध्यम प्रतीच्या विद्यापीठामधील लायब्ररी सुध्दा प्रचंड समृध्द असतात. ४. विद्यापीठांमध्ये flexibility असल्यामुळे इतर विषयांवरील कोर्सेस घेणे किंवा आपला विषय सोडून दुसरा विषय आवडायला लागला तर आपले मेजरच बदलणे शक्य होते. अर्थात हे undergraduate पातळीवर सोपे आहे-- मास्टर्स डिग्रीला त्यामानाने कठिण आहे. या गोष्टी लिहिल्या आहेत या साध्या विद्यापीठातील. हार्वर्ड, प्रिन्सटन, कॅलटेक, स्टॅनफर्ड, येल इत्यादी ठिकाणी जे काही काम चालते त्याला खरोखरच तोड नाही. माझ्या प्राध्यापक गाईडच्या दोन मुलींपैकी एक हार्वर्डमध्ये आणि दुसरी एम.आय.टी ला undergraduate ला होती. तिथे त्यांना शिकविणारे काही प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते होते. अशा गोष्टी भारतात आपल्या जीवनकाळात तरी बघायला मिळणे कठिण आहे. हे मुद्दे शिक्षणाविषयीचे झाले. मला वाटते अगदी १८ व्या वर्षापासून परदेशी राहायचे इतरही अनेक intangible फायदे आहेत. एक तर स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी आपल्या जबाबदारीवर करायची सवय लागते. दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा. तसेच सगळ्या जगातून विद्यार्थी तिथे येत असतात त्यामुळे इतर देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलून इतर लोक कसे विचार करतात, कसे राहतात या गोष्टी शिकायला मिळतात. तसेच ऑन कॅम्पस पार्ट टाईम नोकरी करताना काही विद्यार्थ्यांना अगदी वॉशरूम साफ करायचीही कामे करावी लागतात. त्यातूनच पैसे मिळवायला किती घाम गाळावा लागतो हे त्यांना आपण होऊन समजून येते. त्यासाठी अन्य कोणी काही सांगायची गरज पडत नाही. या सगळ्या गोष्टी करता करता त्या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व नक्कीच विकसित होते यात अजिबात शंका नाही. माणसाचा विकास हा comfort zone मध्ये कधीच होत नाही. त्या comfort zone मधून बाहेर पडायला परदेशातील शिक्षण अती उपयुक्त आहे. तेव्हा मला वाटते की जर परदेशात पदवीला जायची जरी संधी मिळाली तरी ती अजिबात सोडू नये.

In reply to by गॅरी ट्रुमन

आदूबाळ 11/06/2016 - 13:13
दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा.
ये बात! अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षिला गेलेला पैलू.

In reply to by गॅरी ट्रुमन

चतुरंग 11/06/2016 - 16:14
माझे दोन पैसे - मला स्वत:ला अमेरिकेतल्या शिक्षणाचा थेट अनुभव नाहीये परंतु इतरांशी बोलून बघून जे काही समजले आहे ते असे की इथली शिक्षणव्यवस्था रोखठोक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आच किती आहे त्याप्रमाणे रिसोर्सेस मिळू शकतात, तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही वर वर जाऊ शकता, शक्यतोवर अडथळे येत नाहीत. पाट्या टाकून फारसे काही हाताला लागण्याची शक्यता नाही. संधींच्या बाबतीत वरती गॅरी भाऊ म्हणतात तसेच. संधी हुडकाव्या लागतात, पाठपुरावा करावा लागतो, स्वतःला सिद्ध करावं लागतं मग तुम्हाला चांगलं काहीतरी निश्चित मिळू शकतं. इथे तुम्ही स्वतंत्र होता, स्वावलंबी होता हे म्हणणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणणं महाकठिण आहे. विशेषतः आपल्याकडच्या बर्‍यापैकी सुरक्षित कोषात वाढलेल्या मुलामुलींसाठी सगळ्या गोष्टी स्वावलंबनाने करणे हे महाकठिण होऊ शकते. १८ व्या वर्षी तुम्ही एक अ‍ॅडल्ट म्हणून इथल्या समाजात येता. तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे असतात. कोणी असे कर, तसे करु नकोस असे सांगेल असे नाही. तुम्ही विचारलेत तर सल्ला मिळू शकतो अन्यथा नाही. स्वयंपाक येणे, खाण्यापिण्याचे फालतू नखरे नसणे, शिस्त, वेळ पाळण्याची वृत्ती, मेहनत करण्याची तयारी असेल (संपूर्ण वर्षभर - फक्त परीक्षेच्या आधी दहा दिवस नव्हे :) ) आणि योग्य ती निर्णयक्षमता असेल तर यश नक्कीच मिळणार. त्यामुळे मार्कांबरोबरच व्यक्तिमत्त्व किती विकसित करता येते आहे त्याप्रमाणे इथे रुळणे सोपे जाऊ शकते.. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट - कोर्स बदलण्याची मुभा असल्यामुळे पहिल्या वर्षी विद्यार्थ्याने जो कोर्स निवडला आहे त्यातच पुढे शिक्षण चालू ठेवेल असे बर्‍याचदा होत नाही. माझ्या बघण्यात एका उदाहरणात मेडीसीनला जायचे असे ठरवून दुसर्‍या वर्षी इंग्लिश लिटरेचर पक्के करुन त्या मुलीने पदवी पूर्ण केली! त्यामुळे अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)

In reply to by चतुरंग

प्रदीप 11/06/2016 - 19:25
अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)
पालकांचे स्वप्न गेले खड्ड्यात ! कुणाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे? पालकांच्या की पाल्यांच्या? खरे तर अमेरिकेतील पदवीपूर्ण शिक्षणपद्धतीत कोर्स बदलता येतो, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, असे मी म्हणतो. माझ्याही पाहण्यात अशी अनेक उदाहरणे आहकी, की सुरूवात एका हेतूने ('ध्येय' हा शब्द मुद्दम टाळला आहे, सतराव्या- अठराव्या वर्षी बव्हंताशी मुलामुलींना ध्येय वगैरे काही नसते) मुले तिथे गेली व नंतर दुसरेच कोर्सेस केले. त्यांपैकी कुणाचेही पुढे नुकसान झाले असल्याचे माझ्या पहाण्यात नाही. आणि मी पाहिलेल्या सर्वच केसेस, मी रहातो तेथल्या असल्याने, पालक ओपन माईंडेड होते, व असे काही होऊ शकेल ह्याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. बाकी ट्रुमन ह्यांच्या प्रतिसादाशी संपूर्ण सहमत आहे.

In reply to by प्रदीप

चतुरंग 11/06/2016 - 21:47
त्यात उपरोध आहे! ":)" आहे ना राव! आपल्याकडे बहुतेकदा पालकांची स्वप्ने मुलांना वाहण्यास भाग पाडले गेले असण्याची शक्यता असते... असो, मुद्दा पूर्णच समजलेला असल्याने जास्ती लिहीत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

उल्का 11/06/2016 - 16:48
खूप छान लिहिलय. मला प्रत्यक्ष काही अंडरग्रॅड्चा फायदा नसला तरिही वाचायला आवडलं. आपल्या इथे पण मुलं अनेक प्रोजेक्ट्स करत असतात. मटा पुरवणीत बरेचदा अशा बातम्या येत असतात. आणि काही कॉलेजेस तर फारशी ऐकलेली पण नसतात. मला वाटतं मुळात त्या मुलाना आवड असायला हवी. हल्ली इन्टर्नेट मुळे आवड असल्यास ज्ञान मिळवणे अवघड नाही. आता मूळ प्रश्नाला जनरल उत्तर - जाण्यासाठी खालील मुद्दे पण विचारात घ्यावेत. १. त्या पाल्याला स्वतःलाच जायचे आहे का? - कारण आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत फोर्स केला जातो. पालक आपल्या इच्छा आकांक्षा मुलांवर लादताना दिसत असतात. केवळ प्रवाह आहे म्हणुन पाठवु नये. मुलाची आवड लक्षात घ्यावी. २. तो मानसिक दृष्ट्या कणखर आहे का? - तिथे घरच्याना, देशाला सोडुन एकटे राहायचे असते. आपण बारावी पर्यंत लाडावलेलं बाळ तिथे अनेक शारिरिक कष्टाना सामोरे जाणार असते. त्यासाठी ते तयार आहे का? निव्वळ यु. एस.चं आकर्षण तर नाही ना? हेही विचारात घेतले पाहिजे. ३. पालकांची आर्थिक तयारी आहे का? - अन्डरग्रॅड साठी शिष्यवृती नसते असे ऐकुन आहे. नक्की माहीत नाही. कदाचित असुही शकेल. पण नाही असे गृहित धरुन खर्चाचा अंदाज घ्यावा. कारण प्रश्न एका नाही तर चार वर्षांचा असणार आहे. सगळीकडे वाढणार्‍या महागाईचा आणि आपल्या रुपयाची होणारी घसरण याचाही विचार करावा. हे मुद्दे कशाही प्रकारे नकारात्मक नसुन फक्त निर्णय घेताना प्रत्येक बाबीचा विचार केला जावा म्हणुन आहेत. सर्व बाजुनी नीट विचार करुन योग्य निर्णय पाल़क घेतील ह्याची खात्री आहे. त्याना खूप खूप शुभेच्छा!

अजया 11/06/2016 - 14:46
धागा काढल्याबद्दल अनेक धन्यवाद. परदेशी अंडरग्रॅड शिक्षणाबद्दल चांगले मुद्दे वर आले आहेत.याउलट काही सल्ले मला मिळाले आहेत. १ परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे. २ कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही. ३ अंडरग्रॅड शिक्षणासाठी फारशी माहिती मिळत नाही.विशेषतः युनिव्हर्सिटी सिलेक्शन, शिष्यवृत्ती इ गोष्टी ४ मुलगा फक्त अठरा वर्षाचा असताना कसा लांब पाठवणार तू इतका! खरंच हा प्रश्न बरेच लोक विचारतात.तो होम सिक होईल, आजारी पडेल तर तुझ्याकडे अमेरिकन व्हिसा नाही.काय करशील अशा वेळी.मुलगा बघून घेईल हे उत्तर बरेचसे इतरांना पटत नाही.मग मलाही शंका यायला लागते! मुळात अमेरिकेत अंडरग्रॅडला जाणे ही मुलाची इच्छा आहे.आम्हाला काय करावे हे कळत नाही याबाबतीत! तसा तो दहावीला ९५% सिबिएसईत मिळवलेला मुलगा आहे.पण जेईई, सिइटी आदि परीक्षांतून जाऊन निदान शासकिय इंजिनिअरींग काॅलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग काॅलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.मुलाला फक्त पदवी मिळेल ज्ञान नाही याचे नक्कीच वाईट वाटेल.म्हणून हा माहिती मिळवण्याचा खटाटोप करत आहोत. कोणी सॅट परीक्षेबाबत तसेच अमेरिकेतील अंडरग्रॅड शिक्षणाबाबत लिहिल्यास फार उपयोगी होईल.

In reply to by अजया

रेवती 11/06/2016 - 17:03
परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे. हो महाग आहे. पीजीचा खर्च त्याने पैसे मिळवून करण्याबद्दल मुलाचे मत आजमावावे असे वाटते.

In reply to by अजया

जर पदव्युत्तर शिक्षण परदेशात करायची इच्छा असेल तर (खर्च सोसण्याची तयारी असल्यास) विचारपूर्वक निवडलेल्या त्याच (कदाचित् इतर पाश्चिमात्य) देशातील विद्यापिठात पदवी करणे अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते... १. उत्तम शिक्षणपद्धती व व्यवसायाभिमुख शिक्षण. २. पदवी करताना शिक्षणद्धती आणि जीवनपद्धतीची झालेली ओळख पदव्युत्तर शिक्षणात बरीच फायद्याची होते. बाकि इतर मुद्दे इतरत्र आले आहेतच.

In reply to by अजया

गॅरी ट्रुमन 11/06/2016 - 21:26
परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे.
नक्कीच. Undergraduate ला स्कॉलरशीप बहुतेक नसतात त्यामुळे चार वर्षाचा खर्च एखाद कोटी पेक्षा जास्तही होऊ शकतो. आणि मधल्या काळात डॉलरचा दर वाढल्यास अजून जास्त. काही वेळा विद्यार्थ्यांना वेव्हर वगैरे मिळतात. त्यामुळे खर्च कमी होतो.
कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही.
नाही. कुठल्यातरी अबक कॉलेजमधून undergraduate केले तर पीजीसाठी चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळणे खूप कठिण असते. आज स्टॅनफर्डमध्ये भारतीय विद्यार्थी आहेत त्यापैकी ९५% IIT किंवा बिट्स पिलानी अशा संस्थांमधील असतात. अर्थातच स्टॅनफर्ड वगैरे विद्यापीठे सगळ्यांसाठी नाहीत.पण स्टॅनफर्डमध्ये प्रवेश मिळवेल तितकी क्षमता असलेला विद्यार्थी केवळ या कारणामुळे पीजीसाठी बर्‍याच खालच्या विद्यापीठात दिसला तर मात्र वाईट वाटेल.
निदान शासकिय इंजिनिअरींग कॉलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग कॉलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.
नवी मुंबईतील दर स्टेशनवरील कॉलेजांचा दर्जा नक्कीच चांगला नाही.

In reply to by अजया

ताई तुम्हाला दर्जाबाबत साशंकता वाटते मी खात्री देतो ही सर्व काॅलेज फालतु आहेत. शक्य तर मुलाला शासकिय काॅलेजमध्येच प्रवेश घेउदे. कराड, सांगली, अमरावती ही दूर व मुंबईकरांसाठी मागास गावे असली तरी तिथले शिक्षण व एकंदर वातावरण फारच उत्तम आहे. मुंबई, पुणे मिळाले तर प्रश्नच नाही.

नगरीनिरंजन 11/06/2016 - 19:09
दहा-वीस वर्षांपूर्वीचं अमेरिकन जॉबमार्केट आणि आताचं जॉबमार्केट ह्यात फरक पडलेला असणार. त्यामुळे लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च करणे आवश्यक आहे. किमान गेल्या तीन-चार वर्षांत ज्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण केलंय अशा तीन-चार मुलांशीतरी संपर्क पाहिजे. अमेरिका/युरोपमध्ये सध्या जिथे फार स्किल्सची गरज नाही अशी कामे आशियाई देशात पाठवली जातात. अगदी सिटीबँक, जेपीमॉर्गन पासून गुगल, फेसबुक, ॲपल व जॉनडीर वगैरे सारख्या कंपन्यांनी आशियाई देशांमध्ये मोठमोठी कार्यालये उघडली आहेत. त्यामुळे परदेशातच राहायचे असल्यास हायली स्पेशलाईज्ड काम करण्याचे स्किल मिळवण्याची अपत्याची कुवत असेल तरच पाठवावे. शिवाय युनिव्हर्सिटी/कॉलेजही चांगले असणे आवश्यक आहे. शिवाय शिक्षणाला व्हिजा मिळाला पण पुढे नोकरी करताना व्हिजा रिन्युअल न झाल्याने परत यावे लागल्याचीही उदाहरणे आहेत (असे प्रकार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होतात जास्त नॉन-टेक्निकल क्षेत्रात). बाकी भरमसाठ लोकसंख्या वाढतीये हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असूनही पोरांना जन्म द्यायचा आणि नंतर स्पर्धा नको म्हणायची प्रवृत्ती असलेले लोक कितपत स्वतःचा रिसर्च करु शकतील व भविष्यातल्या ट्रेंड्सचा अशांना कितपत अंदाज असेल ही शंकाच आहे.

In reply to by नगरीनिरंजन

चौथा कोनाडा 11/06/2016 - 19:17
अगदी सही मुद्द मांडलाय ननि. जॉब मार्केट मध्ये खुप फरक पडलाय लेयर २, ३,४ ची कामे इथूनच आउटसोर्स होताहेत. इथल्या या स्कील च्या लोकाना इथेच रहावे लागतेय. परदेशी संधी अत्यंत कमी झालायात.

सुबोध खरे 11/06/2016 - 20:44
"माझ्या माहितीप्रमाणे" --अमेरिकेत शिक्षणाचा खर्च हा वर्षाला २५ लाख एवढी फी आहे आणी जाणे येणे राहणे आणी खाणे यात १० लाख म्हणजे दर वर्षी ३५ लाख रुपये खर्च होतात. अभियान्त्रिकी शिक्षणासाठी सव्वा कोटीच्या आसपास खर्च येतो. शिवाय पदवी करत असताना दुसरी नोकरी अधिकृतपणे करता येत नाही आणी शिष्यवृत्ती मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. एवढा खर्च करून तुम्हाला परत पदव्युत्तर शिक्षणासाठी SAT/ GRE द्यायलाच लागते. त्यामुळे अमेरिकेचे स्वप्न आता अजून कठीण होते आहे असे वाटते. भारतात SAT चे शिक्षण देणाऱ्या संस्था अशा तर्हेचे चित्र उभे करतात कि तुम्ही नुसते या आणी आम्ही तुम्हाला डॉलर्सच्या राशीवर उभे करतो. प्रत्यक्ष हे मृगजळच ठरते. बबाबे ( बडे बाप के बेटे) यांसाठी ते ठीक आहे. मध्यमवर्गीय माणसासाठी हे फार महाग स्वप्न असू शकते. कारण एवढे करून आपले मुल तेथे जेमतेम बर्या परिस्थितीत राहत असेल तर एवढा प्रचंड खर्च करणे शहाणपणाचे आहे का? हा विचार करावा लागेल. कारण एके काळी(सन २०००) ५००० डॉलर्स महिना कमावणारा इंजिनियर मुलगा दर महा १००० डॉलर्स वाचवून दोन तीन वर्षे काम करून २० लाख रुपये वाचवत असे आणी हिरव्या कार्डाचे स्वप्नभंग झाले तरीही परत येऊन तेवढ्या पैशात मोठे घर घेऊ शकत असे. आज अमेरिकेत पगार तेवढेच आहेत आणी हिरवे कार्ड मिळवणे हे अजूनच कठीण होत चालले आहे दुर्दैवाने भारतात महागाई मुळे २० लाखात फार काही चांगले घर येत नाही( मुंबईत तर चाळीतले घरसुद्धा येत नाही) कि आपल्याला धंदा करण्यासाठी भांडवल पण फारसे नाही. ज्यांना हे स्वप्न पहायचे आहे त्यांनी ते उघड्या डोळ्यांनी पाहावे कोण रे तो विचारतोय उघड्या डोळ्यांनी स्वप्न कसे पाहणार?

स्वाती२ 11/06/2016 - 21:28
माझा मुलगा ज्या विद्यापिठात शिकतो तिथे अंडरग्रॅडसाठी बरेच भारतीय विद्यार्थी आहेत. बहुसंख्य विद्यार्थी खूप श्रीमंत घरातील आहेत. आईवडील गल्फमधे नोकरीला वगैरे किंवा भारतात व्यवसाय वगैरे. काहींच्या बाबतीत अमेरीकेत जन्म त्यामुळे अनिवासी कोट्यातून भरपूर फी भरुन भारतात शिक्षण घेण्याचा खर्च विचारात घेता अमेरीकेत अ‍ॅडमिशन मिळत आहे तर तिथे शिक्षण घेणे योग्य वाटले. यातील बर्‍याच जणांनी अमेरीकेत रहात असतानाच मुलाच्या इथल्या शिक्षणाच्या खर्चाची तरतुद करुन परतले. अमेरीकेत पुढे नोकरी मिळेल आणि मग खर्च वसूल होईल असे गणित मांडणार असाल तर अंडरग्रॅडसाठी इथे येण्याचा विचार करू नये. खरोखर परवडणार असेल तरच विचार करावा. आपली रिटायरमेंट पणाला लावून अजिबात रिस्क घेवू नये. युनिवर्सिटीने रिक्रुट केले असेल्/स्कॉलरशिप दिली असेल तर गोष्ट वेगळी. अंडरग्रॅड इंटर्नशिपसाठी बरेचदा इथले सिटिझन / ग्रीनकार्ड नसेल तर विचार केला जात नाही. अपवाद- डोळ्यात भरेल अशी बौद्धिक कामगिरी. पुढेही नोकरीसाठी वर्क विसा लागणार असेल तर एकंदरीत परिस्थिती अनिश्चित! कंपन्यांमधे लेऑफ झाले तर त्यांना नियमानुसार वर्क विसे प्रोसेस करता येत नाहित. माझ्या मुलाच्या ओळखीच्या भारतीय विद्यार्थ्याला कंपनीने दिलेली ऑफर या कारणास्तव नुकतीच रद्द केली.

स्वाती२ 11/06/2016 - 21:40
अमेरीकेत अंडरग्रॅड अ‍ॅडमिशनसाठी सॅट आणि टोफेल लागते. काही विद्यापिठात सॅट सबजेक्ट टेस्ट देखील लागते. हा अभ्यास क्लास न लावता घरी करणे सहज शक्य आहे.

खेडूत 11/06/2016 - 23:29
माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद! भारतातल्या आजच्या शिक्षणाची पूर्ण कल्पना आहे म्हणूनच अन्य पर्याय विचारात घेतले. दिलेले दुवे, माहिती उपयुक्त आहेत, आणि स्वतःचा अनुभव असलेले सभासद इथे आल्याने खूप आनंद वाटला. आता असे निर्णय अधिक डोळसपणे घेता येतील. अद्याप इतर देशांतले असे अनुभव माहीत नाहीत. इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.पण तिथली किंवा अन्य युरोपातली व्यवस्थापन पदवी अजूनही चांगली आणी जगभर चांगल्या संधी देऊ शकतात.

In reply to by खेडूत

प्रदीप 12/06/2016 - 20:35
इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.
यू. के.मधील शिक्षणव्यवस्थेत एकदा एक अभ्यासक्रम घेतल्यानंतर तो तसाच पूर्ण करावा लागतो, अमेरिकेत तो पहिल्या वर्षानंतर बदलण्याची मुभा असते, हाही फरक लक्षात घ्यावा.

अजया 12/06/2016 - 11:52
+१०० अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळत आहेत.आम्हाला विचार करताना या धाग्याचा फार उपयोग होणार आहे.

उल्का 12/06/2016 - 12:03
जर मुलाला पाठवायचे नक्की केलेत तर खालील गोष्टी माहित असाव्यात म्हणून देत आहे. खास अशा पालकांसाठी एका परिचिताकडून मिळवलेली माहिती त्यांच्याच शब्दात देत आहे. बघा उपयोगी ठरते का ते... १. विद्यापीठानुसार फी कमी जास्त होऊ शकते. तरीही कमीत कमी 15 व जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत वार्षिक खर्च येऊ शकतो. जितका सॅट स्कोअर जास्त तितका खर्च कमी. स्कोअर चांगला असल्यास कदाचित शिष्यवृत्ती मिळू शकते. २. पहिले वर्ष कॅम्पस मधेच राहणे अनिवार्य असते. परिचितांकडे राहता येत नाही. ३. सर्वात महत्वाचे हे की ह्यासाठी एखादया कॉउंसेलर कडे जाणे. 35-40 हजार फी घेतली तरीही हातात व्हिसा मिळेपर्यंत सर्व बाबतीत मोलाचे मार्गदर्शन करतात. त्यांना ह्या क्षेत्राचा चांगलाच अनुभव असतो. ४. सॅट आणि टॉफएल साठी वेगळे मार्गदर्शम घेता येते. अर्थात त्यासाठी वेगळी फी आकारली जाते. पण ह्या दोन्ही परीक्षा देणे जरुरीचे असल्याने असा क्लास लावणे फायद्याचे ठरते. कोणालाही ह्या माहितीचा फायदा झाल्यास मला आनंदच वाटेल. :)

रामपुरी 14/06/2016 - 04:09
ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल तर नक्की बाहेरच पाठवा. बिचार्‍या मुलांना हवे ते शिक्षण तरी घेता येईल. आरक्षण आड येणार नाही. पण आरक्षण असलेल्या कॅटेगरी मध्ये येत असाल तर भारतासारखा दुसरा देश नाही. दुसर्‍या देशात जायचा विचारही मनात आणू नका.

विजुभाऊ 15/06/2016 - 20:48
हे करुन पुढे काय करायचे? तुम्ही अमेरीकेत/ साऊथ अफ्रीकेत / सिंगापूर मधे शिकलाय म्हणून सहजासहजी नोकर्‍या उपलब्ध होत नाहीत. परदेशी शिकून तेथेच स्थाईक व्हायचे असेल तर ठीक पण भारतात परत यायचे असेल तर नोकरीसाठी पुन्हा त्याच गर्दीत सामील व्हावे लागते. इथे तुमच्या परदेशी डिग्री चा उपयोग होत नाही. काही वेळा तर परदेशात शिकलेले कोर्सेस/डिग्री इथे मान्य असेलच असे नाही. परदेशी कॉलेजेस/ युनिव्हर्सिटीज सगळ्याच चांगल्या असतात असे नाही. खूपदा फसवणूक होण्याची शक्यता असते. अक्षरशः एका खोलीत असलेलेही कोलेजेस आहेत असे ऐकून आहे.

खेडूत 16/06/2016 - 10:51
अर्थातच स्थायिक होण्यासाठी जायचे. (पैसा खर्च करायची तयारी असेल तर चांगल्या विद्यापीठात जायलाच हवे.) अपवादात्मक परिस्थितीत कांही क्षेत्रात किंवा कांही काळ परत यायला हरकत नाही. अनुभवानंतर व्यवसायाची संधी तर भारतातही मिळूच शकेल, शिवाय तिकडून गुंतवणूकदार आणणेही शक्य होईल. तसेच कुठल्या देशाचे नागरिकत्व मिळाल्यावर अन्य कुठे कुठे जाता येईल याचाही विचार व्हावा. बाकी विद्यापीठे चांगलीच असायला हवीत हे खरंच, ते सध्या तिथे असलेल्या मंडळींकडून माहीत करून घ्यावे लागेल. मागे पाचेक वर्षांपूर्वी तुमच्या तिथे वेम्बलीमधे कुणा पंजाब्याने एम बी ए साठी प्रत्येकी १५ लाख घेतले आणि मुलांना वार्‍यावर सोडले.मग एका मराठी उद्योजकाने ते कॉलेज चालवायला घेऊन मुलांना आधार दिला असं वाचलं होतं.

माझ्या पहाण्यात तरी अशी उदाहरणं नाहीत,पदवीनंतर जर्मनी व युएसए वा ऑस्ट्रेलियात गेलेले अनेक मित्र आहेत.पण पदवीसाठी परदेशात पाठवने मला तरी अयोग्य वाटते.

गॅरी ट्रुमन 11/06/2016 - 11:40
मला वाटते की भारतातील शालेय शिक्षण चांगलेच आहे.पण दुर्दैवाने पदवी शिक्षणाच्या बाबतीत हीच गोष्ट लिहिता येणार नाही. सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली कॉलेजे भारतात आहेत. उदाहरणार्थ इंजिनिअरींगमध्ये आय.आय.टी, एन.आय.टी इत्यादी, लॉ मध्ये नॅशनल लॉ स्कूल इत्यादी. पण देशातील कॉलेजांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अशा चांगल्या कॉलेजांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे. पदवी शिक्षण हा खूप महत्वाचा टप्पा असतो. आणि अशा वेळी शिक्षणासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळणे खूपच गरजेचे असते. मी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील शिक्षणपध्दती बघितली आहे. अमेरिकेत मी पदवीचा विद्यार्थी नव्हतो तर पदव्युत्तर विद्यार्थी होतो पण पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी Teaching Assistant म्हणून दोन वर्षे होतो आणि त्यावरून त्या पध्दतीचीही बऱ्यापैकी माहिती मला झाली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. अमेरिकेत मी काही फार टॉपच्या विद्यापीठात नव्हतो तर एका मध्यम प्रतीच्या विद्यापीठात होतो. तरीही त्या विद्यापीठातील पदवी शिक्षणाचा दर्जा भारतातील माझ्या कॉलेजच्या दर्जाच्या नक्कीच कितीतरी चांगला होता हे नक्की. त्याविषयीची माझी काही निरीक्षणे: १. अमेरिकन विद्यापीठांमध्ये नुसता घोकंपट्टीवर भर नसतो तर काहीतरी प्रोजेक्ट असतोच. भारतात डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट अनेकदा काहीतरी करायचा म्हणून केला जातो. तशी परिस्थिती तिथे नाही. माझ्या विद्यापीठातील undergraduate विद्यार्थ्यांनी सोलार कार बनवली होती. तसेच समरमध्ये बहुतांश विद्यार्थी इंटर्नशीप वगैरे करतात.त्याचा पुढे नोकरी मिळायला नक्कीच उपयोग होतो. २. अमेरिकेत मध्यम प्रतीच्या विद्यापीठांमध्येही उत्कृष्ट संशोधन लॅब असतात. उदाहरणार्थ फ्लॉरीडातील माझ्या विद्यापीठात Advanced Aero Propulsion Laboratory, National High Magnetic Field Laboratory इत्यादी लॅब होत्या. या प्रयोगशाळांमध्ये मुख्यत्वे पी.एच.डी आणि एम.एस चे विद्यार्थी असले तरी चमक दाखविल्यास undergraduate विद्यार्थ्यांनाही संबंधित प्राध्यापक लॅबमध्ये घेतात. त्यातून खूप काही शिकायची संधी असते हे नक्कीच. ३. अमेरिकेतील विद्यापीठांच्या लायब्ररींना खरोखरच तोड नाही. मध्यम प्रतीच्या विद्यापीठामधील लायब्ररी सुध्दा प्रचंड समृध्द असतात. ४. विद्यापीठांमध्ये flexibility असल्यामुळे इतर विषयांवरील कोर्सेस घेणे किंवा आपला विषय सोडून दुसरा विषय आवडायला लागला तर आपले मेजरच बदलणे शक्य होते. अर्थात हे undergraduate पातळीवर सोपे आहे-- मास्टर्स डिग्रीला त्यामानाने कठिण आहे. या गोष्टी लिहिल्या आहेत या साध्या विद्यापीठातील. हार्वर्ड, प्रिन्सटन, कॅलटेक, स्टॅनफर्ड, येल इत्यादी ठिकाणी जे काही काम चालते त्याला खरोखरच तोड नाही. माझ्या प्राध्यापक गाईडच्या दोन मुलींपैकी एक हार्वर्डमध्ये आणि दुसरी एम.आय.टी ला undergraduate ला होती. तिथे त्यांना शिकविणारे काही प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते होते. अशा गोष्टी भारतात आपल्या जीवनकाळात तरी बघायला मिळणे कठिण आहे. हे मुद्दे शिक्षणाविषयीचे झाले. मला वाटते अगदी १८ व्या वर्षापासून परदेशी राहायचे इतरही अनेक intangible फायदे आहेत. एक तर स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी आपल्या जबाबदारीवर करायची सवय लागते. दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा. तसेच सगळ्या जगातून विद्यार्थी तिथे येत असतात त्यामुळे इतर देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलून इतर लोक कसे विचार करतात, कसे राहतात या गोष्टी शिकायला मिळतात. तसेच ऑन कॅम्पस पार्ट टाईम नोकरी करताना काही विद्यार्थ्यांना अगदी वॉशरूम साफ करायचीही कामे करावी लागतात. त्यातूनच पैसे मिळवायला किती घाम गाळावा लागतो हे त्यांना आपण होऊन समजून येते. त्यासाठी अन्य कोणी काही सांगायची गरज पडत नाही. या सगळ्या गोष्टी करता करता त्या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व नक्कीच विकसित होते यात अजिबात शंका नाही. माणसाचा विकास हा comfort zone मध्ये कधीच होत नाही. त्या comfort zone मधून बाहेर पडायला परदेशातील शिक्षण अती उपयुक्त आहे. तेव्हा मला वाटते की जर परदेशात पदवीला जायची जरी संधी मिळाली तरी ती अजिबात सोडू नये.

In reply to by गॅरी ट्रुमन

आदूबाळ 11/06/2016 - 13:13
दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा.
ये बात! अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षिला गेलेला पैलू.

In reply to by गॅरी ट्रुमन

चतुरंग 11/06/2016 - 16:14
माझे दोन पैसे - मला स्वत:ला अमेरिकेतल्या शिक्षणाचा थेट अनुभव नाहीये परंतु इतरांशी बोलून बघून जे काही समजले आहे ते असे की इथली शिक्षणव्यवस्था रोखठोक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आच किती आहे त्याप्रमाणे रिसोर्सेस मिळू शकतात, तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही वर वर जाऊ शकता, शक्यतोवर अडथळे येत नाहीत. पाट्या टाकून फारसे काही हाताला लागण्याची शक्यता नाही. संधींच्या बाबतीत वरती गॅरी भाऊ म्हणतात तसेच. संधी हुडकाव्या लागतात, पाठपुरावा करावा लागतो, स्वतःला सिद्ध करावं लागतं मग तुम्हाला चांगलं काहीतरी निश्चित मिळू शकतं. इथे तुम्ही स्वतंत्र होता, स्वावलंबी होता हे म्हणणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणणं महाकठिण आहे. विशेषतः आपल्याकडच्या बर्‍यापैकी सुरक्षित कोषात वाढलेल्या मुलामुलींसाठी सगळ्या गोष्टी स्वावलंबनाने करणे हे महाकठिण होऊ शकते. १८ व्या वर्षी तुम्ही एक अ‍ॅडल्ट म्हणून इथल्या समाजात येता. तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे असतात. कोणी असे कर, तसे करु नकोस असे सांगेल असे नाही. तुम्ही विचारलेत तर सल्ला मिळू शकतो अन्यथा नाही. स्वयंपाक येणे, खाण्यापिण्याचे फालतू नखरे नसणे, शिस्त, वेळ पाळण्याची वृत्ती, मेहनत करण्याची तयारी असेल (संपूर्ण वर्षभर - फक्त परीक्षेच्या आधी दहा दिवस नव्हे :) ) आणि योग्य ती निर्णयक्षमता असेल तर यश नक्कीच मिळणार. त्यामुळे मार्कांबरोबरच व्यक्तिमत्त्व किती विकसित करता येते आहे त्याप्रमाणे इथे रुळणे सोपे जाऊ शकते.. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट - कोर्स बदलण्याची मुभा असल्यामुळे पहिल्या वर्षी विद्यार्थ्याने जो कोर्स निवडला आहे त्यातच पुढे शिक्षण चालू ठेवेल असे बर्‍याचदा होत नाही. माझ्या बघण्यात एका उदाहरणात मेडीसीनला जायचे असे ठरवून दुसर्‍या वर्षी इंग्लिश लिटरेचर पक्के करुन त्या मुलीने पदवी पूर्ण केली! त्यामुळे अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)

In reply to by चतुरंग

प्रदीप 11/06/2016 - 19:25
अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)
पालकांचे स्वप्न गेले खड्ड्यात ! कुणाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे? पालकांच्या की पाल्यांच्या? खरे तर अमेरिकेतील पदवीपूर्ण शिक्षणपद्धतीत कोर्स बदलता येतो, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, असे मी म्हणतो. माझ्याही पाहण्यात अशी अनेक उदाहरणे आहकी, की सुरूवात एका हेतूने ('ध्येय' हा शब्द मुद्दम टाळला आहे, सतराव्या- अठराव्या वर्षी बव्हंताशी मुलामुलींना ध्येय वगैरे काही नसते) मुले तिथे गेली व नंतर दुसरेच कोर्सेस केले. त्यांपैकी कुणाचेही पुढे नुकसान झाले असल्याचे माझ्या पहाण्यात नाही. आणि मी पाहिलेल्या सर्वच केसेस, मी रहातो तेथल्या असल्याने, पालक ओपन माईंडेड होते, व असे काही होऊ शकेल ह्याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. बाकी ट्रुमन ह्यांच्या प्रतिसादाशी संपूर्ण सहमत आहे.

In reply to by प्रदीप

चतुरंग 11/06/2016 - 21:47
त्यात उपरोध आहे! ":)" आहे ना राव! आपल्याकडे बहुतेकदा पालकांची स्वप्ने मुलांना वाहण्यास भाग पाडले गेले असण्याची शक्यता असते... असो, मुद्दा पूर्णच समजलेला असल्याने जास्ती लिहीत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

उल्का 11/06/2016 - 16:48
खूप छान लिहिलय. मला प्रत्यक्ष काही अंडरग्रॅड्चा फायदा नसला तरिही वाचायला आवडलं. आपल्या इथे पण मुलं अनेक प्रोजेक्ट्स करत असतात. मटा पुरवणीत बरेचदा अशा बातम्या येत असतात. आणि काही कॉलेजेस तर फारशी ऐकलेली पण नसतात. मला वाटतं मुळात त्या मुलाना आवड असायला हवी. हल्ली इन्टर्नेट मुळे आवड असल्यास ज्ञान मिळवणे अवघड नाही. आता मूळ प्रश्नाला जनरल उत्तर - जाण्यासाठी खालील मुद्दे पण विचारात घ्यावेत. १. त्या पाल्याला स्वतःलाच जायचे आहे का? - कारण आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत फोर्स केला जातो. पालक आपल्या इच्छा आकांक्षा मुलांवर लादताना दिसत असतात. केवळ प्रवाह आहे म्हणुन पाठवु नये. मुलाची आवड लक्षात घ्यावी. २. तो मानसिक दृष्ट्या कणखर आहे का? - तिथे घरच्याना, देशाला सोडुन एकटे राहायचे असते. आपण बारावी पर्यंत लाडावलेलं बाळ तिथे अनेक शारिरिक कष्टाना सामोरे जाणार असते. त्यासाठी ते तयार आहे का? निव्वळ यु. एस.चं आकर्षण तर नाही ना? हेही विचारात घेतले पाहिजे. ३. पालकांची आर्थिक तयारी आहे का? - अन्डरग्रॅड साठी शिष्यवृती नसते असे ऐकुन आहे. नक्की माहीत नाही. कदाचित असुही शकेल. पण नाही असे गृहित धरुन खर्चाचा अंदाज घ्यावा. कारण प्रश्न एका नाही तर चार वर्षांचा असणार आहे. सगळीकडे वाढणार्‍या महागाईचा आणि आपल्या रुपयाची होणारी घसरण याचाही विचार करावा. हे मुद्दे कशाही प्रकारे नकारात्मक नसुन फक्त निर्णय घेताना प्रत्येक बाबीचा विचार केला जावा म्हणुन आहेत. सर्व बाजुनी नीट विचार करुन योग्य निर्णय पाल़क घेतील ह्याची खात्री आहे. त्याना खूप खूप शुभेच्छा!

अजया 11/06/2016 - 14:46
धागा काढल्याबद्दल अनेक धन्यवाद. परदेशी अंडरग्रॅड शिक्षणाबद्दल चांगले मुद्दे वर आले आहेत.याउलट काही सल्ले मला मिळाले आहेत. १ परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे. २ कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही. ३ अंडरग्रॅड शिक्षणासाठी फारशी माहिती मिळत नाही.विशेषतः युनिव्हर्सिटी सिलेक्शन, शिष्यवृत्ती इ गोष्टी ४ मुलगा फक्त अठरा वर्षाचा असताना कसा लांब पाठवणार तू इतका! खरंच हा प्रश्न बरेच लोक विचारतात.तो होम सिक होईल, आजारी पडेल तर तुझ्याकडे अमेरिकन व्हिसा नाही.काय करशील अशा वेळी.मुलगा बघून घेईल हे उत्तर बरेचसे इतरांना पटत नाही.मग मलाही शंका यायला लागते! मुळात अमेरिकेत अंडरग्रॅडला जाणे ही मुलाची इच्छा आहे.आम्हाला काय करावे हे कळत नाही याबाबतीत! तसा तो दहावीला ९५% सिबिएसईत मिळवलेला मुलगा आहे.पण जेईई, सिइटी आदि परीक्षांतून जाऊन निदान शासकिय इंजिनिअरींग काॅलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग काॅलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.मुलाला फक्त पदवी मिळेल ज्ञान नाही याचे नक्कीच वाईट वाटेल.म्हणून हा माहिती मिळवण्याचा खटाटोप करत आहोत. कोणी सॅट परीक्षेबाबत तसेच अमेरिकेतील अंडरग्रॅड शिक्षणाबाबत लिहिल्यास फार उपयोगी होईल.

In reply to by अजया

रेवती 11/06/2016 - 17:03
परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे. हो महाग आहे. पीजीचा खर्च त्याने पैसे मिळवून करण्याबद्दल मुलाचे मत आजमावावे असे वाटते.

In reply to by अजया

जर पदव्युत्तर शिक्षण परदेशात करायची इच्छा असेल तर (खर्च सोसण्याची तयारी असल्यास) विचारपूर्वक निवडलेल्या त्याच (कदाचित् इतर पाश्चिमात्य) देशातील विद्यापिठात पदवी करणे अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते... १. उत्तम शिक्षणपद्धती व व्यवसायाभिमुख शिक्षण. २. पदवी करताना शिक्षणद्धती आणि जीवनपद्धतीची झालेली ओळख पदव्युत्तर शिक्षणात बरीच फायद्याची होते. बाकि इतर मुद्दे इतरत्र आले आहेतच.

In reply to by अजया

गॅरी ट्रुमन 11/06/2016 - 21:26
परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे.
नक्कीच. Undergraduate ला स्कॉलरशीप बहुतेक नसतात त्यामुळे चार वर्षाचा खर्च एखाद कोटी पेक्षा जास्तही होऊ शकतो. आणि मधल्या काळात डॉलरचा दर वाढल्यास अजून जास्त. काही वेळा विद्यार्थ्यांना वेव्हर वगैरे मिळतात. त्यामुळे खर्च कमी होतो.
कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही.
नाही. कुठल्यातरी अबक कॉलेजमधून undergraduate केले तर पीजीसाठी चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळणे खूप कठिण असते. आज स्टॅनफर्डमध्ये भारतीय विद्यार्थी आहेत त्यापैकी ९५% IIT किंवा बिट्स पिलानी अशा संस्थांमधील असतात. अर्थातच स्टॅनफर्ड वगैरे विद्यापीठे सगळ्यांसाठी नाहीत.पण स्टॅनफर्डमध्ये प्रवेश मिळवेल तितकी क्षमता असलेला विद्यार्थी केवळ या कारणामुळे पीजीसाठी बर्‍याच खालच्या विद्यापीठात दिसला तर मात्र वाईट वाटेल.
निदान शासकिय इंजिनिअरींग कॉलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग कॉलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.
नवी मुंबईतील दर स्टेशनवरील कॉलेजांचा दर्जा नक्कीच चांगला नाही.

In reply to by अजया

ताई तुम्हाला दर्जाबाबत साशंकता वाटते मी खात्री देतो ही सर्व काॅलेज फालतु आहेत. शक्य तर मुलाला शासकिय काॅलेजमध्येच प्रवेश घेउदे. कराड, सांगली, अमरावती ही दूर व मुंबईकरांसाठी मागास गावे असली तरी तिथले शिक्षण व एकंदर वातावरण फारच उत्तम आहे. मुंबई, पुणे मिळाले तर प्रश्नच नाही.

नगरीनिरंजन 11/06/2016 - 19:09
दहा-वीस वर्षांपूर्वीचं अमेरिकन जॉबमार्केट आणि आताचं जॉबमार्केट ह्यात फरक पडलेला असणार. त्यामुळे लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च करणे आवश्यक आहे. किमान गेल्या तीन-चार वर्षांत ज्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण केलंय अशा तीन-चार मुलांशीतरी संपर्क पाहिजे. अमेरिका/युरोपमध्ये सध्या जिथे फार स्किल्सची गरज नाही अशी कामे आशियाई देशात पाठवली जातात. अगदी सिटीबँक, जेपीमॉर्गन पासून गुगल, फेसबुक, ॲपल व जॉनडीर वगैरे सारख्या कंपन्यांनी आशियाई देशांमध्ये मोठमोठी कार्यालये उघडली आहेत. त्यामुळे परदेशातच राहायचे असल्यास हायली स्पेशलाईज्ड काम करण्याचे स्किल मिळवण्याची अपत्याची कुवत असेल तरच पाठवावे. शिवाय युनिव्हर्सिटी/कॉलेजही चांगले असणे आवश्यक आहे. शिवाय शिक्षणाला व्हिजा मिळाला पण पुढे नोकरी करताना व्हिजा रिन्युअल न झाल्याने परत यावे लागल्याचीही उदाहरणे आहेत (असे प्रकार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होतात जास्त नॉन-टेक्निकल क्षेत्रात). बाकी भरमसाठ लोकसंख्या वाढतीये हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असूनही पोरांना जन्म द्यायचा आणि नंतर स्पर्धा नको म्हणायची प्रवृत्ती असलेले लोक कितपत स्वतःचा रिसर्च करु शकतील व भविष्यातल्या ट्रेंड्सचा अशांना कितपत अंदाज असेल ही शंकाच आहे.

In reply to by नगरीनिरंजन

चौथा कोनाडा 11/06/2016 - 19:17
अगदी सही मुद्द मांडलाय ननि. जॉब मार्केट मध्ये खुप फरक पडलाय लेयर २, ३,४ ची कामे इथूनच आउटसोर्स होताहेत. इथल्या या स्कील च्या लोकाना इथेच रहावे लागतेय. परदेशी संधी अत्यंत कमी झालायात.

सुबोध खरे 11/06/2016 - 20:44
"माझ्या माहितीप्रमाणे" --अमेरिकेत शिक्षणाचा खर्च हा वर्षाला २५ लाख एवढी फी आहे आणी जाणे येणे राहणे आणी खाणे यात १० लाख म्हणजे दर वर्षी ३५ लाख रुपये खर्च होतात. अभियान्त्रिकी शिक्षणासाठी सव्वा कोटीच्या आसपास खर्च येतो. शिवाय पदवी करत असताना दुसरी नोकरी अधिकृतपणे करता येत नाही आणी शिष्यवृत्ती मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. एवढा खर्च करून तुम्हाला परत पदव्युत्तर शिक्षणासाठी SAT/ GRE द्यायलाच लागते. त्यामुळे अमेरिकेचे स्वप्न आता अजून कठीण होते आहे असे वाटते. भारतात SAT चे शिक्षण देणाऱ्या संस्था अशा तर्हेचे चित्र उभे करतात कि तुम्ही नुसते या आणी आम्ही तुम्हाला डॉलर्सच्या राशीवर उभे करतो. प्रत्यक्ष हे मृगजळच ठरते. बबाबे ( बडे बाप के बेटे) यांसाठी ते ठीक आहे. मध्यमवर्गीय माणसासाठी हे फार महाग स्वप्न असू शकते. कारण एवढे करून आपले मुल तेथे जेमतेम बर्या परिस्थितीत राहत असेल तर एवढा प्रचंड खर्च करणे शहाणपणाचे आहे का? हा विचार करावा लागेल. कारण एके काळी(सन २०००) ५००० डॉलर्स महिना कमावणारा इंजिनियर मुलगा दर महा १००० डॉलर्स वाचवून दोन तीन वर्षे काम करून २० लाख रुपये वाचवत असे आणी हिरव्या कार्डाचे स्वप्नभंग झाले तरीही परत येऊन तेवढ्या पैशात मोठे घर घेऊ शकत असे. आज अमेरिकेत पगार तेवढेच आहेत आणी हिरवे कार्ड मिळवणे हे अजूनच कठीण होत चालले आहे दुर्दैवाने भारतात महागाई मुळे २० लाखात फार काही चांगले घर येत नाही( मुंबईत तर चाळीतले घरसुद्धा येत नाही) कि आपल्याला धंदा करण्यासाठी भांडवल पण फारसे नाही. ज्यांना हे स्वप्न पहायचे आहे त्यांनी ते उघड्या डोळ्यांनी पाहावे कोण रे तो विचारतोय उघड्या डोळ्यांनी स्वप्न कसे पाहणार?

स्वाती२ 11/06/2016 - 21:28
माझा मुलगा ज्या विद्यापिठात शिकतो तिथे अंडरग्रॅडसाठी बरेच भारतीय विद्यार्थी आहेत. बहुसंख्य विद्यार्थी खूप श्रीमंत घरातील आहेत. आईवडील गल्फमधे नोकरीला वगैरे किंवा भारतात व्यवसाय वगैरे. काहींच्या बाबतीत अमेरीकेत जन्म त्यामुळे अनिवासी कोट्यातून भरपूर फी भरुन भारतात शिक्षण घेण्याचा खर्च विचारात घेता अमेरीकेत अ‍ॅडमिशन मिळत आहे तर तिथे शिक्षण घेणे योग्य वाटले. यातील बर्‍याच जणांनी अमेरीकेत रहात असतानाच मुलाच्या इथल्या शिक्षणाच्या खर्चाची तरतुद करुन परतले. अमेरीकेत पुढे नोकरी मिळेल आणि मग खर्च वसूल होईल असे गणित मांडणार असाल तर अंडरग्रॅडसाठी इथे येण्याचा विचार करू नये. खरोखर परवडणार असेल तरच विचार करावा. आपली रिटायरमेंट पणाला लावून अजिबात रिस्क घेवू नये. युनिवर्सिटीने रिक्रुट केले असेल्/स्कॉलरशिप दिली असेल तर गोष्ट वेगळी. अंडरग्रॅड इंटर्नशिपसाठी बरेचदा इथले सिटिझन / ग्रीनकार्ड नसेल तर विचार केला जात नाही. अपवाद- डोळ्यात भरेल अशी बौद्धिक कामगिरी. पुढेही नोकरीसाठी वर्क विसा लागणार असेल तर एकंदरीत परिस्थिती अनिश्चित! कंपन्यांमधे लेऑफ झाले तर त्यांना नियमानुसार वर्क विसे प्रोसेस करता येत नाहित. माझ्या मुलाच्या ओळखीच्या भारतीय विद्यार्थ्याला कंपनीने दिलेली ऑफर या कारणास्तव नुकतीच रद्द केली.

स्वाती२ 11/06/2016 - 21:40
अमेरीकेत अंडरग्रॅड अ‍ॅडमिशनसाठी सॅट आणि टोफेल लागते. काही विद्यापिठात सॅट सबजेक्ट टेस्ट देखील लागते. हा अभ्यास क्लास न लावता घरी करणे सहज शक्य आहे.

खेडूत 11/06/2016 - 23:29
माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद! भारतातल्या आजच्या शिक्षणाची पूर्ण कल्पना आहे म्हणूनच अन्य पर्याय विचारात घेतले. दिलेले दुवे, माहिती उपयुक्त आहेत, आणि स्वतःचा अनुभव असलेले सभासद इथे आल्याने खूप आनंद वाटला. आता असे निर्णय अधिक डोळसपणे घेता येतील. अद्याप इतर देशांतले असे अनुभव माहीत नाहीत. इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.पण तिथली किंवा अन्य युरोपातली व्यवस्थापन पदवी अजूनही चांगली आणी जगभर चांगल्या संधी देऊ शकतात.

In reply to by खेडूत

प्रदीप 12/06/2016 - 20:35
इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.
यू. के.मधील शिक्षणव्यवस्थेत एकदा एक अभ्यासक्रम घेतल्यानंतर तो तसाच पूर्ण करावा लागतो, अमेरिकेत तो पहिल्या वर्षानंतर बदलण्याची मुभा असते, हाही फरक लक्षात घ्यावा.

अजया 12/06/2016 - 11:52
+१०० अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळत आहेत.आम्हाला विचार करताना या धाग्याचा फार उपयोग होणार आहे.

उल्का 12/06/2016 - 12:03
जर मुलाला पाठवायचे नक्की केलेत तर खालील गोष्टी माहित असाव्यात म्हणून देत आहे. खास अशा पालकांसाठी एका परिचिताकडून मिळवलेली माहिती त्यांच्याच शब्दात देत आहे. बघा उपयोगी ठरते का ते... १. विद्यापीठानुसार फी कमी जास्त होऊ शकते. तरीही कमीत कमी 15 व जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत वार्षिक खर्च येऊ शकतो. जितका सॅट स्कोअर जास्त तितका खर्च कमी. स्कोअर चांगला असल्यास कदाचित शिष्यवृत्ती मिळू शकते. २. पहिले वर्ष कॅम्पस मधेच राहणे अनिवार्य असते. परिचितांकडे राहता येत नाही. ३. सर्वात महत्वाचे हे की ह्यासाठी एखादया कॉउंसेलर कडे जाणे. 35-40 हजार फी घेतली तरीही हातात व्हिसा मिळेपर्यंत सर्व बाबतीत मोलाचे मार्गदर्शन करतात. त्यांना ह्या क्षेत्राचा चांगलाच अनुभव असतो. ४. सॅट आणि टॉफएल साठी वेगळे मार्गदर्शम घेता येते. अर्थात त्यासाठी वेगळी फी आकारली जाते. पण ह्या दोन्ही परीक्षा देणे जरुरीचे असल्याने असा क्लास लावणे फायद्याचे ठरते. कोणालाही ह्या माहितीचा फायदा झाल्यास मला आनंदच वाटेल. :)

रामपुरी 14/06/2016 - 04:09
ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल तर नक्की बाहेरच पाठवा. बिचार्‍या मुलांना हवे ते शिक्षण तरी घेता येईल. आरक्षण आड येणार नाही. पण आरक्षण असलेल्या कॅटेगरी मध्ये येत असाल तर भारतासारखा दुसरा देश नाही. दुसर्‍या देशात जायचा विचारही मनात आणू नका.

विजुभाऊ 15/06/2016 - 20:48
हे करुन पुढे काय करायचे? तुम्ही अमेरीकेत/ साऊथ अफ्रीकेत / सिंगापूर मधे शिकलाय म्हणून सहजासहजी नोकर्‍या उपलब्ध होत नाहीत. परदेशी शिकून तेथेच स्थाईक व्हायचे असेल तर ठीक पण भारतात परत यायचे असेल तर नोकरीसाठी पुन्हा त्याच गर्दीत सामील व्हावे लागते. इथे तुमच्या परदेशी डिग्री चा उपयोग होत नाही. काही वेळा तर परदेशात शिकलेले कोर्सेस/डिग्री इथे मान्य असेलच असे नाही. परदेशी कॉलेजेस/ युनिव्हर्सिटीज सगळ्याच चांगल्या असतात असे नाही. खूपदा फसवणूक होण्याची शक्यता असते. अक्षरशः एका खोलीत असलेलेही कोलेजेस आहेत असे ऐकून आहे.

खेडूत 16/06/2016 - 10:51
अर्थातच स्थायिक होण्यासाठी जायचे. (पैसा खर्च करायची तयारी असेल तर चांगल्या विद्यापीठात जायलाच हवे.) अपवादात्मक परिस्थितीत कांही क्षेत्रात किंवा कांही काळ परत यायला हरकत नाही. अनुभवानंतर व्यवसायाची संधी तर भारतातही मिळूच शकेल, शिवाय तिकडून गुंतवणूकदार आणणेही शक्य होईल. तसेच कुठल्या देशाचे नागरिकत्व मिळाल्यावर अन्य कुठे कुठे जाता येईल याचाही विचार व्हावा. बाकी विद्यापीठे चांगलीच असायला हवीत हे खरंच, ते सध्या तिथे असलेल्या मंडळींकडून माहीत करून घ्यावे लागेल. मागे पाचेक वर्षांपूर्वी तुमच्या तिथे वेम्बलीमधे कुणा पंजाब्याने एम बी ए साठी प्रत्येकी १५ लाख घेतले आणि मुलांना वार्‍यावर सोडले.मग एका मराठी उद्योजकाने ते कॉलेज चालवायला घेऊन मुलांना आधार दिला असं वाचलं होतं.
दहावी बारावीत चमकायचे किंवा बरे गुण मिळवायचे , भारतात इंजिनियरिंग करायचे आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणून परदेशी जायचं ते न परतण्यासाठीच ! असा सर्वसाधारण प्रवास दोन पिढ्यानी केल्यावर आता कल बदलतोय की काय असं वाटतंय. पदवीलाच परदेशी जाणारे चारपाच जण पाहिले अन बरेच तसा विचार करताहेत. माझा एक शाळूमित्र व्यावसायिक असल्याने तिकडे गावाकडेच रहातो. गेल्या महिन्यात तो विचारत होता की मुलाला बारावीनंतर पदवीसाठी कुठल्यातरी (!) देशात पाठवायचंय, ही कल्पना कशी आहे सांग ?

अॅबाकस (सोरोबन) शिका, स्मरणशक्ती वाढवा !! (भाग २)

राजकुमार१२३४५६ ·

नपा 20/04/2016 - 15:59
उत्तम माहिती आणि खूप सध्या पद्धतीने केलेलं मार्गदर्शन.... त्याबद्दल धन्यवाद अबकस चे पुढील टप्पे जास्त आव्हानात्मक असावे असे वाटते आहे...

नपा 20/04/2016 - 15:59
उत्तम माहिती आणि खूप सध्या पद्धतीने केलेलं मार्गदर्शन.... त्याबद्दल धन्यवाद अबकस चे पुढील टप्पे जास्त आव्हानात्मक असावे असे वाटते आहे...

अॅबाकस (जपानी भाषेत सोरोबन)

मागच्या भागात जाण्यासाठी ...... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- मागच्या भागात आपण संख्या कश्या रीतीने मांडल्या ते आपण पाहिले. आता या भागात सोरोबन वापरून बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत.

अॅबाकस (सोरोबन) शिका, स्मरणशक्ती वाढवा !! (भाग १)

राजकुमार१२३४५६ ·

याबद्दल कुतूहल होतेच. आता सोप्या भाषेत वाचायला मिळणार तर. शुभेच्छा पुढील भागासाठी. रच्याकने एक प्रश्न आहे, हे लहान वयातच शिकता येते असं ऐकलं / वाचलं होतं . हे कितपत खरं आहे ?

In reply to by उगा काहितरीच

तसे काही नाही कोणत्याही वयात शिकू शकता. पण लहान मुले ह्या गोष्टी लवकर आत्मसात करतात.

कंजूस 06/03/2016 - 08:09
इतकं उपयोगी आहे तर शालेय अभ्यासक्रमात का नाही आणलं?त्यावर काही कॅापीरिइट आहे का? पुर्वी न फुटणाय्रा पत्र्याची प्लास्टीकच्या मण्यांची स्वस्त पाटी मिळायचीच.त्यातही सर्व करता येत होतेच. व्यवहारात तुम्ही हे वापरता का? अथवा केवळ ती गम्माडी गम्मतच आहे? **** लेख मात्र फारच छान आणि माहितीपर आहे.चांगलं टप्प्यात देताय.रंजकही आहेच.फोटो छान.स्तुत्य उपक्रम आहे.

In reply to by कंजूस

याचे काही कॉपीराईट नाही. पब भारता मध्ये याचा पसार झालेला नाही. सोरोबन ला जास्त महत्व देत नाहीत. तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व जण गम्मत म्हणूनच विचार करतात. पूर्वी मण्यांची पाटी मिळायची. त्यात आणि या सोरोबन मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ह्या मध्ये जी आकडे मोड करतो ती त्या मण्यांच्या पाटीवर नाही करू शकत.

साधा मुलगा 06/03/2016 - 10:26
एक शंका ज्याप्रमाणे DECIMAL पद्धती मध्ये १ ते १० आणि BINARY पद्धती ० आणि १ याचा वापर करून सर्व आकडेमोड केली जाते त्याप्रमाणे इथे १ ते ५ असा BASE (?) वापरून आकडेमोड करतात का?

In reply to by साधा मुलगा

इथे तुम्हाला ० ते ९ पर्यंतच आकडेमोड करावी लागते. समझा तुम्हाला ७+५ याचे उत्तर काढायचे आहेत. प्रथम तुम्ही ७ संख्या मांडण्या साठी ५ किंमत असलेला एक मणी आणि १ किंमतीचे २ मणी पुढे सरकवले तर त्यात परत ५ मिळवण्यासाठी मणीच शिलाख राहत नाही. अश्यावेळेस तुम्हाला ५ संख्या मिळवण्यासाठी १० संख्या मिळवून उलट ५ काढावे लागतात. सविस्तर माहिती पुढे येइलच.

सतिश गावडे 06/03/2016 - 10:45
छान माहिती दिली आहे. मी राहतो त्या भागात जागोजागी अ‍ॅबाकसच्या क्लासेसच्या पाटया दिसतात. नेमके काय असते हे आज कळले. पूर्वी अशा मण्यांच्या पाटया मिळत असत. पण तो काही फॅन्सी प्रकार असावा असे वाटायचे.

बरे झाले ही लेखमाला येणार ते.मलाही कुतूहल होतेच.बरेच जण आमचा मुलगा abacus ला जातो असे सांगतात ते काय असते ते यातून कळेल.नक्की वाचणार.

चिन्मना 06/03/2016 - 18:05
अ‍ॅबॅकसबद्दल कुतुहल होतेच. त्याबद्दल या लेखमालेतून चांगली माहिती मिळेल असे वाटते. मनातल्या मनात गणिती आकडेमोड करू शकणे याचा फार उपयोग होतो.

उदय 07/03/2016 - 08:43
Surely, You're Joking, Mr. Feynman! या पुस्तकात अबॅकसबद्दल वाचले होते आणि इंटरेस्टिंग वाटले होते, ते पण वाचा. http://www.ee.ryerson.ca/~elf/abacus/feynman.html

In reply to by मोदक

अहो मोदक साहेब, हे पण अॅबाकसच आहे. त्या मुलीने हाताचा वापर अॅबाकस म्हणून केला आहे. कसा ते खालील चित्रात पहा. abacus

In reply to by राजकुमार१२३४५६

मोदक 07/03/2016 - 12:33
हो बरोबर. याला माईंड अबॅकस असे म्हणतात. बरोबर ना? यावर पण एखादा लेख येवूदे इतकेच सुचवायचे आहे. :) हे असले प्रकार असोत किंवा स्पेलिंग बी असो.. इतक्या पटकन अचुक उत्तर देणार्‍या मुलांचे जाम कौतुक वाटते.

या बद्दल उत्सुकता होतीच. आता लेखमालेतुन समजेल. रच्याकने--कॉलेजमध्ये लॉग टेबल शिकवतात त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? ते वापरुनही मोठ मोठी गणिते करता यायची.

इडली डोसा 23/04/2016 - 01:17
अ‍ॅबॅकस म्हणजे नुस्ते काहितरी फॅड आहे असे वाटायचे... तुमच्या लेखमालिकेतुन चांगली कल्पना मिळेल या प्रकारबद्दल असे वाटते. पुभाप्र पण मला वर दिलेल्यापैकी एकही व्हिडिओ दिसला नाहि , काय करावे?

In reply to by इडली डोसा

जर तुम्ही PC वरुन बघत असाल आणि दिसत नसेल तर तुमच्या PC मध्ये Adobe Flash Player install करा. Adobe Flash Player Download आणि मोबाइल वरुन पहात असाल तर Google Chrome किवा ucweb browser चा वापर करा.

याबद्दल कुतूहल होतेच. आता सोप्या भाषेत वाचायला मिळणार तर. शुभेच्छा पुढील भागासाठी. रच्याकने एक प्रश्न आहे, हे लहान वयातच शिकता येते असं ऐकलं / वाचलं होतं . हे कितपत खरं आहे ?

In reply to by उगा काहितरीच

तसे काही नाही कोणत्याही वयात शिकू शकता. पण लहान मुले ह्या गोष्टी लवकर आत्मसात करतात.

कंजूस 06/03/2016 - 08:09
इतकं उपयोगी आहे तर शालेय अभ्यासक्रमात का नाही आणलं?त्यावर काही कॅापीरिइट आहे का? पुर्वी न फुटणाय्रा पत्र्याची प्लास्टीकच्या मण्यांची स्वस्त पाटी मिळायचीच.त्यातही सर्व करता येत होतेच. व्यवहारात तुम्ही हे वापरता का? अथवा केवळ ती गम्माडी गम्मतच आहे? **** लेख मात्र फारच छान आणि माहितीपर आहे.चांगलं टप्प्यात देताय.रंजकही आहेच.फोटो छान.स्तुत्य उपक्रम आहे.

In reply to by कंजूस

याचे काही कॉपीराईट नाही. पब भारता मध्ये याचा पसार झालेला नाही. सोरोबन ला जास्त महत्व देत नाहीत. तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व जण गम्मत म्हणूनच विचार करतात. पूर्वी मण्यांची पाटी मिळायची. त्यात आणि या सोरोबन मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ह्या मध्ये जी आकडे मोड करतो ती त्या मण्यांच्या पाटीवर नाही करू शकत.

साधा मुलगा 06/03/2016 - 10:26
एक शंका ज्याप्रमाणे DECIMAL पद्धती मध्ये १ ते १० आणि BINARY पद्धती ० आणि १ याचा वापर करून सर्व आकडेमोड केली जाते त्याप्रमाणे इथे १ ते ५ असा BASE (?) वापरून आकडेमोड करतात का?

In reply to by साधा मुलगा

इथे तुम्हाला ० ते ९ पर्यंतच आकडेमोड करावी लागते. समझा तुम्हाला ७+५ याचे उत्तर काढायचे आहेत. प्रथम तुम्ही ७ संख्या मांडण्या साठी ५ किंमत असलेला एक मणी आणि १ किंमतीचे २ मणी पुढे सरकवले तर त्यात परत ५ मिळवण्यासाठी मणीच शिलाख राहत नाही. अश्यावेळेस तुम्हाला ५ संख्या मिळवण्यासाठी १० संख्या मिळवून उलट ५ काढावे लागतात. सविस्तर माहिती पुढे येइलच.

सतिश गावडे 06/03/2016 - 10:45
छान माहिती दिली आहे. मी राहतो त्या भागात जागोजागी अ‍ॅबाकसच्या क्लासेसच्या पाटया दिसतात. नेमके काय असते हे आज कळले. पूर्वी अशा मण्यांच्या पाटया मिळत असत. पण तो काही फॅन्सी प्रकार असावा असे वाटायचे.

बरे झाले ही लेखमाला येणार ते.मलाही कुतूहल होतेच.बरेच जण आमचा मुलगा abacus ला जातो असे सांगतात ते काय असते ते यातून कळेल.नक्की वाचणार.

चिन्मना 06/03/2016 - 18:05
अ‍ॅबॅकसबद्दल कुतुहल होतेच. त्याबद्दल या लेखमालेतून चांगली माहिती मिळेल असे वाटते. मनातल्या मनात गणिती आकडेमोड करू शकणे याचा फार उपयोग होतो.

उदय 07/03/2016 - 08:43
Surely, You're Joking, Mr. Feynman! या पुस्तकात अबॅकसबद्दल वाचले होते आणि इंटरेस्टिंग वाटले होते, ते पण वाचा. http://www.ee.ryerson.ca/~elf/abacus/feynman.html

In reply to by मोदक

अहो मोदक साहेब, हे पण अॅबाकसच आहे. त्या मुलीने हाताचा वापर अॅबाकस म्हणून केला आहे. कसा ते खालील चित्रात पहा. abacus

In reply to by राजकुमार१२३४५६

मोदक 07/03/2016 - 12:33
हो बरोबर. याला माईंड अबॅकस असे म्हणतात. बरोबर ना? यावर पण एखादा लेख येवूदे इतकेच सुचवायचे आहे. :) हे असले प्रकार असोत किंवा स्पेलिंग बी असो.. इतक्या पटकन अचुक उत्तर देणार्‍या मुलांचे जाम कौतुक वाटते.

या बद्दल उत्सुकता होतीच. आता लेखमालेतुन समजेल. रच्याकने--कॉलेजमध्ये लॉग टेबल शिकवतात त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? ते वापरुनही मोठ मोठी गणिते करता यायची.

इडली डोसा 23/04/2016 - 01:17
अ‍ॅबॅकस म्हणजे नुस्ते काहितरी फॅड आहे असे वाटायचे... तुमच्या लेखमालिकेतुन चांगली कल्पना मिळेल या प्रकारबद्दल असे वाटते. पुभाप्र पण मला वर दिलेल्यापैकी एकही व्हिडिओ दिसला नाहि , काय करावे?

In reply to by इडली डोसा

जर तुम्ही PC वरुन बघत असाल आणि दिसत नसेल तर तुमच्या PC मध्ये Adobe Flash Player install करा. Adobe Flash Player Download आणि मोबाइल वरुन पहात असाल तर Google Chrome किवा ucweb browser चा वापर करा.

अॅबाकस (जपानी भाषेत सोरोबन)

अॅबाकस ला मराठी मध्ये "सरकणार्या मण्यांच्या दांड्या असलेली आणि मोजण्यासाठी किंवा आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट" असे म्हणतात. पूर्वीच्या काळी आकडेमोड करण्यासाठी आजच्या सारखे इलेक्ट्रोनिक कॅल्कूलेटर नव्हते. मग एखाद्या धातूच्या किंवा लाकडाच्या चौकटीमध्ये आडवे उभे मणी लावून आकडे मोड केली जायची. याच उपकरणाला अॅबाकस म्हणतात. प्रत्येक देश्या प्रमाणे त्या अॅबाकस ला वेगवेगळी नावे आहेत आणि अॅबाकस वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण आहेत.

आय बी/ रॉ/ मिलिटरी इन्ट्लिजन्स

बाबा पाटील ·

छान मुद्दा रे बाबा.भारतिय गुप्तहेर खात्याविषयी फारशी माहिती कोणालाच नसणे हेच ह्या यंत्रणेचे यश आहे असे वाचले होते.ह्या खात्यांची वेबसाईटही नाही,त्यांच्या "गुप्तहेर हवेत' अशा जाहिरातीही येत नाहीत.निवृत्त झाल्यावर १५-२० वर्षांनी हे लोक हळूच टी.व्ही.चॅनलवर येतात्,ते ही गॉगल वगैरे लावून.

होबासराव 02/01/2016 - 00:02
बोका साहेबांचे मोसाद वरिल लेख वाचुन असेच मनात येत होते. @जेप्या च्या "टवाळ कार्टा आणी बॅटमॅन यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा" या मताशि बाडिस.

मन१ 02/01/2016 - 09:34
रॉ आणि आय बी ह्यांच्या बद्दलची माहिती इतर खात्यांच्या तुलनेत फारच कमी उपलब्ध आहे; हे खरच. पण आपल्याला वटाटं तितकीही ती गुप्त नसते. निदान घटना घडून गेल्यावर तरी. वृत्तपत्राच्या मथळ्यांइतके ह्याला अटेन्शन मिळत नसले; तरी आतमध्ये कुठेतरी बातम्या असतातच. कित्येकदा ज्या घटना समोर दिसताहेत त्यावरुन निवव्वळ अंदाज बांधावा लागतो की पडद्यामागे क्काय घडत असेल. . . . पण सहज शोधतना आजवर मला जालावर सापडलेली माहिती इथे देतो आहे . . . भारतात रॉ मध्ये लै उच्चपदावर एक माणूस काम करायचा. अगदि सचिवालयापर्यंतचा त्याला अ‍ॅक्सेस होता . (कल्पना करा, थेट पी एम ओ - प्रधानमंत्री कर्यालतील काही कागदपत्रेही त्याच्या हाताला लागलेली होती. तो नंतर काळात अमेरिकन गुप्तहेर खात्यासाठी काम करु लागला. भारतीय गुप्तहेर खात्यांची माहिती चोरुन बाहेर देउ लागला. आणि आपल्या यंत्रणा त्याच्या मागावर होत्याच. पण खात्रीशीर पुरावा मिळेपर्यंत त्याला धरले गेले नाही. नेमका तोवर अमेरिकेत तो उडून गेला होता कायमचा.) ह्याबद्दल amar Bhushan ह्या त्या घटनेच्या तपाअसात सहभागी असणार्‍या अधिकार्‍याने पुस्तक लिहिलय. परकीयांणा फिर्तूर झाला तो माणूस म्हणजे Rabinder singh. त्याची माहिती :- https://en.wikipedia.org/wiki/Rabinder_Singh_(intelligence_officer) . . लेखक अमर भूषण ह्यांचीए मुलाखत :- http://www.outlookindia.com/article/i-have-written-it-as-it-happened-let-the-readers-decide-/281686 . . अमेरिकेनं असं करण्याचं संभाव्य कारण :- भारतानं अणुस्फोट करेपर्यंत त्यांच्या गुप्तहेर खात्यलाअ ह्याची माहितीच नव्हती. ही बाब त्यांना चांगलिच झोंबली भारतावर "नजर" ठेवता यावी म्हणून त्यांनी एक माणूस फितवला. . . . पाकिस्तानी लष्करात एक भारतीय सिलेक्ट झाला. तो तिथे मेजर की ब्रिगेडियर अशा उच्च पदावरही पोचला!पाक्ते लोक त्याला पाकिस्तानी समजत होते. प्रत्यक्षात तो भारतीय होता. पण दुसर्‍या एजण्टच्या चुकीनं तो धरला गेला. त्याला हाल हाल कर्न पाकिस्तानमध्ये मारण्यात आलं. त्याच्या आयुष्याच्म फिल्मिकरण करुन पिच्चर बनला तो "एक था टायगर". त्या खरोखरच्या माणसाची माहिती :- . . https://en.wikipedia.org/wiki/Ravindra_Kaushik . . १९व्य्च्या दशकात कधीतरी भारताला " पाकिस्तान काहुता आणि इतर ठिकाणी अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारित आहे" अशी खबर मिळाली. भारतानं इस्राइल सोबत गुप्तपणे कारवाई करायचं ठरवलं. एका रात्रीत हल्ला करुन त्यांची पूर्ण आण्विक क्षमता नष्ट करायचं ठरलं. हल्ल्याची तारिख , वेळ ठरली. इस्राइलनं अस्साच उद्योग करुन सद्दाम हुसेनच्या इराकची आण्विक क्षमता काहिच वर्षे अगोदर पूर्ण बेचिराख केली ह्तोई कायमची. पण नेमकी हल्ल्याच्या काही तास आधीच बातमी फुटली. आपली आणिइस्राइअली विमानं हल्ल्याच्या वेळी गेली तेव्हा समोर पाकिस्तानी विमानं बचावाला सज्ज! भारतीय यंत्रणेतून बातमी फुतली होती. मोहिमेला यश आलं नाही. शेवटी पाक अण्वस्त्रसज्ज बनलाच. अगदिच स्वाबहभाविक कारणांमुळे ही बातमी बाहेर येउ देणं पाक आणि भारत दोघांनाही शरमेचं होतं. दोघांनीही मोठे मथळे होउ दिले नाहित. तरीही चर्चा होत राहिलीच. त्याबद्दल लेख :- http://indianexpress.com/article/explained/in-fact-did-india-plan-a-covert-military-attack-on-a-pakistani-nuclear-reactor/ . . . ओसामाला छापा घालून अमेरिकेनं मारलं . तसाच काहिसा प्रयत्न भारतीय गुप्तहेर खात्यानं पंचवीसेक वर्षापूर्वी केला लिट्टे प्रमुख प्रभाकरनला मारण्याचा . पण त्याहीवेळी नेमकी हल्ल्याची आधी प्रभाकरन -- लिट्टे प्रमुखला खबर लागली. त्याला मारायला गेलेलेच तीसेस भारतीय कमांडो हकनाक मारले गेले . त्याचे तपशील :- https://en.wikipedia.org/wiki/Jaffna_University_Helidrop . . . सध्याचपंतप्रधांच्नांचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाला ह्यांचे १९८७ मधील एक मोठ्ठे यश :- . . ऑपरेशन ब्लू स्टार च्या वेळी १९८४ ला भारतीय फौजांनी शस्त्र बळाचा वापर केल्यानं प्रचंड रक्तपात झाला इंदिरा गांधींच्या काळात. त्यावेळी भारत बराच बदम्नाम झाला होता. तीव्च वर्षांनी पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली होती. अतिरेकी त्याच सुवर्ण मंदिरात घुसून बसले. त्यांना वाटलं की बदनामीच्या भीतीनं ह्यावेळी भारत काहिच करणार नाही. त्यावेळी रॉ मध्ये उच्च पदावर असलेल्या अजित दोवाल ह्यांनी ऑल्मोस्ट कोणत्याही सिव्हिलिअनला इजा होउ न देता, ऑल्मोस्ट काहीच रक्तपात होउ न देता जबरदस्त कौशल्यानं प्रकरण हाताळात सुर्वर्ण मंदिर ताब्यात घेतले होते. एक धवल पान :- https://en.wikipedia.org/wiki/Operation_Black_Thunder . . . पाकिस्तान अणु बॉम्ब च्या तयारीत असताना, भारत त्यावर नजर ठेवून असल्याचं मोरारजी देसाइ ह्यां पंतपरधानपदी असलेल्या मानसामुळं पाकिस्तानला समजलं. आपले पाकिस्तानातील एजण्ट धरले गेले. त्याबद्दल :- http://defenceforumindia.com/forum/threads/how-morarji-desai-revealed-details-of-raw-network-to-zia-ul-haq.68044/ . . . गुजरालांमुळे भार्तीय हेरगिरीवर आलेल्या मर्यादा :- http://www.dnaindia.com/india/report-gujral-the-man-behind-the-raw-doctrine-that-set-india-behind-1771985 . . . अगदि कारगिल लढाईच्यावेळी भारतानं प्रत्यक्षात पाकव्याप्त काश्मीरात घुसून कारवाई केल्याचं ऐकलय. . . . हे इतकं सगळं पब्लिक डोमेन मध्ये ऑलरेडी आहे. अजूनही खूप काही आहे. पण वेळम्नाही मजकडे.

बाबा पाटील, एपिक चॅनेलवर अदृश्य नावाची मालिका सुरु आहे. काल रात्रीच ११ ते १२ वाजता दाखवलेल्या अदृश्य या मालिकेत, वर मन१ यांनी उल्लेख केलेल्या रबिंदर सिंग केसवर १ तासाचा भाग झाला, रॉ तर्फे अमर भूषण आणि आय बी चे कोण होते ते कळल नाही. मालिका उत्तम आहे. बऱ्याच वेळा रॉ आणि आयबी मधील उच्चपदस्थ व्यक्ति माहिती देताना दिसतात. ह्या मालिकेत बहिर्जी नाईकवर पण छान एपिसोड दाखवला होता, सुरत लुटीवर भर होता. मालिका बघा, मला आवडलीये, कदाचित तुम्हालाही आवडेल.

बाबा, मुळात एखाद्या गुप्तहेर संघटनेचे यश पहायचे तर शत्रुराष्ट्रातला मीडिया मॉनिटर करावा!, पाकिस्तानी मीडिया ची आर्काइव्ज चेक केल्यास प्रचंड खजिना मिळू शकतो, अन मिळतो ही.

In reply to by आदूबाळ

महासंग्राम 02/01/2016 - 13:47
खूप सुंदर कथा होती ती
आज तिने जवळपास १ वर्षाने साधी ब्लू डेनिम अन एक फ़ॉर्मल पांढरा शर्ट घातला होता, केस मोकळे सोडले होते, मेबलिन ची हल्कीशी आय लायनर पुरेशी होती निलोफ़र उर्फ़ गौरी साठी
यातली गौरी अजूनही डोळ्यसमोर आहे

In reply to by आदूबाळ

वह्य आदूबाळासाहेब भाई, तो आमचाच प्रयत्न होता एक अन ते न्हावी वाले रेफेरेंस रॉ च्या विकी पेज वरुन घेतले होते अजुन एक प्लॉट आहे डोक्यात बघू कधी जमते लिहिणे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

महासंग्राम 02/01/2016 - 14:21
वर्ष झालं की कथेला बाप्पू नवीन कथा लौकर येवू द्या रायटर्स ब्लॉक गेला असेल तर. म्हणजे गौरी स्वप्नात येणे बंद होईल .

विवेकपटाईत 02/01/2016 - 15:06
गुप्त खात्यात कार्य करणारे लोक तुमच्या आमच्या सारखीच असतात. कार्य हि आपल्या सारखेच करतात. काही हि फरक नसतो. फक्त एवढेच आपण त्यांना ओळखत नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विविध सरकारी खात्यात काम करणारे अधिकारी पण गुपत्चर खात्यासाठी कधी कधी काम करत असतात असे ह्यांनी वाचले होते. आणीबाणीच्या काळात तर प्राथमिक शिक्षक,जिल्हा परिषदेतले कारकून.. अशा लोकांनाही माहिती गोळा करायच्या कामाला लावले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

येस. बँकेतल्या अधिकारीवर्गास आजकाल मनी लौंड्रिंग विषयक ट्रेनिंग दिले जात असते ज्यात संशयास्पद व्यवहार ओळखून त्यांच रिपोर्टिंग कसे करावे, ह्याच प्रशिक्षण असत. हे व्यवहार मोस्टली अतिरेकी संघटना आणि काळे पैसेवाले करतात. पैश्याच्या ट्रेलवरून बरेच गुन्हे उघडकीस आणता येऊ शकतात. अर्थात आपल्या देशात किती सिरीयसली हे होत असेल कोण जाणे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बँक मधे विजिलेंस ऑफिसर नावाची एक पोस्ट असते जी स्केल ३ किंवा स्केल ४ लेवल ची असते (बरीच वरिष्ठ) अन त्या पोस्ट वर सीबीआय किंवा पोलिस यंत्रणे मधील एखाद्या अनुभवी अधिकार्याला सिलेक्ट केले जाते, असाच एक विजिलेंस ऑफिसर ची नोकरी पत्करलेला माणुस एकदा भेटता सांगत होता की कितीही मेहनत केली तरी आपले रेपुटेशन पणाला लावायला नको म्हणून बँक स्वतःच पुढे पोलिस केस वगैरे करत नाही अन ते पैसे एनपीए मधे वर्ग करते असे काहीसे.

अर्जुन 03/01/2016 - 15:50
भारतीय गुप्तहेरखात्याबांबत काही पुस्तके उपलब्ध आहेत. उदा. १. सॉफ्ट टार्गेट-झुरेन कुरेशी व म्यक ब्राअन,२३ जुन १९८५ ला झालेल्या एम्पायर कनिश्क विमानाच्या बांम्बस्पोटांच्या तपासाबाबत २. काउबॉइज ऑफ रॉ - डाउन मेमरीज लेन बी रामन ३. मिशन रॉ - झर्रार खान ४. इन साइड रॉ : द स्टोरी ऑफ इंडीअन सीक्रेट सर्वीस-अशोक रैना ५. ओपन सिक्रेटस-मलॉय क्रिश्र्ण धर

In reply to by अर्जुन

आदूबाळ 03/01/2016 - 21:38
यातलं #५ मलय कृष्ण धर यांचं पुस्तक महाभिकार आहे. आपल्याला सत्यकथा लिहायचीय का कादंबरी का आठवणी हे शंभरेक पानं झाल्यावरही नक्की ठरवता आलं नाहीये.

अर्जुन 03/01/2016 - 15:50
भारतीय गुप्तहेरखात्याबांबत काही पुस्तके उपलब्ध आहेत. उदा. १. सॉफ्ट टार्गेट-झुरेन कुरेशी व म्यक ब्राअन,२३ जुन १९८५ ला झालेल्या एम्पायर कनिश्क विमानाच्या बांम्बस्पोटांच्या तपासाबाबत २. काउबॉइज ऑफ रॉ - डाउन मेमरीज लेन बी रामन ३. मिशन रॉ - झर्रार खान ४. इन साइड रॉ : द स्टोरी ऑफ इंडीअन सीक्रेट सर्वीस-अशोक रैना ५. ओपन सिक्रेटस-मलॉय क्रिश्र्ण धर

छान मुद्दा रे बाबा.भारतिय गुप्तहेर खात्याविषयी फारशी माहिती कोणालाच नसणे हेच ह्या यंत्रणेचे यश आहे असे वाचले होते.ह्या खात्यांची वेबसाईटही नाही,त्यांच्या "गुप्तहेर हवेत' अशा जाहिरातीही येत नाहीत.निवृत्त झाल्यावर १५-२० वर्षांनी हे लोक हळूच टी.व्ही.चॅनलवर येतात्,ते ही गॉगल वगैरे लावून.

होबासराव 02/01/2016 - 00:02
बोका साहेबांचे मोसाद वरिल लेख वाचुन असेच मनात येत होते. @जेप्या च्या "टवाळ कार्टा आणी बॅटमॅन यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा" या मताशि बाडिस.

मन१ 02/01/2016 - 09:34
रॉ आणि आय बी ह्यांच्या बद्दलची माहिती इतर खात्यांच्या तुलनेत फारच कमी उपलब्ध आहे; हे खरच. पण आपल्याला वटाटं तितकीही ती गुप्त नसते. निदान घटना घडून गेल्यावर तरी. वृत्तपत्राच्या मथळ्यांइतके ह्याला अटेन्शन मिळत नसले; तरी आतमध्ये कुठेतरी बातम्या असतातच. कित्येकदा ज्या घटना समोर दिसताहेत त्यावरुन निवव्वळ अंदाज बांधावा लागतो की पडद्यामागे क्काय घडत असेल. . . . पण सहज शोधतना आजवर मला जालावर सापडलेली माहिती इथे देतो आहे . . . भारतात रॉ मध्ये लै उच्चपदावर एक माणूस काम करायचा. अगदि सचिवालयापर्यंतचा त्याला अ‍ॅक्सेस होता . (कल्पना करा, थेट पी एम ओ - प्रधानमंत्री कर्यालतील काही कागदपत्रेही त्याच्या हाताला लागलेली होती. तो नंतर काळात अमेरिकन गुप्तहेर खात्यासाठी काम करु लागला. भारतीय गुप्तहेर खात्यांची माहिती चोरुन बाहेर देउ लागला. आणि आपल्या यंत्रणा त्याच्या मागावर होत्याच. पण खात्रीशीर पुरावा मिळेपर्यंत त्याला धरले गेले नाही. नेमका तोवर अमेरिकेत तो उडून गेला होता कायमचा.) ह्याबद्दल amar Bhushan ह्या त्या घटनेच्या तपाअसात सहभागी असणार्‍या अधिकार्‍याने पुस्तक लिहिलय. परकीयांणा फिर्तूर झाला तो माणूस म्हणजे Rabinder singh. त्याची माहिती :- https://en.wikipedia.org/wiki/Rabinder_Singh_(intelligence_officer) . . लेखक अमर भूषण ह्यांचीए मुलाखत :- http://www.outlookindia.com/article/i-have-written-it-as-it-happened-let-the-readers-decide-/281686 . . अमेरिकेनं असं करण्याचं संभाव्य कारण :- भारतानं अणुस्फोट करेपर्यंत त्यांच्या गुप्तहेर खात्यलाअ ह्याची माहितीच नव्हती. ही बाब त्यांना चांगलिच झोंबली भारतावर "नजर" ठेवता यावी म्हणून त्यांनी एक माणूस फितवला. . . . पाकिस्तानी लष्करात एक भारतीय सिलेक्ट झाला. तो तिथे मेजर की ब्रिगेडियर अशा उच्च पदावरही पोचला!पाक्ते लोक त्याला पाकिस्तानी समजत होते. प्रत्यक्षात तो भारतीय होता. पण दुसर्‍या एजण्टच्या चुकीनं तो धरला गेला. त्याला हाल हाल कर्न पाकिस्तानमध्ये मारण्यात आलं. त्याच्या आयुष्याच्म फिल्मिकरण करुन पिच्चर बनला तो "एक था टायगर". त्या खरोखरच्या माणसाची माहिती :- . . https://en.wikipedia.org/wiki/Ravindra_Kaushik . . १९व्य्च्या दशकात कधीतरी भारताला " पाकिस्तान काहुता आणि इतर ठिकाणी अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारित आहे" अशी खबर मिळाली. भारतानं इस्राइल सोबत गुप्तपणे कारवाई करायचं ठरवलं. एका रात्रीत हल्ला करुन त्यांची पूर्ण आण्विक क्षमता नष्ट करायचं ठरलं. हल्ल्याची तारिख , वेळ ठरली. इस्राइलनं अस्साच उद्योग करुन सद्दाम हुसेनच्या इराकची आण्विक क्षमता काहिच वर्षे अगोदर पूर्ण बेचिराख केली ह्तोई कायमची. पण नेमकी हल्ल्याच्या काही तास आधीच बातमी फुटली. आपली आणिइस्राइअली विमानं हल्ल्याच्या वेळी गेली तेव्हा समोर पाकिस्तानी विमानं बचावाला सज्ज! भारतीय यंत्रणेतून बातमी फुतली होती. मोहिमेला यश आलं नाही. शेवटी पाक अण्वस्त्रसज्ज बनलाच. अगदिच स्वाबहभाविक कारणांमुळे ही बातमी बाहेर येउ देणं पाक आणि भारत दोघांनाही शरमेचं होतं. दोघांनीही मोठे मथळे होउ दिले नाहित. तरीही चर्चा होत राहिलीच. त्याबद्दल लेख :- http://indianexpress.com/article/explained/in-fact-did-india-plan-a-covert-military-attack-on-a-pakistani-nuclear-reactor/ . . . ओसामाला छापा घालून अमेरिकेनं मारलं . तसाच काहिसा प्रयत्न भारतीय गुप्तहेर खात्यानं पंचवीसेक वर्षापूर्वी केला लिट्टे प्रमुख प्रभाकरनला मारण्याचा . पण त्याहीवेळी नेमकी हल्ल्याची आधी प्रभाकरन -- लिट्टे प्रमुखला खबर लागली. त्याला मारायला गेलेलेच तीसेस भारतीय कमांडो हकनाक मारले गेले . त्याचे तपशील :- https://en.wikipedia.org/wiki/Jaffna_University_Helidrop . . . सध्याचपंतप्रधांच्नांचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाला ह्यांचे १९८७ मधील एक मोठ्ठे यश :- . . ऑपरेशन ब्लू स्टार च्या वेळी १९८४ ला भारतीय फौजांनी शस्त्र बळाचा वापर केल्यानं प्रचंड रक्तपात झाला इंदिरा गांधींच्या काळात. त्यावेळी भारत बराच बदम्नाम झाला होता. तीव्च वर्षांनी पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली होती. अतिरेकी त्याच सुवर्ण मंदिरात घुसून बसले. त्यांना वाटलं की बदनामीच्या भीतीनं ह्यावेळी भारत काहिच करणार नाही. त्यावेळी रॉ मध्ये उच्च पदावर असलेल्या अजित दोवाल ह्यांनी ऑल्मोस्ट कोणत्याही सिव्हिलिअनला इजा होउ न देता, ऑल्मोस्ट काहीच रक्तपात होउ न देता जबरदस्त कौशल्यानं प्रकरण हाताळात सुर्वर्ण मंदिर ताब्यात घेतले होते. एक धवल पान :- https://en.wikipedia.org/wiki/Operation_Black_Thunder . . . पाकिस्तान अणु बॉम्ब च्या तयारीत असताना, भारत त्यावर नजर ठेवून असल्याचं मोरारजी देसाइ ह्यां पंतपरधानपदी असलेल्या मानसामुळं पाकिस्तानला समजलं. आपले पाकिस्तानातील एजण्ट धरले गेले. त्याबद्दल :- http://defenceforumindia.com/forum/threads/how-morarji-desai-revealed-details-of-raw-network-to-zia-ul-haq.68044/ . . . गुजरालांमुळे भार्तीय हेरगिरीवर आलेल्या मर्यादा :- http://www.dnaindia.com/india/report-gujral-the-man-behind-the-raw-doctrine-that-set-india-behind-1771985 . . . अगदि कारगिल लढाईच्यावेळी भारतानं प्रत्यक्षात पाकव्याप्त काश्मीरात घुसून कारवाई केल्याचं ऐकलय. . . . हे इतकं सगळं पब्लिक डोमेन मध्ये ऑलरेडी आहे. अजूनही खूप काही आहे. पण वेळम्नाही मजकडे.

बाबा पाटील, एपिक चॅनेलवर अदृश्य नावाची मालिका सुरु आहे. काल रात्रीच ११ ते १२ वाजता दाखवलेल्या अदृश्य या मालिकेत, वर मन१ यांनी उल्लेख केलेल्या रबिंदर सिंग केसवर १ तासाचा भाग झाला, रॉ तर्फे अमर भूषण आणि आय बी चे कोण होते ते कळल नाही. मालिका उत्तम आहे. बऱ्याच वेळा रॉ आणि आयबी मधील उच्चपदस्थ व्यक्ति माहिती देताना दिसतात. ह्या मालिकेत बहिर्जी नाईकवर पण छान एपिसोड दाखवला होता, सुरत लुटीवर भर होता. मालिका बघा, मला आवडलीये, कदाचित तुम्हालाही आवडेल.

बाबा, मुळात एखाद्या गुप्तहेर संघटनेचे यश पहायचे तर शत्रुराष्ट्रातला मीडिया मॉनिटर करावा!, पाकिस्तानी मीडिया ची आर्काइव्ज चेक केल्यास प्रचंड खजिना मिळू शकतो, अन मिळतो ही.

In reply to by आदूबाळ

महासंग्राम 02/01/2016 - 13:47
खूप सुंदर कथा होती ती
आज तिने जवळपास १ वर्षाने साधी ब्लू डेनिम अन एक फ़ॉर्मल पांढरा शर्ट घातला होता, केस मोकळे सोडले होते, मेबलिन ची हल्कीशी आय लायनर पुरेशी होती निलोफ़र उर्फ़ गौरी साठी
यातली गौरी अजूनही डोळ्यसमोर आहे

In reply to by आदूबाळ

वह्य आदूबाळासाहेब भाई, तो आमचाच प्रयत्न होता एक अन ते न्हावी वाले रेफेरेंस रॉ च्या विकी पेज वरुन घेतले होते अजुन एक प्लॉट आहे डोक्यात बघू कधी जमते लिहिणे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

महासंग्राम 02/01/2016 - 14:21
वर्ष झालं की कथेला बाप्पू नवीन कथा लौकर येवू द्या रायटर्स ब्लॉक गेला असेल तर. म्हणजे गौरी स्वप्नात येणे बंद होईल .

विवेकपटाईत 02/01/2016 - 15:06
गुप्त खात्यात कार्य करणारे लोक तुमच्या आमच्या सारखीच असतात. कार्य हि आपल्या सारखेच करतात. काही हि फरक नसतो. फक्त एवढेच आपण त्यांना ओळखत नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विविध सरकारी खात्यात काम करणारे अधिकारी पण गुपत्चर खात्यासाठी कधी कधी काम करत असतात असे ह्यांनी वाचले होते. आणीबाणीच्या काळात तर प्राथमिक शिक्षक,जिल्हा परिषदेतले कारकून.. अशा लोकांनाही माहिती गोळा करायच्या कामाला लावले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

येस. बँकेतल्या अधिकारीवर्गास आजकाल मनी लौंड्रिंग विषयक ट्रेनिंग दिले जात असते ज्यात संशयास्पद व्यवहार ओळखून त्यांच रिपोर्टिंग कसे करावे, ह्याच प्रशिक्षण असत. हे व्यवहार मोस्टली अतिरेकी संघटना आणि काळे पैसेवाले करतात. पैश्याच्या ट्रेलवरून बरेच गुन्हे उघडकीस आणता येऊ शकतात. अर्थात आपल्या देशात किती सिरीयसली हे होत असेल कोण जाणे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बँक मधे विजिलेंस ऑफिसर नावाची एक पोस्ट असते जी स्केल ३ किंवा स्केल ४ लेवल ची असते (बरीच वरिष्ठ) अन त्या पोस्ट वर सीबीआय किंवा पोलिस यंत्रणे मधील एखाद्या अनुभवी अधिकार्याला सिलेक्ट केले जाते, असाच एक विजिलेंस ऑफिसर ची नोकरी पत्करलेला माणुस एकदा भेटता सांगत होता की कितीही मेहनत केली तरी आपले रेपुटेशन पणाला लावायला नको म्हणून बँक स्वतःच पुढे पोलिस केस वगैरे करत नाही अन ते पैसे एनपीए मधे वर्ग करते असे काहीसे.

अर्जुन 03/01/2016 - 15:50
भारतीय गुप्तहेरखात्याबांबत काही पुस्तके उपलब्ध आहेत. उदा. १. सॉफ्ट टार्गेट-झुरेन कुरेशी व म्यक ब्राअन,२३ जुन १९८५ ला झालेल्या एम्पायर कनिश्क विमानाच्या बांम्बस्पोटांच्या तपासाबाबत २. काउबॉइज ऑफ रॉ - डाउन मेमरीज लेन बी रामन ३. मिशन रॉ - झर्रार खान ४. इन साइड रॉ : द स्टोरी ऑफ इंडीअन सीक्रेट सर्वीस-अशोक रैना ५. ओपन सिक्रेटस-मलॉय क्रिश्र्ण धर

In reply to by अर्जुन

आदूबाळ 03/01/2016 - 21:38
यातलं #५ मलय कृष्ण धर यांचं पुस्तक महाभिकार आहे. आपल्याला सत्यकथा लिहायचीय का कादंबरी का आठवणी हे शंभरेक पानं झाल्यावरही नक्की ठरवता आलं नाहीये.

अर्जुन 03/01/2016 - 15:50
भारतीय गुप्तहेरखात्याबांबत काही पुस्तके उपलब्ध आहेत. उदा. १. सॉफ्ट टार्गेट-झुरेन कुरेशी व म्यक ब्राअन,२३ जुन १९८५ ला झालेल्या एम्पायर कनिश्क विमानाच्या बांम्बस्पोटांच्या तपासाबाबत २. काउबॉइज ऑफ रॉ - डाउन मेमरीज लेन बी रामन ३. मिशन रॉ - झर्रार खान ४. इन साइड रॉ : द स्टोरी ऑफ इंडीअन सीक्रेट सर्वीस-अशोक रैना ५. ओपन सिक्रेटस-मलॉय क्रिश्र्ण धर
आज पर्यंत मिपावर अनेक परदेशी गुप्तहेर खात्याबांबत (मोसाद/केजिबी/)बाबत अत्यंत माहितीपुर्ण लेख/कथानक आली आहेत्,परंतु भारतीय हेरखात्याबाबत मात्र फारशी माहिती येत नाही,तरी बोका-ए-आझम,स्पार्टाकस्, सोन्याबाप्पु/खरे सर यांना विनंती की आपल्या हेरखात्याबाबतही काही लेख मिपाकरांसाठी येउ द्यात.

महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र (+मराठी ओसीआरचे यश)

माहितगार ·

माहितगार 07/04/2016 - 14:37
ग्रंथोत्तेजक सभा, मराठी विकिपीडिया सदस्य अभिनव गारुले तसेच विकिमिडीया फाऊंडेशनच्या सिआयएस ए२के प्रकल्पाच्या साहाय्याने आगरकरांच्या एका पुस्तकाचे ओसीआरच्या माध्यमातून युनिकोडीकरण पुर्ण झाले. मराठी विकिंच्या बाबतीततरी ओसीआरचे असे पहीलेच यश आहे. (या नविन डेव्हेलपमेंटमुळे धागावर काढत आहे) अर्थात वर लेखात नोंदवल्या प्रमाणे ऑनलाईन प्रुफ रिडींग साहाय्याची मोठी गरज आहे आणि मी मिपाकरांकडून साहाय्याची अपेक्षा ठेवतो. सध्या स्त्रीयांच्या सदर्भाने चर्चा चालुच आहेत तर आगरकरांना त्यांची बाजू मांडणे त्यांच्या काळात तर बरेच कठीण गेले असेल, कशी मांडली त्यांनी त्यांची बाजू ? आपले सर्वांचे आगरकरीय लेखन वाचण्यासाठी विकिस्रोतावर स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी आभार.

आदूबाळ 07/04/2016 - 15:38
विकिमिडीया फाऊंडेशनच्या सिआयएस ए२के प्रकल्पाच्या साहाय्याने आगरकरांच्या एका पुस्तकाचे ओसीआरच्या माध्यमातून युनिकोडीकरण पुर्ण झाले.
मराठी ओसीआरबद्दल ऐकण्यास उत्सुक आहे. ओसीआरमध्ये हँडरायटिंग रेकग्निशनही होतं का?

In reply to by आदूबाळ

सुनील 07/04/2016 - 15:47
ओसीआरमध्ये हँडरायटिंग रेकग्निशनही होतं का?
हॅ हॅ हॅ माझे हस्ताक्षर ओळखणारे ओसीआर शोधणार्‍याला माझ्यातर्फे नोबेल पारितोषिक!!

कंजूस 07/04/2016 - 16:18
मराठी ओसीआरबद्दल ऐकण्यास उत्सुक आहे.- गेला महिना हेच शोधतो आहे आणि CDAC मध्ये खटपट चालू आहे त्याच्या लिंक्स सापडल्या परंतू " download software" चे स्पीड ब्रेकर आले.

कंजूस 07/04/2016 - 16:22
इंग्रजीचे प्रिंट्सचे ओसीआर अफलातून फास्ट अचूक चालतात पण हँडरायटिंग रेकग्निशनात फार गडबड होते. बगळ्यांचे का वळे होतात तर मराठीत हंस होतील का?

लेख पुर्ण वाचला नाही. पण एकच प्रश्न "महाराष्टीयन" असा शब्द आगरकरांनी वापरला आहे? मला तरी वाटत नाही. आपण सर्व "मराठी" आहोत.. महाराष्ट्रियन नाही..

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 16:35
वर या पानाचा संदर्भ नोंदवला आहे. वापरलेला शब्द महाराष्ट्रीयांस आहे, महाराष्ट्रियन नव्हे. लेखातील संदर्भावरुन लेखन आगरकरांचेच असल्याचे ९९ टक्के वाटते आहे पण अर्थात प्रुफरिडींग पूर्ण झाल्यावर उरलेल्या एक टक्क्याची खात्री देता येईल अशी शक्यता वाटते. फिंगर्स क्रॉस करुन प्रुफरिडींग साठी स्वयंसेवी साहाय्याची वाट पाहतो आहे.

In reply to by माहितगार

हो पण तेव्हा महाष्ट्रीय असा शब्द होता? मराठी हा इतका सोपा आणि चपखल शब्द असताना महाष्ट्रीय का म्हणाले असतील? मुळात आपण गुजरातचे गुजराथी, बंगाल चे बंगाली असे म्हणतो. मला वाटतं फक्त भारतातले ते भारतीय असं होत असावं. कानाला फार चुकीचा वाटतो महाष्ट्रीय हा शब्द.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 17:08
केतकर ज्ञानकोश आगरकरांच्या बर्‍या पैकी नंतरचा तरीही विसाव्या शतकाच्या पुर्वार्धातला, त्यात 'महाराष्ट्रीय' असा उपयोग बर्‍यापैकी दिसतो आहे.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 17:31
मुख्यत्वे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिलेल्या मराठी विश्वकोशातही 'महाराष्ट्रीय' हा शब्द प्रयोग पुरेसा दिसतो आहे. पण इतर मराठी संस्थळांवर कमी दिसतो आहे हेही खरे. बाकी मंडळींचे काय म्हणणे आहे या विषयावर.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 16:45
'महाराष्ट्रीय' हा शब्द आगरकरांच्या आधी कुणी वापरला आहे का आगरकरच प्रथम वापरत आहेत हे शोधणे उद्बोधक असावे.

In reply to by अनंत छंदी

माहितगार 07/04/2016 - 17:09
गारुलेंनी वापरलेले बहुधा सिडॅकचे नाही सविस्तर तेच मार्गदर्शन करु शकतील इमेलने विनंती पाठवतो त्यांना.

माहितगार 07/04/2016 - 14:37
ग्रंथोत्तेजक सभा, मराठी विकिपीडिया सदस्य अभिनव गारुले तसेच विकिमिडीया फाऊंडेशनच्या सिआयएस ए२के प्रकल्पाच्या साहाय्याने आगरकरांच्या एका पुस्तकाचे ओसीआरच्या माध्यमातून युनिकोडीकरण पुर्ण झाले. मराठी विकिंच्या बाबतीततरी ओसीआरचे असे पहीलेच यश आहे. (या नविन डेव्हेलपमेंटमुळे धागावर काढत आहे) अर्थात वर लेखात नोंदवल्या प्रमाणे ऑनलाईन प्रुफ रिडींग साहाय्याची मोठी गरज आहे आणि मी मिपाकरांकडून साहाय्याची अपेक्षा ठेवतो. सध्या स्त्रीयांच्या सदर्भाने चर्चा चालुच आहेत तर आगरकरांना त्यांची बाजू मांडणे त्यांच्या काळात तर बरेच कठीण गेले असेल, कशी मांडली त्यांनी त्यांची बाजू ? आपले सर्वांचे आगरकरीय लेखन वाचण्यासाठी विकिस्रोतावर स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी आभार.

आदूबाळ 07/04/2016 - 15:38
विकिमिडीया फाऊंडेशनच्या सिआयएस ए२के प्रकल्पाच्या साहाय्याने आगरकरांच्या एका पुस्तकाचे ओसीआरच्या माध्यमातून युनिकोडीकरण पुर्ण झाले.
मराठी ओसीआरबद्दल ऐकण्यास उत्सुक आहे. ओसीआरमध्ये हँडरायटिंग रेकग्निशनही होतं का?

In reply to by आदूबाळ

सुनील 07/04/2016 - 15:47
ओसीआरमध्ये हँडरायटिंग रेकग्निशनही होतं का?
हॅ हॅ हॅ माझे हस्ताक्षर ओळखणारे ओसीआर शोधणार्‍याला माझ्यातर्फे नोबेल पारितोषिक!!

कंजूस 07/04/2016 - 16:18
मराठी ओसीआरबद्दल ऐकण्यास उत्सुक आहे.- गेला महिना हेच शोधतो आहे आणि CDAC मध्ये खटपट चालू आहे त्याच्या लिंक्स सापडल्या परंतू " download software" चे स्पीड ब्रेकर आले.

कंजूस 07/04/2016 - 16:22
इंग्रजीचे प्रिंट्सचे ओसीआर अफलातून फास्ट अचूक चालतात पण हँडरायटिंग रेकग्निशनात फार गडबड होते. बगळ्यांचे का वळे होतात तर मराठीत हंस होतील का?

लेख पुर्ण वाचला नाही. पण एकच प्रश्न "महाराष्टीयन" असा शब्द आगरकरांनी वापरला आहे? मला तरी वाटत नाही. आपण सर्व "मराठी" आहोत.. महाराष्ट्रियन नाही..

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 16:35
वर या पानाचा संदर्भ नोंदवला आहे. वापरलेला शब्द महाराष्ट्रीयांस आहे, महाराष्ट्रियन नव्हे. लेखातील संदर्भावरुन लेखन आगरकरांचेच असल्याचे ९९ टक्के वाटते आहे पण अर्थात प्रुफरिडींग पूर्ण झाल्यावर उरलेल्या एक टक्क्याची खात्री देता येईल अशी शक्यता वाटते. फिंगर्स क्रॉस करुन प्रुफरिडींग साठी स्वयंसेवी साहाय्याची वाट पाहतो आहे.

In reply to by माहितगार

हो पण तेव्हा महाष्ट्रीय असा शब्द होता? मराठी हा इतका सोपा आणि चपखल शब्द असताना महाष्ट्रीय का म्हणाले असतील? मुळात आपण गुजरातचे गुजराथी, बंगाल चे बंगाली असे म्हणतो. मला वाटतं फक्त भारतातले ते भारतीय असं होत असावं. कानाला फार चुकीचा वाटतो महाष्ट्रीय हा शब्द.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 17:08
केतकर ज्ञानकोश आगरकरांच्या बर्‍या पैकी नंतरचा तरीही विसाव्या शतकाच्या पुर्वार्धातला, त्यात 'महाराष्ट्रीय' असा उपयोग बर्‍यापैकी दिसतो आहे.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 17:31
मुख्यत्वे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिलेल्या मराठी विश्वकोशातही 'महाराष्ट्रीय' हा शब्द प्रयोग पुरेसा दिसतो आहे. पण इतर मराठी संस्थळांवर कमी दिसतो आहे हेही खरे. बाकी मंडळींचे काय म्हणणे आहे या विषयावर.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 16:45
'महाराष्ट्रीय' हा शब्द आगरकरांच्या आधी कुणी वापरला आहे का आगरकरच प्रथम वापरत आहेत हे शोधणे उद्बोधक असावे.

In reply to by अनंत छंदी

माहितगार 07/04/2016 - 17:09
गारुलेंनी वापरलेले बहुधा सिडॅकचे नाही सविस्तर तेच मार्गदर्शन करु शकतील इमेलने विनंती पाठवतो त्यांना.
गोपाळ गणेश आगरकरांच्या लेखसंग्रहाच्या निमीत्ताने मराठी ओसीआर वापरुन युनिकोडीकरणात बर्‍यापैकी यश आले, याची बातमी (प्रुफ रिडींग साहाय्याची अद्याप गरज असूनही) त्यांचे महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र उधृत करुन देतो आहे.

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३

तुषार काळभोर ·

भीमराव 12/12/2015 - 14:49
माझा बी १ प्रश्न हाय, दखल मधले सगळे जुने लेख कुठे वाचायला मिळतील?

उपयोजक 12/12/2015 - 21:35
पूर्वी CNBC वर GE corporation ची tion असलेल्या भरपूर शब्दांचा गाण्यात वापर करुन बनवलेली एक जाहिरात लागायची ती कोणती? त्याची लिंक मिळेल का? किंवा पूर्ण गाणे कोठे मिळेल?

gogglya 15/12/2015 - 16:19
शहरात न जाताही पोहोचु शकता bright land हॉटेल च्या वळणावरुन. पुण्यात बुकींग होते. एकदम शांत जागा आहे. मुख्य म्हणजे पोट-माळा असलेल्या रूम आहेत, मुलांना मजा येते जिन्यावरून ये-जा करायला.

In reply to by gogglya

लोकेशन जबरा आहे. पण.. बजेटच्या थोडं बाहेर आहे. :) २ रात्रींचे २२,००० होतात. माझं बजेट अंदाजे ३०००-३५०० रुपये प्रतिरात्र आहे. (विथ ऑर विदाउट फूड)

In reply to by श्रीरंग_जोशी

भीडस्त 22/12/2015 - 13:10
अक्षत-कपाळीं लावलेल्या गंधांत काळ्या रंगाचा जो टिकला लावतात तो किंवा तें गंध. वाटाण्याच्या अक्षता लावणें = साफ नाकारणें.वाटाणे वाटोळे असल्यामुळें कपाळास चिकटून राहत नाहींत म्हणून.

'सुरज का सातवा घोडा' पुस्तकाचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे का? ऑनलाईन कुठे दिसत नाही. (आख्ख्या इंटरनेटवर सुद्धा कसलाही उल्लेख नाहीये भाषांतराचा). कुणी पाहिलंय/ऐकलंय का मराठी भाषांतराविषयी?

माझ्याकडे एक लाकडी अलमारी आहे, अतिशय चांगल्या कंडिशन मधे ! कमीतकमी ७०-८० वर्षांपूर्वीची. त्यावर मधल्या काळात कुणीतरी रेड अॉक्साईड नाहीतर अॉइल पेंट मारला होता. त्यामुळे त्याचे लाकूड झाकल्या गेले . काल तो कलर काढण्यासाठी abrasive paper चा वापर केला असता थोडा ओरीजनल लाकडी भाग दिसला जो की अतिशय सुंदर आहे. आता प्रश्न असा आहे की त्या लाकडावरील red oxide कसे काढावे? Abrasive paper ने काढणे अतिशय मेहनतीचे व वेळखाऊ काम आहे. यापेक्षा काही सोपा उपाय करता आला तर मदत होईल .

In reply to by उगा काहितरीच

मोदक 22/12/2015 - 11:59
"पेंट रिमूव्हर केमीकल" मिळते ते थोड्या भागावर वापरून बघा. मात्र त्याचा लाकडावर काही परिणाम होणार का याची कल्पना नाही.

In reply to by उगा काहितरीच

संदीप डांगे 22/12/2015 - 12:13
वेळखाऊ असले तरी अब्रेझिव पेपरनेच काढा. पेंट रीमूवरने एका दिवसात काम होईल पण लाकूड डॅमेज होइल. त्यापेक्षा महिना गेला तरी पेपरने घासून काढा. चांगल्या लाकडाची काळजी घ्यायलाच पाहिजे. चांदवडच्या होळकर महालाच्या कलाकुसरीवरचं आधीचं रंगकाम घासूनच काढलंय. किती पेशन्स असावे याचा उत्तम नमुना, तुम्हालाही प्रेरणा मिळेल. cc

In reply to by आदिजोशी

संदीप डांगे 22/12/2015 - 19:55
पेंट म्हणजे काहीतरी काळ्या रंगाचं उपयुक्त रसायन होतं. रिनोवेशनची प्रक्रिया सुरू असल्याने सर्व खरवडून काढलंय. पुन्हा कुठलंतरी रसायन लावणार आहेत. त्याचा काय रंग असेल देवजाणे.

In reply to by संदीप डांगे

दंडवत पेशन्सला ! कारण कुठल्याही प्रकारची कलाकुसर नसलेल्या लाकडावरचा रंग काढायला किती मेहनत लागते हे अनुभवतो आहे कालपासुन.

In reply to by पिलीयन रायडर

कपिलमुनी 23/12/2015 - 18:03
१. सध्याच्या सीझनमधे करणार असाल तर उत्तम सीझन आहे. २. वैविध्यपूर्ण डास असतात , त्याचा उपाय स्वतः करून जाणे. ३. गोठवणारी थंडी असते. ४.२-३ कपड्याचे एक्स्ट्रा सेट न्या . जंगल ट्रेल असेल तर खरब होतात. ५. अगदी बियास नदीचा फील नसला तरी मजा येते.

In reply to by पिलीयन रायडर

कपिलमुनी 23/12/2015 - 18:05
Kundalika River Rafting यांचा अनुभव चांगला आहे.(काही वर्षांपूर्वीचा , सध्या रीव्हू वाचून जाणे) कँपिगमधे तंबू मिळाल्यास मजा येते पण त्रास ( डास , थंडी ) सहन करायची तयारी ठेवा .

In reply to by कपिलमुनी

धन्यवाद! पुढच्या एक दोन आठवड्यातच करायचे आहे. कँपिंगचे माहित नाही पण राफ्टींग तरी करुच. http://koladrafting.co.in/ ही साईट चांगली वाटत आहे. रेट्स पुष्कळ आहेत. पण ठिके..

In reply to by पिलीयन रायडर

भुमन्यु 15/01/2016 - 16:51
बर्‍याचदा फसवतात. धरणातुन पाणी सोडले तरच राफ्टींग होऊ शकते. मागच्या वर्षी आमच्या ऑफिसची ट्रीप गेली होती २-३ तास सगळे लाईफ जॅकेट घालून पाणी येण्याची वाट बघत होते. शेवटी पोपट होऊन परतले.

कंजूस 23/12/2015 - 21:31
#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे. भारतात अल्कोहोलमध्ये लाख मिसळून लुकण लावणे बहुतेक पोतृगिजांच्या अगोदर नव्हते. होड्यांच्या लाकडांना काजूचं तेल लावतात ते काळं दिसतं आणि लाकूड सडू देत नाही.तेपण नंतरचंच असावं.

In reply to by कंजूस

संदीप डांगे 23/12/2015 - 21:49
#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे. >>> हे बरोबर आहे काका, तिथल्या माणसाने हेच मिश्रण सांगितलं होतं बहुतेक. रिनोवेशन पूर्ण पेशवेकालिन पद्धतींनीच होत असल्याने बर्‍याच असंबंधित वस्तूंची मिश्रणे, त्यांची नावे कानावर पडत असल्याने नेमकं लक्षात राहिलं नाही.

कंजूस 24/12/2015 - 07:40
DEADPOOL यांना त्यांच्या जन्या लेखाची लिंक द्यायची आहे ते असे करता येईल. तुमच्या "घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ "या लेखाची लिंक अशी देता येते- घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ याचे टेम्प्लेट:- <a href="***" target="_blank" >???</a> वरील टेम्प्लेटात *** च्या जागी लेखाची अॅड्रेसबारमधली लिंक कॅापी पेस्ट करायची, ??? च्या जागी लेखाचे नाव वगैरे जे लिहाल त्यामागे लेखाची दडलेली लिंक असते ती क्लिक करता येते. वरच्या उदाहरणात *** = http://www.misalpav.com/node/34204 ??? = घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

In reply to by पिशी अबोली

खेडूत 27/12/2015 - 20:43
भांड्यांच्या बदल्यात घेतलेले, लोकांनी टाकून दिलेले, भिकार्यांनी विकलेले आणि रिजेक्ट झालेले असे सगळेच असतात...

In reply to by खेडूत

आदूबाळ 27/12/2015 - 21:54
आल्याची सालं काढून घेतात. मग ते तुकडे एकदोन दिवस चुन्यात भिजवतात (म्हणजे चुन्याच्या पाण्यात - हे बहुतेक दुकानात मिळतं.) त्या आल्याच्या शिरा दिसायला लागतात. मग ते आलं सावलीत वाळवतात. झाली सुंठ.

नाव आडनाव 27/12/2015 - 21:28
टीव्ही वर लागणार्‍या फॅशन शो मधे घालतात तसे चित्रविचित्र कपडे खरं कोणी घालत नसेल. अश्या फॅशन शो साठी कपडे "डिजाईन" करणार्‍यांना काय फायदा - म्हणजे जर कोणी ते विकत घेणारंच नसेल तर? काही तरी कारण असणार, पण ते मला समजत नाहीय, म्हणून इथे विचारतोय.

In reply to by नाव आडनाव

संदीप डांगे 27/12/2015 - 21:34
फॅशन डीझायनरने जे डीझाईन केले असते ते विकल्या जातं. घातलेले कपडे नाही. (तेही विकल्या जातात खरे तर) कपड्यांचा पोत, प्रकार, त्यावरचे रंगसंगती, आकार-रेषा, कट्स, इत्यादी बरंच काही असतं. जे नाविन्यपूर्ण आणि बाजारात चालण्यासारखं आहे असे व्यापार्‍यांना वाटतं ते तेवढं उचलून घेतात. त्याबद्दल फॅ-डी शी करार केला जातो. नंतर मार्केटप्रमाणे कपड्यांचे साईझेस तयार करून बाजारात येतात. सविस्तर नंतर लिहिन. ही थंडी हात गोठवून टाकतेय राव!!!

कंजूस 28/12/2015 - 08:20
त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद Primary tabs द्रश्य(active tab) What links here प्रेषक, राजघराणं, Tue, 22/05/2012 - 21:08 यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602 ********************************************* http://www.misalpav.com/node/21729

जेपी 03/01/2016 - 17:13
kindle paper white घ्यायच आहे.. त्याअनुषंगाने प्रश्न- यावर किती मराठी पुस्तक उपलब्ध आहेत ?किती भारतीय भाषातील पुस्तक उपलब्ध आहेत? इतर ठिकाणी उपलब्ध असलेली पुस्तके वाचता येतात का (उदा.bookganga.com,इसाहित्य.कॉम)?

In reply to by जेपी

आदूबाळ 03/01/2016 - 18:34
किंडलवर मराठी पुस्तकं फारशी पाहिली नाहीत. किंडलचे दोन फाईल फॉरमॅट आहेत - .mobi आणि .azw३. त्यात फक्त azw३ मध्ये देवनागरी फॉन्ट रेंडरिंग होतं. आपण आपली पुस्तकं azw३ मध्ये रूपांतरित करून किंडलवर वाचू शकतो. उदा० मी स्पार्टाकस यांची ट्रॅप केली होती. "काही कारणांनी" वैतागून ती डिलिट केली ते सोडा. मिपावरच्या मोठ्या मालिका याप्रकारे किंडलवर वाचण्याचा विचार आहे. माझं किंडल पेपरव्हाईट नसल्याने त्यात इतर सॉफ्टवेअर आणता येत नाहीत.

भाते 06/01/2016 - 12:21
बहुतेक आहारतज्ञ अंडी खायला सांगताना अंडयाचा केवळ पांढरा भाग खायला सांगतात. मग अंडयातल्या पिवळा बलकाचे काय करायचे? फेकुन द्यायचा का तो? अंडयातल्या पिवळा बलक आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतो का? संपुर्ण अंडे खाल्ले तर काय फरक पडतो?

In reply to by भाते

सतिश पाटील 06/01/2016 - 12:37
माझ्या मते एखादे पिवळे बलक खाण्यास काही हरकत नसावी, पिवळ्या भागात जास्त कोलेस्त्रोल असते, त्यामुळे ते टाळण्याचा सल्ला दिला जातो. पांढऱ्या भागात जास्त प्रोटीन असते.

In reply to by सतिश पाटील

प्रसाद१९७१ 06/01/2016 - 15:34
मधे कदाचित मिपावर च एक लिन्क मिळाली होती. आता बर्‍याच तज्ञ लोकांचे असे मत झाले आहे की खाण्यातुन कोलेस्ट्रोल जास्त गेले किंवा कमी गेले तरी शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल वर परीणाम होत नाही. जरी कोलेस्ट्रोल कमी खाल्ले तरी शरीर मोठ्याप्रमाणावर कोलेस्ट्रोल बनवतच असते. Cholesterol is no longer a villain. The 2010 guidelines suggested we should limit cholesterol from foods to no more than 300 milligrams daily. (A large egg has about 186 mg of cholesterol.) Experts now say cholesterol is ''not a nutrient of concern," because cholesterol from foods doesn't cause higher blood cholesterol levels.

नितीनचंद्र 06/01/2016 - 14:57
रिव्हर राफ्टींग केलय मजा येते खास करुन पावसाळ्यात जेव्हा कुंडलिका प्रचंड वेगाने वहाते. मी १५ ऑगस्ट २०१५ ला केले आहे. राफ्ट आपोआपच पुढे जात असतो. फक्त दिशा देणे इतकाच भाग रहातो. हिवाळ्यात महत्वाचे चार " रॅपीड " ( जिथे राफ्ट पलटी होण्याची शक्यता असते असा प्रवाह ) असेल की नाही माहीत नाही. माझ्या मते मुक्कामाची आवश्यकता असली तरी तो ह्या अ‍ॅडव्हेचरचा भाग नाही. इंटरनेटवर रिव्हर राफ्टींग चे बुकिंग करुन आपण कोलाडच्या जवळ कुठेही राहु शकता. जय कुंडलिका !

मी-सौरभ 06/01/2016 - 17:07
तुमच बजेट चांगल्या हॉटेल्साठी कमी आहे. तुम्ही एयर बीएन्बी ची साईट चेक करा. कदाचित चांगले पर्याय ऊपलब्ध असतील. आम्ही पाचगणी आणि महाबळेश्वर या मध्ये असलेल्या एका बंगल्यात राहीलो होतो (६ जण). ऊत्तम अनुभव होता.

उपयोजक 08/01/2016 - 08:49
१. मिपावर नवीन धागा कसा सुरु करायचा? २. त्या धाग्यादरम्यान अन्य वेबसाईटींच्या लिंका कश्या द्यायच्या? ३. त्या धाग्यात आंतरजालावरील चित्र कसे अपलोडवावे.

संदीप डांगे 11/01/2016 - 09:12
माझा सॅमसंग नोट तीस तारखेला बंद पडला. ऑन करायला गेल्यावर फक्त सुरुवातीचे सॅमसंग नाव दिसतं पण पुढे काही घडत नाही. रीपेअरवाल्याकडे नेला असता तो म्हणाला की सेम केस तीन-चार झाल्यात, त्या दोन दिवसात. माझ्या मेहूण्याचाही फोन असाच बंद पडला. सॅमसंग स्मार्टफोन्ससोबत अजून कोणाला असे अनुभव आले आहेत काय एवढ्यात...?

In reply to by संदीप डांगे

माझ्या फोन ला सुद्धा काही प्रोब्लेम अले होते. पण मी ब्याटरी बदलल्यावर चालु झाला. तुमचा फोन अजुनही चालु नसेल तर दुसरी ब्याटरी टाकुन चालु होतो का ते पहा.

In reply to by संदीप डांगे

असे आहे होय... म्हणजे सध्या फक्त प्रार्थना करणे आपल्या हातात आहे म्हणा. फक्त त्याला रिपेअरिंगची किंमत काम करण्याआधी सांगायला लावा.

श्रीगुरुजी 11/01/2016 - 14:13
तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय.
महाबळेश्वरमध्य राहण्यासाठी एमटीडीसी ची निवास व्यवस्था आहे. बाजारपेठेपासून थोडी लांब व शांत ठिकाणी आहे. फक्त निवासाची व्यवस्था आहे. जेवण्याची नाही. अत्यंत माफक दर आहेत. खोल्या बर्‍या आहेत. टीव्ही, फ्रीज वगैरे नाही. एमटीडीसी च्या संकेतस्थळावरून बुकिंग होऊ शकते.

लई भारी 11/01/2016 - 15:02
तुम्ही जाउन आला असाल तरी पण इतर कोणी शोधत असेल तर माहिती देत आहे :) वेस्ट हिल रिसोर्ट मध्ये एकदा राहून आलोय. नवीन(गेल्या वर्षभरात) सुरुवात झाल्यामुळे कदाचित पण अजून चांगले आहे. हे पहा.

इराक व सिरिया येथील इस्लामिक स्टेटमध्ये १०० हून अधिक देशांचे लोक अतिरेकी कारवायांसाठी सामिल झाले आहेत. इस्लामिक स्टेटमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या भाषा कोणत्या?

भाते 12/01/2016 - 10:11
कालच्या मटामध्ये हि बातमी वाचली. त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवलेखक प्रोत्साहनार्थ योजनेची माहिती दिली आहे. सविस्तर माहिती इथे मिळेल. इच्छुकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

ऋ, तृ, कृ या अक्षरांचे हिंदीतले उच्चार री, त्री, क्री असे का असतात? उदा. संस्कृतला संस्क्रीत असं म्हणावं लागतं, तसेच तृप्त ऐवजी त्रीप्त अन मृग ऐवजी म्रीग. म्हणजे एकाच उच्चारासाठी दोन वेगवेगळे लिहिण्याची अक्षरे आहेत. मराठीप्रमाणे उच्चारही वेगळे का नाहीत?

In reply to by श्रीरंग_जोशी

पिशी अबोली 13/01/2016 - 15:42
लिखित भाषा आणि बोली यातील फरकामुळे हे घडते. मुळात वरील तिन्ही अक्षरांमधे ध्वनि 'ऋ' हाच अपेक्षित आहे. आणि हा ऋ स्वर आहे. त्याच्या सगळ्यात जवळचा स्वर 'इ' असल्याने अनेक नवीन इंडोआर्यन भाषांमधे उच्चार करताना संस्कृतात जिथे ऋ ची अपेक्षा असती, त्या जागी 'री' आलेला दिसतो. पण बोलीमधे बदल घडला, तरी लिखित भाषा काही बदलत नाही. तिच्यात संस्कृतोद्भव शब्दांमधे अजूनही ऋ वापरला जातो. मराठीत ऋचा उच्चार बऱ्याच ठिकाणी 'रु' होतो. अगदी उच्चरांच्या बाबतीत काटेकोर असणारे लोक संस्कृतयोग्य उच्चार करतात.

मन१ 13/01/2016 - 16:32
Doctors, friends ; I need advice. Just now an NGO approache me to collect my cheek sample for HLA ( Human Leukocyte Antigen ). If it matches with some patient , i wil b donor for "Blood Stem Cell Transplant" . The patient of Leukemia , Lymphoma , Thalasemmia cn thus be "cured". While idea is great humanitarian step; i hv doubt abt the process. They said donor will b subjected to Filgrastim innjections for 5 days ; to mobilise the stem cells frm bone marrow into blood. This will cause three to five fold increase in WBC count. This is the part i m concerned abt. They said no extra precautions as such are reqd for this . Is this correct ? I m happy to help in saving a life; bt nt sure of consequences. Filgrastim is a GCSF (Granulocyte Colony - Stimulating Factor ) btw, cant type marathi frm mobile. so writing everything in english.

In reply to by मन१

बहुगुणी 15/01/2016 - 00:03
स्टेम सेल्स दान करण्यासंबधीचा हा लेख वाचा, यात ही How peripheral blood stem cells are collected या विभागात फिल्ग्रास्टिम विषयी थोडी माहिती आहे. या औषधाच्या side-effects विषयी आधिक माहिती इथे आणि इथे मिळेल. थोडक्यात, थोड्या काळासाठी पाठदुखी, हाड किंवा स्नायू दुखी, खोकला, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळ, निद्रानाश किंवा थकवा हे प्रमुख side effects आहेत, आणि काही अ‍ॅलर्जी असतील तर हे औषध टाळलेलं बरं. ही माहिती दिल्यानंतर थोडंसं अवांतरः १. तुम्ही चीक स्वॅब देतांना अनाहुतपणे तुमचं डीएनए सँपलही देणार आहात, म्हणजे potentially, तुमची genetic fingerprint दिली जाते आहे, त्या माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यालच. २. तुम्हाला हे लागू नाही, पण गर्भवती स्त्रियांना 'भविष्याची भीती' वगैरे दाखवून भारतात "कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग" हा एक हजारो रुपये किंमतीचा अवैध बाजार बोकाळतो आहे. त्याविषयी कुणीतरी लिहायला हवं.

In reply to by बहुगुणी

भुमन्यु 15/01/2016 - 17:02
"कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग" - तद्दन लूटारु प्रकार आहे. ह्या संबंधीत कंपनी मध्ये काम करत होतो. सगळा फालतु पणा आहे.

कंजूस 14/01/2016 - 10:56
#ऋ, तृ, कृ या अक्षरांचे हिंदीतले उच्चार री, त्री, क्री असे का असतात? उदा. संस्कृतला संस्क्रीत असं म्हणावं लागतं, तसेच तृप्त ऐवजी त्रीप्त अन मृग ऐवजी म्रीग. -माझ्या मते पंजाबीची छाप आहे.शिवाय इंग्राजांनी कृष्णाला krishna,krisna केलं.गुजराथींनी क्रश्न भगवान केलं.लीला अम्रत.ह्रदय पंजाबी-अम्रित.ह्रिदय बंगाली-रत्विक{ रात्विक}

चिनार 14/01/2016 - 12:01
गृहकर्ज घेतल्यावर प्राप्तिकरामध्ये काही अंशी सुट मिळते असा नियम आहे. ती सूट खालील प्रकारे मिळते १. गृहकर्ज रकमेतील वर्षभरात फेडलेली मुद्दल ८० C मध्ये दाखवता येते. मर्यादा १५०००० २. गृहकर्ज रकमेवरील फेडलेले व्याज सेक्शन २४ मध्ये दाखवता येते. मर्यादा २००००० प्रश्न असा आहे… ह्या दोन्हीसाठी घराचे पझेशन मिळणे आवश्यक आहे का ? माझा एक मित्र घराचे पझेशन न मिळता मुद्दल ८० C मध्ये दाखवतो आहे. त्याच्या मते व्याज दाखवण्यासाठी पझेशन मिळणे आवश्यक आहे मुद्दलासाठी नाही. मला मार्च २०१६ मध्ये पझेशन मिळणार आहे. मला ही सूट मिळेल का ? Investment प्रूफ या महिन्यात कंपनीत भरायचे आहेत. मार्गदर्शन करावे

In reply to by चिनार

पझेशन आवश्यक आहे. त्याशिवाय कंपनी प्रुफ्स घेणार नाही. मलाही हाच प्रॉब्लेम होता. पण सीए ने कसं काय कोण जाणे नंतर ITR मधुन होम लोन क्लेम केले होते. मला आता ते नक्की आठवत नाही. तुम्हाला मार्च मध्ये पझेशन मिळाल्यास कदाचित तुम्ही सुद्धा ITR मधुन होम लोन क्लेम करु शकाल. नक्की माहित नाही.

In reply to by चिनार

रुस्तम 14/01/2016 - 19:56
मित्राचं बरोबर आहे . व्याज दाखवण्यासाठी पझेशन मिळणे आवश्यक आहे मुद्दलासाठी नाही. पझेशन मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे (२०% दर वर्षी प्रमाणे ), मागील व्याज दाखवून त्यावर सूट घेता येते.

मोदक 14/01/2016 - 12:42
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघाच्या कपड्यांचे रंग कोण ठरवते? ICC का? भारताचा निळा, ऑस्ट्रेलियाचा पिवळा, NZ चा काळा हे कोणत्या लॉजीकने ठरवले आहे?

In reply to by मोदक

कपिलमुनी 14/01/2016 - 14:44
j यात काही लॉजिक असेल असे वाटत नाही. कारण सध्या अफगाणिस्तान सुद्धा निळ्या रंगाचे कपडे घालून क्रिकेट खेळतात. फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग वेगवेगळा असतो.

In reply to by कपिलमुनी

भुमन्यु 15/01/2016 - 17:04
फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग वेगवेगळा असतो.>>> ती त्या खेळाची गरज आहे. अन्यथा राँग पासेस दिले जातील.

भाते 27/01/2016 - 20:08
एका प्रोजेक्टसाठी मला कृत्रिम हातापध्दल (Prosthetic Hand) माहिती हवी आहे. माझ्या काही शंका / प्रश्न आहेत. वैद्यकीय / इतर क्षेत्रातल्या मिपाकरांकडुन त्याचे निरसन होईल याची मला खात्री आहे. त्यासाठी नविन धागा काढू का इथेच माझ्या शंका / प्रश्न विचारू?

इनू 27/01/2016 - 22:57
मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचे आहे. विशेषत: केटरिंग टेक्नोलॉजी मध्ये. मी सध्या १२ वी सायन्स(पि+सी+एम) मध्ये आहे. मला यासाठी काय करावे लागेल? तसेच या क्षेत्रात पुढे कोण-कोणत्या संधी उपलब्ध होतात?

In reply to by श्रीरंग_जोशी

Jack_Bauer 28/01/2016 - 21:59
परंतु मी hEka असा टंकले कि हेका असा होतंय. tEba = टेब ... मी google IME हा पर्याय वापरून लेखन करतो त्यामुळे असे होत आहे कि काय ?

In reply to by Jack_Bauer

मी जे सांगितलं ते गमभन बाबत होतं. एकदा गमभन वर हात बसला तर दुसरे पर्याय वापरावेसे वाटणार नाही याची खात्री बाळगा.

आसिफ 28/01/2016 - 05:34
२०१३ मध्ये सॅमसंग Galaxy Grand Duos I9082 ने ज्या वेळी हा फोन लौन्च केला त्यावेळी चांगला वाटला म्हणुन घेतला पण १ वर्ष झाल्यानंतर थोड्याच महिन्यांनी परफॉरमन्स पार 'गाळपटला '. तेव्हा पासून तो तसाच पडुन आहे. त्याला काही करून(रुट वगैरे) मुख्य प्रवाहात आणता येईल काय ? मला आलेले प्रॉब्लेम्स : १. फोन वारंवार हँग होणे. २. खूप स्लो रिस्पोन्स ३. फॅक्टरी रिसेट केल्या नंतर देखील परफॉरमन्स काही फरक न पडणे ४. बॅटरी लवकर संपणे , चार्गिंग करताना गरम होणे.

In reply to by भुमन्यु

संदीप डांगे 28/01/2016 - 20:43
माझी सर्वात आवडती कार. पण तिकडे पंधरा-सोळा लाखाला मिळणारी कार इकडे पन्नास लाखाला लाँच करतात तेव्हा डोक्यात जातं. मित्सुबिशि इवो १० अशीच फ्लॉप झाली. बघूया हिची काय किंमत ठेवतात. २०१८ मध्ये एखादी सेकंडहँड मिळेलच. - (महागड्या कार्स चा सेकंड हँड चाहता -आधे पैसे में फुल्ल मजा)

In reply to by संदीप डांगे

एकदाच रेंटल कार म्हणून तीन दिवस चालवली होती काही वर्षांपूर्वी. टर्निंगवर वेगाने गेलं तरी कारचा अँगल फारसा वाकडा झाला आहे असे जाणवत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

६२००० किमी पळालेली २०१४ची सर्टिफाईड मस्टँग ( 3.7L V6 Ti-VCT 24V, 6-Speed Automatic) अंदाजे १२लाखात येते 'तिकडे'. आता इथं वर्जिनल जर ५०लाखात आली तर दीड-दोन वर्षे जुनी, ५०-६०००० किमी पळालेली (रोज ७०-१०० किमी!!!) ३० च्या पुढेच जाईल. (अवांतरः जेनुइन प्रश्नः कितना देती है?)

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे 28/01/2016 - 22:07
रोज शंभर किमी व भारतात? असा वापर असेल तर घेणार नै भौ. बाकी दिड वर्षे जुन्या गाडीवर २० लाख वाचत असतील तर पुढील पाच वर्षाची ओनरशीप कॉस्ट चाळीस लाखापेक्षा जास्त जाणार नाही. फायदेका सौदा अस्तुया.... अनुभवाचे बोल.

मी मागे एकदा माझ्या लिनोव्हो के३ नोट बद्दल एक प्रश्न विचारला होता. ह्या फोन मध्ये खुप सारे मालवेअर आणि व्हायरस आहेत. गुगलल्यावर हे सापडले http://blog.teamleadnet.com/2015/06/removing-malware-and-bloatware-from.html पुण्यात हे सगळं कुठे करुन मिळेल? मी स्वतः तरी हे करु शकत नाही.. मला समजलेलंच नाहीये ते..

In reply to by टवाळ कार्टा

नको नको.. मला फार फार त्रास दिलाय ह्या वैतागवाडी फोन ने.. प्रचंड गंडलेला फोन आहे. कसं काय पण मला "रुटेड" फोन मिळाला आहे. मला अजिबात ह्यातलं काही कळत नाही पण ह्यातल्या किडा माणसाला दुरुस्त करता येईलही कदाचित हे प्रकरण. मी च विकुन टाकावा की काय ह्या विचारात आहे. बाकी कॅमेरा आणि बॅटरी चांगली आहे. (मी गेम्स खेळत नाही. )

In reply to by पिलीयन रायडर

मी तर वापरतो आहे हाच फोन जवळपास एक महिन्यापासुन विशेष त्रास नाही दिला. तुम्हाला नेमका काय त्रास होत होता ?

In reply to by उगा काहितरीच

१. फोन अमेरिकेतुन अ‍ॅमेझॉन वरुन मागवलेला आहे. त्यात तो रुटेड आहे असं दिसतय २. ह्यात कंपनी इन्स्टॉल्ड गोष्टीच मालवेअर आहेत जसे की ट्विटर ३. त्रास असे आहेत :- आपोआप वेगवेगळे अ‍ॅप्स डालो होणे, सतत "वॉट्सअ‍ॅपने नवे अ‍ॅप रेकमंड केले आहे.. डालो करायचे का" असे पॉप अप्स येत रहातात.. सतत.. मी बरेच सेटींग्स बदलुन पाहिले.. कितीदाही.. कसेही कॉन्टॅक्ट सेव्ह केले तरी ते सेव्ह न होणे.. झालेच तर वॉट्सअ‍ॅप वर न दिसणे.. वॉट्सअ‍ॅपवर बहुदा मला लोकांचे प्रोफाइल पिक पण जुनेच दिसतात.. ते ठिक आहे.. पण अर्धी निम्मी जनता दिसतच नाही कारण कॉन्टॅक्ट सेव्हच होत नाही. कुणी मला मसेज केला, आणि मग मी तो नंबर सेव्ह केला तर थोडा वेळ वोट्सअ‍ॅपवर नंबरच्या जागी नाव दिसते. पण रात्रीतुन परत नाव गायब.. कॉन्टॅक्ट डिलीटेड.. अनेक मेसेज चायनीज मधुन येतात. अनेक अ‍ॅपची नावे चायनीज आहेत.. कॉन्टॅक्ट मध्ये यल्लो पेजेस चायनीजमध्ये आहे मला सेटींग्स - अबाऊट फोन मध्ये अ‍ॅन्ड्रॉईड अपडेट दिसतच नाही. फोन उपडेट करायचा पर्यायच नाही. आणला तेव्हा होता हा पर्याय. एकदा पॉप आला की करयचा का अपडेट? तेव्हा शक्य नव्हते म्हणुन मी नाही म्हणले. तेव्हा पासुन तो ऑप्शनच गायब आहे.. सध्या एवढेच.. अजुन आठवुन सांगते.. माझ्या सासर्‍यांकडे हाच आहे.. त्यांना हे नाही पण अजुन वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत.

In reply to by पिलीयन रायडर

मी भारतातून आणी दुकानातून घेतला होता. पण मला अजूनतरी असा कोणता त्रास झाला नाही. फोन रूटेड नाहीये . बॕटरी थोडी कमी जातेय पण एकंदरीत ठीक वाटतो आहे.

In reply to by मराठी कथालेखक

Did that.. Many times Facing new issue. Tried contacting Lenovo. They do not have warranty information updated. For that they need invoice. Checked on the website from where this phone was ordered ( Gearbest ). Raised tickets but no response at all for २ weeks. Without that Lenovo not ready to update warranty and repair. Meanwhile, phone has started being slow while typing...

In reply to by पिलीयन रायडर

तुमचा बाकी अनुभव (ब्लोटवेअरचा) नाही आला. पण एस ८५० ला unfortunately contacts manager has stopped responding असा मेसेज येऊन फोन अनरिस्पॉन्सिव होऊन जातो. कालच लेनोवोला मेल टाकला योग्य आयएमईआय टाकून, तरी ते म्हणतात हा आयएमईआय त्यांच्या रेकॉर्डमध्ये नाही, इन्वॉईस कॉपी पाहिजे त्यांना.

कंजूस 02/02/2016 - 21:18
सर्व विषयांचा परामर्ष घेतला जातोय पण कालच्या मुरुड होडी दुर्घटनेचा काहीच उल्लेख झाला नाही हे फार खटकले.यात कोकण पर्यटन हा मुद्दाही आहेच. माझे दोन अनुभव- १) वापी दादरा गार्डन येथे बोटिंग करताना पाहिले. एका कुटुंबातील चौघे दुसय्रा एका पॅडल बोटीत होते.धक्क्यावरच्या मल्याळी ओपरेटरने योग्य तह्रेने चौघांना बसवले होते.नवरा बायको वजनाप्रमाणे विरुद्ध तिरके. पण या लोकांनी मध्यभागी गेल्यावर जागा बदलायचे ठरवले.मियाबिबि जवळ! बोट तिरकी होऊ लागली.तिकडून शिट्टी मार मारून ओपरेटर ओरडत होता उठू नका.नशीब त्यांना समजले. २) कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाला मोठ्या बोटीतून जाताना ( २००९ साली थेक्कडीच्या दुर्घटनेनंतर ) लाइफ जॅकेट अनिवार्य केले होते.आलेल्या होडीतले उतरल्यावर जाकीटं काढून खाली जमिनीवर फेकत होते तीच जाणाय्रांनी घालायची होती चांगल्या कपड्यांवर.उगाचच नाटक केले सर्वांनी आणि जेमतेम धरल्यासारखी केली.म्हणजे काहीच उपयोग नव्हता. एकूण काय सुरक्षिततेचे नियम बनवले आणि पाळले नाहीत तर उपयोग काय? गेटवे ते मांडवा/रेवस/घारापुरी बोटसेवा कित्येक वर्षे आहे पण लाइफजाकिट सक्ती नव्हती ती आता सुरू करावी का?

In reply to by मयुरMK

स्वानुभावावर आधारीत सल्ला हवा असल्यास ब्लॅकबेरी १० ओएस वर चालणारा फोन घ्यावा असे सुचवीन. मी जवळजवळ तीन वर्षांपासून वापरत आहे. ब्लॅकबेरी झेड १० किंवा झेड ३० हे दोन्हीही चांगले पर्याय आहेत.

In reply to by मयुरMK

कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे म्हणजे जरा जास्तच होताएत. मोबाईलची लाईफ म्हणजे १८-२४ महिने ! त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे.

In reply to by उगा काहितरीच

मयुरMK 04/02/2016 - 11:04
२० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे. पुरेपूर सहमत .. मोटो g 3rd gen चा विचार करतो मग १३ हजार ला आहे बहुतेक

In reply to by मयुरMK

छान आहे मोटो जी ३ ! मी मोटो ई जवळजवळ दीड वर्ष वापरला . थोडा पॉवर बटन चा प्रॉब्लेम सोडला तर चांगला होता.

In reply to by मयुरMK

सुबोध खरे 04/02/2016 - 11:47
माझ्याकडे xiomi redme note आहे १ वर्षापासून ९९९९/- ला घेतलेला. ५. ५ इंच HD स्क्रीन, २ GB RAM, ३००० mAH Li polymer battery आणि ४G (४ G साठीच हा घेतला). मोबाइल काम उत्तम करतो. एअरटेल ४ G चा वेगही उत्तम आहे DOWNLOAD स्पीड ६-७ MBPS प्रत्यक्ष मिळतो. आता घेताना कमीत कमी ३ GB RAM वाला फोन आणी LOLLIPOP वाला घ्या असा सल्ला मी देईन.कारण जसे जसे APP UPGRADE होतात तसे ते RAM खातात आणी फोन स्लो होतो. मला अजून तरी असा प्रश्न आलेला नाही. कोणत्याही कम्पनीचा फोन घ्या पण १५००० च्या आत घ्या एक वर्षाने फोन जुना होतोच. आपल्याला फोन "SNOB व्हाल्यू" साठी पाहिजे असेल तरच बड्या कंपनीचा घ्या उदा APPLE I PHONE ६. अन्यथा वर म्हटल्याप्रमाणेच घ्या

कंजूस 04/02/2016 - 11:19
"त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे." -- हेच म्हणतो.

श्रीगुरुजी 07/02/2016 - 20:48
भारतासकट अनेक राष्ट्रे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून चाचणी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करतात. क्षेपणास्त्रांचा पल्ला काही शे किमी पासून काही हजार किमी पर्यंत असतो. समजा २००० किमी पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी असेल तर प्रत्यक्षात लक्ष्य २००० किमी अंतरावर ठेवले असते का? इतक्या लांब ठेवलेल्या लक्ष्यावर क्षेपणास्त्र अगदी अचूक जाऊन आदळते का? तसे नसल्यास प्रत्यक्षात किती अंतरावर लक्ष्य ठेवून चाचणीचे निष्कर्ष काढतात?

In reply to by एस

मोदक 08/02/2016 - 00:37
मग समजा १ किमी = १० किमी असे प्रमाण ठरवून २०० किमी अंतरावर लक्ष्य ठेवले, आणि हे लक्ष्य भेदताना क्षेपणास्त्र ५ मीटर लक्ष्याबाहेर गेले म्हणजे प्रत्यक्षात ते ५० मीटर लक्ष्यापासून दूर जाईल का? की त्याला आणखी काही नियम लागू होतात?

In reply to by मोदक

आदूबाळ 08/02/2016 - 02:38
मला याबद्दल काहीही माहिती नाही, पण एक अंदाज. १:१० :: ५:५० अशी लीनियर स्केल न ठेवता लॉगॅरिदमिक स्केल ठेवत असावेत.

कंजूस 08/02/2016 - 04:46
आता फार दूरच्या लक्षावर हल्ला करणारी अस्त्रे निरुपयोगी झाली असावीत.अती वेगवान पण हलके अस्त्र त्याला आकाशातच गाठून भेदते.शिवाय gps गाइडेड असल्याने ते स्वत:च वेध घेते.( इराक युद्धातले पेट्रिअट.)

मारवा 08/02/2016 - 15:02
पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील लेखनाचा दर्जा खालावलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.

मारवा 08/02/2016 - 15:03
पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.

मारवा 08/02/2016 - 15:03
पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.

मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातुन कुठे फिरायला जायचे असेल (३-४ दिवस) तर एखादी जागा सुचवाल का? फार लांबचा प्रवास नको. फार दिवस हातात नसल्याने खुप काही पहाणे वगैरे हेतु नसुन हवापालट आणि निव्वळ टाईमपास म्हणुन जायचे आहे. माथेरान, महाबळेश्वर ते गोवा वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार पाहुन झालेले आहेत.

भीमराव 12/12/2015 - 14:49
माझा बी १ प्रश्न हाय, दखल मधले सगळे जुने लेख कुठे वाचायला मिळतील?

उपयोजक 12/12/2015 - 21:35
पूर्वी CNBC वर GE corporation ची tion असलेल्या भरपूर शब्दांचा गाण्यात वापर करुन बनवलेली एक जाहिरात लागायची ती कोणती? त्याची लिंक मिळेल का? किंवा पूर्ण गाणे कोठे मिळेल?

gogglya 15/12/2015 - 16:19
शहरात न जाताही पोहोचु शकता bright land हॉटेल च्या वळणावरुन. पुण्यात बुकींग होते. एकदम शांत जागा आहे. मुख्य म्हणजे पोट-माळा असलेल्या रूम आहेत, मुलांना मजा येते जिन्यावरून ये-जा करायला.

In reply to by gogglya

लोकेशन जबरा आहे. पण.. बजेटच्या थोडं बाहेर आहे. :) २ रात्रींचे २२,००० होतात. माझं बजेट अंदाजे ३०००-३५०० रुपये प्रतिरात्र आहे. (विथ ऑर विदाउट फूड)

In reply to by श्रीरंग_जोशी

भीडस्त 22/12/2015 - 13:10
अक्षत-कपाळीं लावलेल्या गंधांत काळ्या रंगाचा जो टिकला लावतात तो किंवा तें गंध. वाटाण्याच्या अक्षता लावणें = साफ नाकारणें.वाटाणे वाटोळे असल्यामुळें कपाळास चिकटून राहत नाहींत म्हणून.

'सुरज का सातवा घोडा' पुस्तकाचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे का? ऑनलाईन कुठे दिसत नाही. (आख्ख्या इंटरनेटवर सुद्धा कसलाही उल्लेख नाहीये भाषांतराचा). कुणी पाहिलंय/ऐकलंय का मराठी भाषांतराविषयी?

माझ्याकडे एक लाकडी अलमारी आहे, अतिशय चांगल्या कंडिशन मधे ! कमीतकमी ७०-८० वर्षांपूर्वीची. त्यावर मधल्या काळात कुणीतरी रेड अॉक्साईड नाहीतर अॉइल पेंट मारला होता. त्यामुळे त्याचे लाकूड झाकल्या गेले . काल तो कलर काढण्यासाठी abrasive paper चा वापर केला असता थोडा ओरीजनल लाकडी भाग दिसला जो की अतिशय सुंदर आहे. आता प्रश्न असा आहे की त्या लाकडावरील red oxide कसे काढावे? Abrasive paper ने काढणे अतिशय मेहनतीचे व वेळखाऊ काम आहे. यापेक्षा काही सोपा उपाय करता आला तर मदत होईल .

In reply to by उगा काहितरीच

मोदक 22/12/2015 - 11:59
"पेंट रिमूव्हर केमीकल" मिळते ते थोड्या भागावर वापरून बघा. मात्र त्याचा लाकडावर काही परिणाम होणार का याची कल्पना नाही.

In reply to by उगा काहितरीच

संदीप डांगे 22/12/2015 - 12:13
वेळखाऊ असले तरी अब्रेझिव पेपरनेच काढा. पेंट रीमूवरने एका दिवसात काम होईल पण लाकूड डॅमेज होइल. त्यापेक्षा महिना गेला तरी पेपरने घासून काढा. चांगल्या लाकडाची काळजी घ्यायलाच पाहिजे. चांदवडच्या होळकर महालाच्या कलाकुसरीवरचं आधीचं रंगकाम घासूनच काढलंय. किती पेशन्स असावे याचा उत्तम नमुना, तुम्हालाही प्रेरणा मिळेल. cc

In reply to by आदिजोशी

संदीप डांगे 22/12/2015 - 19:55
पेंट म्हणजे काहीतरी काळ्या रंगाचं उपयुक्त रसायन होतं. रिनोवेशनची प्रक्रिया सुरू असल्याने सर्व खरवडून काढलंय. पुन्हा कुठलंतरी रसायन लावणार आहेत. त्याचा काय रंग असेल देवजाणे.

In reply to by संदीप डांगे

दंडवत पेशन्सला ! कारण कुठल्याही प्रकारची कलाकुसर नसलेल्या लाकडावरचा रंग काढायला किती मेहनत लागते हे अनुभवतो आहे कालपासुन.

In reply to by पिलीयन रायडर

कपिलमुनी 23/12/2015 - 18:03
१. सध्याच्या सीझनमधे करणार असाल तर उत्तम सीझन आहे. २. वैविध्यपूर्ण डास असतात , त्याचा उपाय स्वतः करून जाणे. ३. गोठवणारी थंडी असते. ४.२-३ कपड्याचे एक्स्ट्रा सेट न्या . जंगल ट्रेल असेल तर खरब होतात. ५. अगदी बियास नदीचा फील नसला तरी मजा येते.

In reply to by पिलीयन रायडर

कपिलमुनी 23/12/2015 - 18:05
Kundalika River Rafting यांचा अनुभव चांगला आहे.(काही वर्षांपूर्वीचा , सध्या रीव्हू वाचून जाणे) कँपिगमधे तंबू मिळाल्यास मजा येते पण त्रास ( डास , थंडी ) सहन करायची तयारी ठेवा .

In reply to by कपिलमुनी

धन्यवाद! पुढच्या एक दोन आठवड्यातच करायचे आहे. कँपिंगचे माहित नाही पण राफ्टींग तरी करुच. http://koladrafting.co.in/ ही साईट चांगली वाटत आहे. रेट्स पुष्कळ आहेत. पण ठिके..

In reply to by पिलीयन रायडर

भुमन्यु 15/01/2016 - 16:51
बर्‍याचदा फसवतात. धरणातुन पाणी सोडले तरच राफ्टींग होऊ शकते. मागच्या वर्षी आमच्या ऑफिसची ट्रीप गेली होती २-३ तास सगळे लाईफ जॅकेट घालून पाणी येण्याची वाट बघत होते. शेवटी पोपट होऊन परतले.

कंजूस 23/12/2015 - 21:31
#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे. भारतात अल्कोहोलमध्ये लाख मिसळून लुकण लावणे बहुतेक पोतृगिजांच्या अगोदर नव्हते. होड्यांच्या लाकडांना काजूचं तेल लावतात ते काळं दिसतं आणि लाकूड सडू देत नाही.तेपण नंतरचंच असावं.

In reply to by कंजूस

संदीप डांगे 23/12/2015 - 21:49
#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे. >>> हे बरोबर आहे काका, तिथल्या माणसाने हेच मिश्रण सांगितलं होतं बहुतेक. रिनोवेशन पूर्ण पेशवेकालिन पद्धतींनीच होत असल्याने बर्‍याच असंबंधित वस्तूंची मिश्रणे, त्यांची नावे कानावर पडत असल्याने नेमकं लक्षात राहिलं नाही.

कंजूस 24/12/2015 - 07:40
DEADPOOL यांना त्यांच्या जन्या लेखाची लिंक द्यायची आहे ते असे करता येईल. तुमच्या "घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ "या लेखाची लिंक अशी देता येते- घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ याचे टेम्प्लेट:- <a href="***" target="_blank" >???</a> वरील टेम्प्लेटात *** च्या जागी लेखाची अॅड्रेसबारमधली लिंक कॅापी पेस्ट करायची, ??? च्या जागी लेखाचे नाव वगैरे जे लिहाल त्यामागे लेखाची दडलेली लिंक असते ती क्लिक करता येते. वरच्या उदाहरणात *** = http://www.misalpav.com/node/34204 ??? = घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

In reply to by पिशी अबोली

खेडूत 27/12/2015 - 20:43
भांड्यांच्या बदल्यात घेतलेले, लोकांनी टाकून दिलेले, भिकार्यांनी विकलेले आणि रिजेक्ट झालेले असे सगळेच असतात...

In reply to by खेडूत

आदूबाळ 27/12/2015 - 21:54
आल्याची सालं काढून घेतात. मग ते तुकडे एकदोन दिवस चुन्यात भिजवतात (म्हणजे चुन्याच्या पाण्यात - हे बहुतेक दुकानात मिळतं.) त्या आल्याच्या शिरा दिसायला लागतात. मग ते आलं सावलीत वाळवतात. झाली सुंठ.

नाव आडनाव 27/12/2015 - 21:28
टीव्ही वर लागणार्‍या फॅशन शो मधे घालतात तसे चित्रविचित्र कपडे खरं कोणी घालत नसेल. अश्या फॅशन शो साठी कपडे "डिजाईन" करणार्‍यांना काय फायदा - म्हणजे जर कोणी ते विकत घेणारंच नसेल तर? काही तरी कारण असणार, पण ते मला समजत नाहीय, म्हणून इथे विचारतोय.

In reply to by नाव आडनाव

संदीप डांगे 27/12/2015 - 21:34
फॅशन डीझायनरने जे डीझाईन केले असते ते विकल्या जातं. घातलेले कपडे नाही. (तेही विकल्या जातात खरे तर) कपड्यांचा पोत, प्रकार, त्यावरचे रंगसंगती, आकार-रेषा, कट्स, इत्यादी बरंच काही असतं. जे नाविन्यपूर्ण आणि बाजारात चालण्यासारखं आहे असे व्यापार्‍यांना वाटतं ते तेवढं उचलून घेतात. त्याबद्दल फॅ-डी शी करार केला जातो. नंतर मार्केटप्रमाणे कपड्यांचे साईझेस तयार करून बाजारात येतात. सविस्तर नंतर लिहिन. ही थंडी हात गोठवून टाकतेय राव!!!

कंजूस 28/12/2015 - 08:20
त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद Primary tabs द्रश्य(active tab) What links here प्रेषक, राजघराणं, Tue, 22/05/2012 - 21:08 यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602 ********************************************* http://www.misalpav.com/node/21729

जेपी 03/01/2016 - 17:13
kindle paper white घ्यायच आहे.. त्याअनुषंगाने प्रश्न- यावर किती मराठी पुस्तक उपलब्ध आहेत ?किती भारतीय भाषातील पुस्तक उपलब्ध आहेत? इतर ठिकाणी उपलब्ध असलेली पुस्तके वाचता येतात का (उदा.bookganga.com,इसाहित्य.कॉम)?

In reply to by जेपी

आदूबाळ 03/01/2016 - 18:34
किंडलवर मराठी पुस्तकं फारशी पाहिली नाहीत. किंडलचे दोन फाईल फॉरमॅट आहेत - .mobi आणि .azw३. त्यात फक्त azw३ मध्ये देवनागरी फॉन्ट रेंडरिंग होतं. आपण आपली पुस्तकं azw३ मध्ये रूपांतरित करून किंडलवर वाचू शकतो. उदा० मी स्पार्टाकस यांची ट्रॅप केली होती. "काही कारणांनी" वैतागून ती डिलिट केली ते सोडा. मिपावरच्या मोठ्या मालिका याप्रकारे किंडलवर वाचण्याचा विचार आहे. माझं किंडल पेपरव्हाईट नसल्याने त्यात इतर सॉफ्टवेअर आणता येत नाहीत.

भाते 06/01/2016 - 12:21
बहुतेक आहारतज्ञ अंडी खायला सांगताना अंडयाचा केवळ पांढरा भाग खायला सांगतात. मग अंडयातल्या पिवळा बलकाचे काय करायचे? फेकुन द्यायचा का तो? अंडयातल्या पिवळा बलक आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतो का? संपुर्ण अंडे खाल्ले तर काय फरक पडतो?

In reply to by भाते

सतिश पाटील 06/01/2016 - 12:37
माझ्या मते एखादे पिवळे बलक खाण्यास काही हरकत नसावी, पिवळ्या भागात जास्त कोलेस्त्रोल असते, त्यामुळे ते टाळण्याचा सल्ला दिला जातो. पांढऱ्या भागात जास्त प्रोटीन असते.

In reply to by सतिश पाटील

प्रसाद१९७१ 06/01/2016 - 15:34
मधे कदाचित मिपावर च एक लिन्क मिळाली होती. आता बर्‍याच तज्ञ लोकांचे असे मत झाले आहे की खाण्यातुन कोलेस्ट्रोल जास्त गेले किंवा कमी गेले तरी शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल वर परीणाम होत नाही. जरी कोलेस्ट्रोल कमी खाल्ले तरी शरीर मोठ्याप्रमाणावर कोलेस्ट्रोल बनवतच असते. Cholesterol is no longer a villain. The 2010 guidelines suggested we should limit cholesterol from foods to no more than 300 milligrams daily. (A large egg has about 186 mg of cholesterol.) Experts now say cholesterol is ''not a nutrient of concern," because cholesterol from foods doesn't cause higher blood cholesterol levels.

नितीनचंद्र 06/01/2016 - 14:57
रिव्हर राफ्टींग केलय मजा येते खास करुन पावसाळ्यात जेव्हा कुंडलिका प्रचंड वेगाने वहाते. मी १५ ऑगस्ट २०१५ ला केले आहे. राफ्ट आपोआपच पुढे जात असतो. फक्त दिशा देणे इतकाच भाग रहातो. हिवाळ्यात महत्वाचे चार " रॅपीड " ( जिथे राफ्ट पलटी होण्याची शक्यता असते असा प्रवाह ) असेल की नाही माहीत नाही. माझ्या मते मुक्कामाची आवश्यकता असली तरी तो ह्या अ‍ॅडव्हेचरचा भाग नाही. इंटरनेटवर रिव्हर राफ्टींग चे बुकिंग करुन आपण कोलाडच्या जवळ कुठेही राहु शकता. जय कुंडलिका !

मी-सौरभ 06/01/2016 - 17:07
तुमच बजेट चांगल्या हॉटेल्साठी कमी आहे. तुम्ही एयर बीएन्बी ची साईट चेक करा. कदाचित चांगले पर्याय ऊपलब्ध असतील. आम्ही पाचगणी आणि महाबळेश्वर या मध्ये असलेल्या एका बंगल्यात राहीलो होतो (६ जण). ऊत्तम अनुभव होता.

उपयोजक 08/01/2016 - 08:49
१. मिपावर नवीन धागा कसा सुरु करायचा? २. त्या धाग्यादरम्यान अन्य वेबसाईटींच्या लिंका कश्या द्यायच्या? ३. त्या धाग्यात आंतरजालावरील चित्र कसे अपलोडवावे.

संदीप डांगे 11/01/2016 - 09:12
माझा सॅमसंग नोट तीस तारखेला बंद पडला. ऑन करायला गेल्यावर फक्त सुरुवातीचे सॅमसंग नाव दिसतं पण पुढे काही घडत नाही. रीपेअरवाल्याकडे नेला असता तो म्हणाला की सेम केस तीन-चार झाल्यात, त्या दोन दिवसात. माझ्या मेहूण्याचाही फोन असाच बंद पडला. सॅमसंग स्मार्टफोन्ससोबत अजून कोणाला असे अनुभव आले आहेत काय एवढ्यात...?

In reply to by संदीप डांगे

माझ्या फोन ला सुद्धा काही प्रोब्लेम अले होते. पण मी ब्याटरी बदलल्यावर चालु झाला. तुमचा फोन अजुनही चालु नसेल तर दुसरी ब्याटरी टाकुन चालु होतो का ते पहा.

In reply to by संदीप डांगे

असे आहे होय... म्हणजे सध्या फक्त प्रार्थना करणे आपल्या हातात आहे म्हणा. फक्त त्याला रिपेअरिंगची किंमत काम करण्याआधी सांगायला लावा.

श्रीगुरुजी 11/01/2016 - 14:13
तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय.
महाबळेश्वरमध्य राहण्यासाठी एमटीडीसी ची निवास व्यवस्था आहे. बाजारपेठेपासून थोडी लांब व शांत ठिकाणी आहे. फक्त निवासाची व्यवस्था आहे. जेवण्याची नाही. अत्यंत माफक दर आहेत. खोल्या बर्‍या आहेत. टीव्ही, फ्रीज वगैरे नाही. एमटीडीसी च्या संकेतस्थळावरून बुकिंग होऊ शकते.

लई भारी 11/01/2016 - 15:02
तुम्ही जाउन आला असाल तरी पण इतर कोणी शोधत असेल तर माहिती देत आहे :) वेस्ट हिल रिसोर्ट मध्ये एकदा राहून आलोय. नवीन(गेल्या वर्षभरात) सुरुवात झाल्यामुळे कदाचित पण अजून चांगले आहे. हे पहा.

इराक व सिरिया येथील इस्लामिक स्टेटमध्ये १०० हून अधिक देशांचे लोक अतिरेकी कारवायांसाठी सामिल झाले आहेत. इस्लामिक स्टेटमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या भाषा कोणत्या?

भाते 12/01/2016 - 10:11
कालच्या मटामध्ये हि बातमी वाचली. त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवलेखक प्रोत्साहनार्थ योजनेची माहिती दिली आहे. सविस्तर माहिती इथे मिळेल. इच्छुकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

ऋ, तृ, कृ या अक्षरांचे हिंदीतले उच्चार री, त्री, क्री असे का असतात? उदा. संस्कृतला संस्क्रीत असं म्हणावं लागतं, तसेच तृप्त ऐवजी त्रीप्त अन मृग ऐवजी म्रीग. म्हणजे एकाच उच्चारासाठी दोन वेगवेगळे लिहिण्याची अक्षरे आहेत. मराठीप्रमाणे उच्चारही वेगळे का नाहीत?

In reply to by श्रीरंग_जोशी

पिशी अबोली 13/01/2016 - 15:42
लिखित भाषा आणि बोली यातील फरकामुळे हे घडते. मुळात वरील तिन्ही अक्षरांमधे ध्वनि 'ऋ' हाच अपेक्षित आहे. आणि हा ऋ स्वर आहे. त्याच्या सगळ्यात जवळचा स्वर 'इ' असल्याने अनेक नवीन इंडोआर्यन भाषांमधे उच्चार करताना संस्कृतात जिथे ऋ ची अपेक्षा असती, त्या जागी 'री' आलेला दिसतो. पण बोलीमधे बदल घडला, तरी लिखित भाषा काही बदलत नाही. तिच्यात संस्कृतोद्भव शब्दांमधे अजूनही ऋ वापरला जातो. मराठीत ऋचा उच्चार बऱ्याच ठिकाणी 'रु' होतो. अगदी उच्चरांच्या बाबतीत काटेकोर असणारे लोक संस्कृतयोग्य उच्चार करतात.

मन१ 13/01/2016 - 16:32
Doctors, friends ; I need advice. Just now an NGO approache me to collect my cheek sample for HLA ( Human Leukocyte Antigen ). If it matches with some patient , i wil b donor for "Blood Stem Cell Transplant" . The patient of Leukemia , Lymphoma , Thalasemmia cn thus be "cured". While idea is great humanitarian step; i hv doubt abt the process. They said donor will b subjected to Filgrastim innjections for 5 days ; to mobilise the stem cells frm bone marrow into blood. This will cause three to five fold increase in WBC count. This is the part i m concerned abt. They said no extra precautions as such are reqd for this . Is this correct ? I m happy to help in saving a life; bt nt sure of consequences. Filgrastim is a GCSF (Granulocyte Colony - Stimulating Factor ) btw, cant type marathi frm mobile. so writing everything in english.

In reply to by मन१

बहुगुणी 15/01/2016 - 00:03
स्टेम सेल्स दान करण्यासंबधीचा हा लेख वाचा, यात ही How peripheral blood stem cells are collected या विभागात फिल्ग्रास्टिम विषयी थोडी माहिती आहे. या औषधाच्या side-effects विषयी आधिक माहिती इथे आणि इथे मिळेल. थोडक्यात, थोड्या काळासाठी पाठदुखी, हाड किंवा स्नायू दुखी, खोकला, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळ, निद्रानाश किंवा थकवा हे प्रमुख side effects आहेत, आणि काही अ‍ॅलर्जी असतील तर हे औषध टाळलेलं बरं. ही माहिती दिल्यानंतर थोडंसं अवांतरः १. तुम्ही चीक स्वॅब देतांना अनाहुतपणे तुमचं डीएनए सँपलही देणार आहात, म्हणजे potentially, तुमची genetic fingerprint दिली जाते आहे, त्या माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यालच. २. तुम्हाला हे लागू नाही, पण गर्भवती स्त्रियांना 'भविष्याची भीती' वगैरे दाखवून भारतात "कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग" हा एक हजारो रुपये किंमतीचा अवैध बाजार बोकाळतो आहे. त्याविषयी कुणीतरी लिहायला हवं.

In reply to by बहुगुणी

भुमन्यु 15/01/2016 - 17:02
"कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग" - तद्दन लूटारु प्रकार आहे. ह्या संबंधीत कंपनी मध्ये काम करत होतो. सगळा फालतु पणा आहे.

कंजूस 14/01/2016 - 10:56
#ऋ, तृ, कृ या अक्षरांचे हिंदीतले उच्चार री, त्री, क्री असे का असतात? उदा. संस्कृतला संस्क्रीत असं म्हणावं लागतं, तसेच तृप्त ऐवजी त्रीप्त अन मृग ऐवजी म्रीग. -माझ्या मते पंजाबीची छाप आहे.शिवाय इंग्राजांनी कृष्णाला krishna,krisna केलं.गुजराथींनी क्रश्न भगवान केलं.लीला अम्रत.ह्रदय पंजाबी-अम्रित.ह्रिदय बंगाली-रत्विक{ रात्विक}

चिनार 14/01/2016 - 12:01
गृहकर्ज घेतल्यावर प्राप्तिकरामध्ये काही अंशी सुट मिळते असा नियम आहे. ती सूट खालील प्रकारे मिळते १. गृहकर्ज रकमेतील वर्षभरात फेडलेली मुद्दल ८० C मध्ये दाखवता येते. मर्यादा १५०००० २. गृहकर्ज रकमेवरील फेडलेले व्याज सेक्शन २४ मध्ये दाखवता येते. मर्यादा २००००० प्रश्न असा आहे… ह्या दोन्हीसाठी घराचे पझेशन मिळणे आवश्यक आहे का ? माझा एक मित्र घराचे पझेशन न मिळता मुद्दल ८० C मध्ये दाखवतो आहे. त्याच्या मते व्याज दाखवण्यासाठी पझेशन मिळणे आवश्यक आहे मुद्दलासाठी नाही. मला मार्च २०१६ मध्ये पझेशन मिळणार आहे. मला ही सूट मिळेल का ? Investment प्रूफ या महिन्यात कंपनीत भरायचे आहेत. मार्गदर्शन करावे

In reply to by चिनार

पझेशन आवश्यक आहे. त्याशिवाय कंपनी प्रुफ्स घेणार नाही. मलाही हाच प्रॉब्लेम होता. पण सीए ने कसं काय कोण जाणे नंतर ITR मधुन होम लोन क्लेम केले होते. मला आता ते नक्की आठवत नाही. तुम्हाला मार्च मध्ये पझेशन मिळाल्यास कदाचित तुम्ही सुद्धा ITR मधुन होम लोन क्लेम करु शकाल. नक्की माहित नाही.

In reply to by चिनार

रुस्तम 14/01/2016 - 19:56
मित्राचं बरोबर आहे . व्याज दाखवण्यासाठी पझेशन मिळणे आवश्यक आहे मुद्दलासाठी नाही. पझेशन मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे (२०% दर वर्षी प्रमाणे ), मागील व्याज दाखवून त्यावर सूट घेता येते.

मोदक 14/01/2016 - 12:42
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघाच्या कपड्यांचे रंग कोण ठरवते? ICC का? भारताचा निळा, ऑस्ट्रेलियाचा पिवळा, NZ चा काळा हे कोणत्या लॉजीकने ठरवले आहे?

In reply to by मोदक

कपिलमुनी 14/01/2016 - 14:44
j यात काही लॉजिक असेल असे वाटत नाही. कारण सध्या अफगाणिस्तान सुद्धा निळ्या रंगाचे कपडे घालून क्रिकेट खेळतात. फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग वेगवेगळा असतो.

In reply to by कपिलमुनी

भुमन्यु 15/01/2016 - 17:04
फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग वेगवेगळा असतो.>>> ती त्या खेळाची गरज आहे. अन्यथा राँग पासेस दिले जातील.

भाते 27/01/2016 - 20:08
एका प्रोजेक्टसाठी मला कृत्रिम हातापध्दल (Prosthetic Hand) माहिती हवी आहे. माझ्या काही शंका / प्रश्न आहेत. वैद्यकीय / इतर क्षेत्रातल्या मिपाकरांकडुन त्याचे निरसन होईल याची मला खात्री आहे. त्यासाठी नविन धागा काढू का इथेच माझ्या शंका / प्रश्न विचारू?

इनू 27/01/2016 - 22:57
मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचे आहे. विशेषत: केटरिंग टेक्नोलॉजी मध्ये. मी सध्या १२ वी सायन्स(पि+सी+एम) मध्ये आहे. मला यासाठी काय करावे लागेल? तसेच या क्षेत्रात पुढे कोण-कोणत्या संधी उपलब्ध होतात?

In reply to by श्रीरंग_जोशी

Jack_Bauer 28/01/2016 - 21:59
परंतु मी hEka असा टंकले कि हेका असा होतंय. tEba = टेब ... मी google IME हा पर्याय वापरून लेखन करतो त्यामुळे असे होत आहे कि काय ?

In reply to by Jack_Bauer

मी जे सांगितलं ते गमभन बाबत होतं. एकदा गमभन वर हात बसला तर दुसरे पर्याय वापरावेसे वाटणार नाही याची खात्री बाळगा.

आसिफ 28/01/2016 - 05:34
२०१३ मध्ये सॅमसंग Galaxy Grand Duos I9082 ने ज्या वेळी हा फोन लौन्च केला त्यावेळी चांगला वाटला म्हणुन घेतला पण १ वर्ष झाल्यानंतर थोड्याच महिन्यांनी परफॉरमन्स पार 'गाळपटला '. तेव्हा पासून तो तसाच पडुन आहे. त्याला काही करून(रुट वगैरे) मुख्य प्रवाहात आणता येईल काय ? मला आलेले प्रॉब्लेम्स : १. फोन वारंवार हँग होणे. २. खूप स्लो रिस्पोन्स ३. फॅक्टरी रिसेट केल्या नंतर देखील परफॉरमन्स काही फरक न पडणे ४. बॅटरी लवकर संपणे , चार्गिंग करताना गरम होणे.

In reply to by भुमन्यु

संदीप डांगे 28/01/2016 - 20:43
माझी सर्वात आवडती कार. पण तिकडे पंधरा-सोळा लाखाला मिळणारी कार इकडे पन्नास लाखाला लाँच करतात तेव्हा डोक्यात जातं. मित्सुबिशि इवो १० अशीच फ्लॉप झाली. बघूया हिची काय किंमत ठेवतात. २०१८ मध्ये एखादी सेकंडहँड मिळेलच. - (महागड्या कार्स चा सेकंड हँड चाहता -आधे पैसे में फुल्ल मजा)

In reply to by संदीप डांगे

एकदाच रेंटल कार म्हणून तीन दिवस चालवली होती काही वर्षांपूर्वी. टर्निंगवर वेगाने गेलं तरी कारचा अँगल फारसा वाकडा झाला आहे असे जाणवत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

६२००० किमी पळालेली २०१४ची सर्टिफाईड मस्टँग ( 3.7L V6 Ti-VCT 24V, 6-Speed Automatic) अंदाजे १२लाखात येते 'तिकडे'. आता इथं वर्जिनल जर ५०लाखात आली तर दीड-दोन वर्षे जुनी, ५०-६०००० किमी पळालेली (रोज ७०-१०० किमी!!!) ३० च्या पुढेच जाईल. (अवांतरः जेनुइन प्रश्नः कितना देती है?)

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे 28/01/2016 - 22:07
रोज शंभर किमी व भारतात? असा वापर असेल तर घेणार नै भौ. बाकी दिड वर्षे जुन्या गाडीवर २० लाख वाचत असतील तर पुढील पाच वर्षाची ओनरशीप कॉस्ट चाळीस लाखापेक्षा जास्त जाणार नाही. फायदेका सौदा अस्तुया.... अनुभवाचे बोल.

मी मागे एकदा माझ्या लिनोव्हो के३ नोट बद्दल एक प्रश्न विचारला होता. ह्या फोन मध्ये खुप सारे मालवेअर आणि व्हायरस आहेत. गुगलल्यावर हे सापडले http://blog.teamleadnet.com/2015/06/removing-malware-and-bloatware-from.html पुण्यात हे सगळं कुठे करुन मिळेल? मी स्वतः तरी हे करु शकत नाही.. मला समजलेलंच नाहीये ते..

In reply to by टवाळ कार्टा

नको नको.. मला फार फार त्रास दिलाय ह्या वैतागवाडी फोन ने.. प्रचंड गंडलेला फोन आहे. कसं काय पण मला "रुटेड" फोन मिळाला आहे. मला अजिबात ह्यातलं काही कळत नाही पण ह्यातल्या किडा माणसाला दुरुस्त करता येईलही कदाचित हे प्रकरण. मी च विकुन टाकावा की काय ह्या विचारात आहे. बाकी कॅमेरा आणि बॅटरी चांगली आहे. (मी गेम्स खेळत नाही. )

In reply to by पिलीयन रायडर

मी तर वापरतो आहे हाच फोन जवळपास एक महिन्यापासुन विशेष त्रास नाही दिला. तुम्हाला नेमका काय त्रास होत होता ?

In reply to by उगा काहितरीच

१. फोन अमेरिकेतुन अ‍ॅमेझॉन वरुन मागवलेला आहे. त्यात तो रुटेड आहे असं दिसतय २. ह्यात कंपनी इन्स्टॉल्ड गोष्टीच मालवेअर आहेत जसे की ट्विटर ३. त्रास असे आहेत :- आपोआप वेगवेगळे अ‍ॅप्स डालो होणे, सतत "वॉट्सअ‍ॅपने नवे अ‍ॅप रेकमंड केले आहे.. डालो करायचे का" असे पॉप अप्स येत रहातात.. सतत.. मी बरेच सेटींग्स बदलुन पाहिले.. कितीदाही.. कसेही कॉन्टॅक्ट सेव्ह केले तरी ते सेव्ह न होणे.. झालेच तर वॉट्सअ‍ॅप वर न दिसणे.. वॉट्सअ‍ॅपवर बहुदा मला लोकांचे प्रोफाइल पिक पण जुनेच दिसतात.. ते ठिक आहे.. पण अर्धी निम्मी जनता दिसतच नाही कारण कॉन्टॅक्ट सेव्हच होत नाही. कुणी मला मसेज केला, आणि मग मी तो नंबर सेव्ह केला तर थोडा वेळ वोट्सअ‍ॅपवर नंबरच्या जागी नाव दिसते. पण रात्रीतुन परत नाव गायब.. कॉन्टॅक्ट डिलीटेड.. अनेक मेसेज चायनीज मधुन येतात. अनेक अ‍ॅपची नावे चायनीज आहेत.. कॉन्टॅक्ट मध्ये यल्लो पेजेस चायनीजमध्ये आहे मला सेटींग्स - अबाऊट फोन मध्ये अ‍ॅन्ड्रॉईड अपडेट दिसतच नाही. फोन उपडेट करायचा पर्यायच नाही. आणला तेव्हा होता हा पर्याय. एकदा पॉप आला की करयचा का अपडेट? तेव्हा शक्य नव्हते म्हणुन मी नाही म्हणले. तेव्हा पासुन तो ऑप्शनच गायब आहे.. सध्या एवढेच.. अजुन आठवुन सांगते.. माझ्या सासर्‍यांकडे हाच आहे.. त्यांना हे नाही पण अजुन वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत.

In reply to by पिलीयन रायडर

मी भारतातून आणी दुकानातून घेतला होता. पण मला अजूनतरी असा कोणता त्रास झाला नाही. फोन रूटेड नाहीये . बॕटरी थोडी कमी जातेय पण एकंदरीत ठीक वाटतो आहे.

In reply to by मराठी कथालेखक

Did that.. Many times Facing new issue. Tried contacting Lenovo. They do not have warranty information updated. For that they need invoice. Checked on the website from where this phone was ordered ( Gearbest ). Raised tickets but no response at all for २ weeks. Without that Lenovo not ready to update warranty and repair. Meanwhile, phone has started being slow while typing...

In reply to by पिलीयन रायडर

तुमचा बाकी अनुभव (ब्लोटवेअरचा) नाही आला. पण एस ८५० ला unfortunately contacts manager has stopped responding असा मेसेज येऊन फोन अनरिस्पॉन्सिव होऊन जातो. कालच लेनोवोला मेल टाकला योग्य आयएमईआय टाकून, तरी ते म्हणतात हा आयएमईआय त्यांच्या रेकॉर्डमध्ये नाही, इन्वॉईस कॉपी पाहिजे त्यांना.

कंजूस 02/02/2016 - 21:18
सर्व विषयांचा परामर्ष घेतला जातोय पण कालच्या मुरुड होडी दुर्घटनेचा काहीच उल्लेख झाला नाही हे फार खटकले.यात कोकण पर्यटन हा मुद्दाही आहेच. माझे दोन अनुभव- १) वापी दादरा गार्डन येथे बोटिंग करताना पाहिले. एका कुटुंबातील चौघे दुसय्रा एका पॅडल बोटीत होते.धक्क्यावरच्या मल्याळी ओपरेटरने योग्य तह्रेने चौघांना बसवले होते.नवरा बायको वजनाप्रमाणे विरुद्ध तिरके. पण या लोकांनी मध्यभागी गेल्यावर जागा बदलायचे ठरवले.मियाबिबि जवळ! बोट तिरकी होऊ लागली.तिकडून शिट्टी मार मारून ओपरेटर ओरडत होता उठू नका.नशीब त्यांना समजले. २) कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाला मोठ्या बोटीतून जाताना ( २००९ साली थेक्कडीच्या दुर्घटनेनंतर ) लाइफ जॅकेट अनिवार्य केले होते.आलेल्या होडीतले उतरल्यावर जाकीटं काढून खाली जमिनीवर फेकत होते तीच जाणाय्रांनी घालायची होती चांगल्या कपड्यांवर.उगाचच नाटक केले सर्वांनी आणि जेमतेम धरल्यासारखी केली.म्हणजे काहीच उपयोग नव्हता. एकूण काय सुरक्षिततेचे नियम बनवले आणि पाळले नाहीत तर उपयोग काय? गेटवे ते मांडवा/रेवस/घारापुरी बोटसेवा कित्येक वर्षे आहे पण लाइफजाकिट सक्ती नव्हती ती आता सुरू करावी का?

In reply to by मयुरMK

स्वानुभावावर आधारीत सल्ला हवा असल्यास ब्लॅकबेरी १० ओएस वर चालणारा फोन घ्यावा असे सुचवीन. मी जवळजवळ तीन वर्षांपासून वापरत आहे. ब्लॅकबेरी झेड १० किंवा झेड ३० हे दोन्हीही चांगले पर्याय आहेत.

In reply to by मयुरMK

कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे म्हणजे जरा जास्तच होताएत. मोबाईलची लाईफ म्हणजे १८-२४ महिने ! त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे.

In reply to by उगा काहितरीच

मयुरMK 04/02/2016 - 11:04
२० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे. पुरेपूर सहमत .. मोटो g 3rd gen चा विचार करतो मग १३ हजार ला आहे बहुतेक

In reply to by मयुरMK

छान आहे मोटो जी ३ ! मी मोटो ई जवळजवळ दीड वर्ष वापरला . थोडा पॉवर बटन चा प्रॉब्लेम सोडला तर चांगला होता.

In reply to by मयुरMK

सुबोध खरे 04/02/2016 - 11:47
माझ्याकडे xiomi redme note आहे १ वर्षापासून ९९९९/- ला घेतलेला. ५. ५ इंच HD स्क्रीन, २ GB RAM, ३००० mAH Li polymer battery आणि ४G (४ G साठीच हा घेतला). मोबाइल काम उत्तम करतो. एअरटेल ४ G चा वेगही उत्तम आहे DOWNLOAD स्पीड ६-७ MBPS प्रत्यक्ष मिळतो. आता घेताना कमीत कमी ३ GB RAM वाला फोन आणी LOLLIPOP वाला घ्या असा सल्ला मी देईन.कारण जसे जसे APP UPGRADE होतात तसे ते RAM खातात आणी फोन स्लो होतो. मला अजून तरी असा प्रश्न आलेला नाही. कोणत्याही कम्पनीचा फोन घ्या पण १५००० च्या आत घ्या एक वर्षाने फोन जुना होतोच. आपल्याला फोन "SNOB व्हाल्यू" साठी पाहिजे असेल तरच बड्या कंपनीचा घ्या उदा APPLE I PHONE ६. अन्यथा वर म्हटल्याप्रमाणेच घ्या

कंजूस 04/02/2016 - 11:19
"त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे." -- हेच म्हणतो.

श्रीगुरुजी 07/02/2016 - 20:48
भारतासकट अनेक राष्ट्रे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून चाचणी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करतात. क्षेपणास्त्रांचा पल्ला काही शे किमी पासून काही हजार किमी पर्यंत असतो. समजा २००० किमी पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी असेल तर प्रत्यक्षात लक्ष्य २००० किमी अंतरावर ठेवले असते का? इतक्या लांब ठेवलेल्या लक्ष्यावर क्षेपणास्त्र अगदी अचूक जाऊन आदळते का? तसे नसल्यास प्रत्यक्षात किती अंतरावर लक्ष्य ठेवून चाचणीचे निष्कर्ष काढतात?

In reply to by एस

मोदक 08/02/2016 - 00:37
मग समजा १ किमी = १० किमी असे प्रमाण ठरवून २०० किमी अंतरावर लक्ष्य ठेवले, आणि हे लक्ष्य भेदताना क्षेपणास्त्र ५ मीटर लक्ष्याबाहेर गेले म्हणजे प्रत्यक्षात ते ५० मीटर लक्ष्यापासून दूर जाईल का? की त्याला आणखी काही नियम लागू होतात?

In reply to by मोदक

आदूबाळ 08/02/2016 - 02:38
मला याबद्दल काहीही माहिती नाही, पण एक अंदाज. १:१० :: ५:५० अशी लीनियर स्केल न ठेवता लॉगॅरिदमिक स्केल ठेवत असावेत.

कंजूस 08/02/2016 - 04:46
आता फार दूरच्या लक्षावर हल्ला करणारी अस्त्रे निरुपयोगी झाली असावीत.अती वेगवान पण हलके अस्त्र त्याला आकाशातच गाठून भेदते.शिवाय gps गाइडेड असल्याने ते स्वत:च वेध घेते.( इराक युद्धातले पेट्रिअट.)

मारवा 08/02/2016 - 15:02
पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील लेखनाचा दर्जा खालावलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.

मारवा 08/02/2016 - 15:03
पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.

मारवा 08/02/2016 - 15:03
पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.

मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातुन कुठे फिरायला जायचे असेल (३-४ दिवस) तर एखादी जागा सुचवाल का? फार लांबचा प्रवास नको. फार दिवस हातात नसल्याने खुप काही पहाणे वगैरे हेतु नसुन हवापालट आणि निव्वळ टाईमपास म्हणुन जायचे आहे. माथेरान, महाबळेश्वर ते गोवा वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार पाहुन झालेले आहेत.
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय. जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे.