मुलगी आता इकड़चि झालेली आहे
मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!
नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल!
आशे संस्कार ही नाहीत की सकख्या आई बापाचं बेधड़क अपमान होईल!
आई बापन कोणत्या कष्टानिे आयुष्य बनवले, त्यामुळे त्यांचे पन देने आहे!
मुलीला आपल्याच भारवश्यावर सासरी सोपवले आहे, आणि तिहि आपल्याच साठी आलेली आहे, तीचीही योग्य काळजी घेणे आहेच!
नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे!
लग्न म्हणजे हकक नाही, त्यामुळे आपल्याला जैसे वाटेल तसे वागले तरी हरकत नाही, फ़क्त त्या वाग्न्यामुळे इतर लोकांना मुख्यतः स्वताच्याच् नवर्याला त्रास होऊ नए एवढेच!
सून म्हणून सासरी एक अपेक्षा असते की, सुनने सासरी जास्त वेळ काढावा, तुम्हालाही सून आली की ऎसे वाटनारच!
सुनेला फ़क्त ते ओझे वाटू नए!
रागाच्या भरात माणूस काहीही बोलू शकतो!
त्यामुळे आधीच शांत पाने बोलले तर तोच वांचू शकतो! लहान पणा पासूनचि तन तन करायची सवय आता तरी लग्न झाल्यावर निदान बंद करावी!
आजु बाजूचे हाय प्रोफाइल दिसतात म्हणजे आपण पण तसेच वागले पाहिजे ऎसे नाहीच!
नवर्याचे अश्रु चे कारण बायकोला कळलेच नाहीत तर त्या कालजाच काय उपयोग!
शेवटी आपणही कुठल्या तरी लहान् गावतुनच एथ परन्त आलो आहोत! आणि अजुन तर परदेश पण गांठायचा आहे!
आपल्या लोकांमुळेच तर आपण जगत आहोत. अद्चणीच्या वेळेस हेच लोक मदत कारणारे आहेत! मग त्यांचे पण भले करावे! आपला काय संपणारे का काय!
**शेवटी सर्व गोष्टि वेळीच कळून चांगल्या झाल्या व् केल्या तर मज्जा आहे आयुष्यात**
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्या पेक्षा तुम्ही आणी तुमचे
एस बॉस ! नक्कीच प्रयत्न चालू
वैभव.पुणे -
नाहि हो ताइ. तस काहि नाहिये.
अजयातै
णव्या लोक्सना
प्रोस्ता हाणु का रे बाळ बबण?
=))
=))
हा हा हा !!!
मणोरंजनासाठी कायपन
हल्ली कायप्पावरील विनोद पाहून
जाम भारी "घरातली व्यथा न्
अहो हि मौज मज्जा नाहीये हो.
एकच पर्याय.
सरळ एक घाव दोन तुकडे??
अहो ! हे काय भलतंच !
आम्ही व्यथा मांडली तर तुमचा
व्यक्तिगत धुणी.
तुमची व्यक्तिगत धुणी
सार्वजनिक घाटावरची मौज
तक्रार न करता जगायला शिका
+१११११
सहमत.
हमारी व्यथा क्यूँ कथा हो गयी
=))
एक गुजराती म्हण.
??
पाळायचे असेल!
पिंजरा
आणि जावयाला?
क्या बात है!
घरात येणारी मांजर आणि येणारी
लग्गेच घटस्फोट घ्यावा
ऑन या सिरीयस नोट,
प्रतिसाद खूप आवडला..
+१
एक नवं माणूस आल्याने बदलणारे
आप्पा साहेब, थोडं थांबा,
स्वतःचे काही चुकतंय का तिकडे
+१११११११११
नवरा नीट वागत नसेल, त्याला कारण असेल
सहमत
हे घ्या औषध..तुमच्या
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!हे नवर्यानेच ठरवलंय का?नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल!हे बायकोच्या बाबतीत ही होउ शकेल नामुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!तीच्या आईवडीलांकडे तीचं चांगलं नव्हतं का? आणि कशा वरुन नवर्याच्या घरात तिचं चांगलं होणारे? नवरा आणि सासु सासरेच ठरवणार का हे?नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे!हे म्हणजे अगदी आमची जमीन विकुन आमच्याकडे बक्कळ पैसा येईल असे भाकीत केल्यासारखे वाटते. नवर्याचे इनकम काहीच नसेल तर ही खुपच दुर्दैवी गोष्ट आहे प्रत्येक बायकोसाठी. कमावत्या नवर्याला बायको मान देईलच पण रिकामटेकड्या नवर्यामुळे तीची अवहेलना होत असेल तर कठीण आहे. निदान बायकोने तरी नोकरी किंवा उद्योग धंदा करुन पैसे कमावेत जेणेकरुन आपल्या बेसिक गरजा भागवण्यासाठी बायकोला सासु सासर्यांपुढे हात पसरावे लागणार नाहीत.पण सध्या नवरा 0 असल्यासारखा
मस्त आहे, कलगीतुरा....
कलगीतुरा
काहीही हं चित्रगुप्तकाका,
किती शतकं ह्याच चर्चा करणार