महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते.
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला.
3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली.
6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे.
7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
8. रावणाला दहा तोंडे होती.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमी जुसिंग करता, विपश्यनाही
हठयोग
मला मनःपुर्वक वाटते तुम्हाला
काल घडलेली खरी घटना ब्रेकिंग
हाफशेंच्युरी निमीत्त लाटकर
>>> महाभारत आणी रामायणाची एक
विसू
कसलीहि अतिशयोक्ती वगेरे काही
लाटकर जी धागा तुमच्या मागच्या धाग्यांशी तुलनेने विसंगत वाटला
इतकं मोठ वैचारीक परीवर्तन इतक्या अल्पावधीत
यात डावा हात असावा
@ तुडतुडी अतिशयोक्ती का नाही.
लाटकर जी माफ करा पण तुम्ही गंभीरतेने प्रश्न उपस्थित केला का?
ज्या गोष्टी आपल्या विवेक
पराशर कडून सत्यवतीला
पराशरांना सत्यवतीप्रति
आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य
आधुनिक शास्त्रानुसार
"भावना दुखावणे एक दुखणं"
लाटकर साहेब
पराशरांना सत्यवतीप्रति
@ ऋतराज
सर, त्यांना काय विचारता?
8. रावणाला दहा तोंडे होती.
दशानन..
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
सहा महिने माल्दीवात काढलेत
और उनका खुदा उनके साथ है.
ऑस्ट्रेलियात नागरिक होता येईल
.
ऑस्ट्रेलियात राहायचे असेल तर
भगवी गाजरं तुम्ही खा .
ते टॉप गियर्ड फिलॉसॉफर कुठे
मेले ते
आत्मा
महाभारतात द्रोपदीवर अन्याय
एकेक वर्ष नाय हो !
कुंतीने सांगितले आणि द्रौपदीने मान्य केले?
बारा महिने भागिले पाच ....
पाच! मुलं झाली आणि एकाही
बरं ठीक हाय,
वाचन वाढवा लट्टुकाका.
जाणकारांनी प्रकाश टाकावा !
लेख व लेखकाचे आतापर्यंतचे
लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता
फॉर्म्यालिटी आहे बहुधा. ;)
मी जे लिहायचे ते स्पष्ट
समर्पक प्रतिसाद.
+१११