हात दाखवून अवलक्षण
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक
परत कैच्याकै interpretation!
बापू, बाकी सगळे जाऊदे.. पण एक
(बाद्वे, आत्ताच गुरूजींचा
बापू,
इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष
पहिली गोष्ट जो प्रतिसाद
प्रतिक्रिया
....
वरील प्रतिसादातील लिंकमधून --
अरेरे टिप्पणी फारच दुर्दैवी
..
बापूराव
म्हणे विश्वास दाखवा
कृपया वैयक्तिकरीत्या गेऊ नये.
गेऊ च्या जागी घेऊ म्हणायचं होतं. आ.न., -गा.पै.
इथे पोलिसांचे जीव धोक्यात
हौ ना!
दुसऱ्या उपमेबद्दल माझे
(No subject)
बॉडी प्रपोर्शन चुकलेय.
सांगा पाहू पट पट..
पट पट नाही साद्यांत उत्तर
*नसल्यास
तुम्ही सांगा पाहू...
माझे काही प्रश्न:
हे बेकायदेशीरच आहे.
दन्गे
2. अशी धमकी देणाऱ्याबद्दल
धमकी
धमकी राज्यशासनाला आहे, कारण
धमकी चित्रपट theaters ना होती
मग वाटाघाटी केल्यातच कशाला?
तोडफोड व अशांतता टाळायला
म्हणजेच तोडफोड अशांततेची भीती
ती भीति नसते हो. नुकसान,
शिक्षक मोर्चावर पोलिसांनी
खरंच बघा! सुरळीत चालू
तोडफोड तोडायची म्हणून ही
का ब्वा?
मुख्यमंत्र्यांनी चूकीचा पायंडा पाडला आहे...
घरचा आहेर
हरीदासाची कथा मूळपदावर!
http://m.rediff.com/news
सरळ आहे, स्वार्थी राजकारण
तेच तेच लिहायचा आता कंटाळा
अपेक्षित प्रतिसाद!
सरळ आहे, स्वार्थी राजकारण
शत्रूंना इथे बोलावून त्यांचे
बंदी जेव्हा यायची असेल तेव्हा