Skip to main content

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 26/10/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8. रावणाला दहा तोंडे होती. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 41094
प्रतिक्रिया 169

प्रतिक्रिया

In reply to by द-बाहुबली

यावर समस्त डॉक्तर लोकांनी आपापल्या डीग्र्या परत करून हटयोग अभ्यासावा आणि अखिल भारतवर्ष रोगमुक्त करावे.
विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउन
कुटूंब नियोजनाचा असला उपाय फारिनच्या टेक्नॉलॉजीकडे पण नाय हां

In reply to by कपिलमुनी

विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउन
मानवी शरीराचा ऐक अवयव, हा पेट्रोल-डीस्पेन्सर नॉझल सारखा फक्त डिस्चार्ज करणारा नसून, योगाद्वारे सक्शनपंप प्रमाणे सुद्धा काम करू शकतो, अश्या अर्थाचे लेखन वाचून, थक्क झालो. _/\_

In reply to by कपिलमुनी

यावर समस्त डॉक्तर लोकांनी आपापल्या डीग्र्या परत करून हटयोग अभ्यासावा आणि अखिल भारतवर्ष रोगमुक्त करावे.
अत्यंत बालीश विधान. हा असला गाढवपणा डॉक्टरांना करायला सांगण्यापेक्षा शक्य आहे त्याने हटयोग अवश्य स्विकारावा. जितका जमेल तितका चांगलाच आहे व इश्वर मानायचे त्यात बंधनही नाही.

In reply to by द-बाहुबली

विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउन
असल्या तर्कटहीन मूर्ख विधानापेक्षा बरेच आहे. हटयोगाला विरोध नाही पण हे असे पंप वापरण्याचे सल्ले मूर्खपणाचे आहेत

In reply to by कपिलमुनी

हटयोगात सदरील क्रिया विषद आहे त्याबाबत आपण योग्य माहिती घेतली आहे की फक्त डोक्टर म्हणतात हे शक्य नाही म्हणून ते विधान आपल्याला तर्कटहीन मूर्खपणाचे वाटते ? पाश्चात्य डॉक्टरांच्या कंपुत येउन योगाभ्यासाचे उघड प्रदर्शन करुन त्यांना हैराण करुन सोडलेल्या योग्यांची माहीती आपणास ठावुक नाही काय ? हा पंप (अजुन एक बालीश शब्दप्रयोग) सोडा आख्खे हार्ट तासभर थांबवुन पुन्हा सुरु केल्याची उदाहरणे डॉक्टरांच्या रेकॉर्डी आहेत. ते सुध्दा शास्त्रशुध्द चाचण्या करुन.

In reply to by द-बाहुबली

माझा कुठल्याही हटयोग्यापेक्षा डॉक्टरवरच अधिक विश्वास आहे.
पाश्चात्य डॉक्टरांच्या कंपुत येउन योगाभ्यासाचे उघड प्रदर्शन करुन त्यांना हैराण करुन सोडलेल्या योग्यांची माहीती
इथे दिल्यास आनंद होइल ! त्याचाही आस्वाद आणी अभ्यास होइल

In reply to by कपिलमुनी

माझा कुठल्याही हटयोग्यापेक्षा डॉक्टरवरच अधिक विश्वास आहे.
आँ हे काय नवी प्रकरण ? मी तरी डॉक्टरांची आवश्यक्ता नाही असे कुठेही विधान केलेले नाही फक्त काही व्यक्तींना अचंबीत करणार्‍या शारीरीक क्षमता काही व्यक्तींना कशा प्राप्त होतात या विषयी रेफरंस दिलेले आहे म्हणून या चर्चेत हटयोगी विरुध्द डॉक्टर असा सामना आपण जो भरवु पहात आहात ते सपशेल विषयांतर ठरत आहे.
इथे दिल्यास आनंद होइल ! त्याचाही आस्वाद आणी अभ्यास होइल
हे मदतीला आहेच वापरता न आले तर मी आहे. पण हे मदतीला असताना आपणाला माझी गरज पडावी हे नक्किच विषयाचा अस्वाद , आनंद, आणी अभ्यास करण्यास आपण तयार्/योग्य आहात काय यावर प्रश्नचीन्ह उपस्थीत करते. बोले तो नो स्पुन फिडींग. तरीही अडचण येतेय असे वाटत असेल तर सुरुवात Paramahans Yoganand पासुन करा. आम्ही मग (गरजेनुसार चमचा घेउन) सोबत आहोतच.

In reply to by द-बाहुबली

हटयोगी विरुध्द डॉक्टर असा सामना भरवण्यात इम्तरेस्ट नाहीये . मुद्दा संबंधानंतरही कौमार्य टिकून राहण्यापासून सुरू झाला होता . आणि त्या " उलट शोषून घेण्याच्या क्रियेबद्दल किंवा सत्यवतीच्या कौमार्य हटयोग पद्धतीने टिकवणंयाबद्दल " होता . आधुनिक शास्त्रानुसार असे कौमार्य टिकवणे अशक्य आहे. हटयोगा बद्दल बरीच माहिती नेटवर आहे पण या क्रियेबद्दल काही सापडले नाही.

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी 'उर्ध्वरेता' नांवाच्या प्रक्रिये संबंधी इथेच मिसळपाव वर एक धागा होता.

In reply to by कपिलमुनी

हे ऊर्ध्वरेता नावाचं प्रकरण वाचलं पण हे तुम्हाला स्वतः जाणतेपणी (CONCIOUSLY) करता येणं शक्य असावं असं वाटत नाही. उलटपक्षी वंध्यत्व या शाखेत काम करत असताना वीर्यात शुक्रजंतू नाहीत(AZOOSPERMIA) अशा पुरुषांची तपासणी करताना त्यांचे वीर्य लिंगातून बाहेर जायच्या ऐवजी ते मुत्राशायात जात असे आणी नंतर केलेले मुत्र गढूळ येत असे. पहा Retrograde ejaculation- https://en.wikipedia.org/wiki/Retrograde_ejaculation दुर्दैवाने अशा पुरुषांना वीर्यस्खलनाचे वेळेसअत्युच्च सुखाचा भास फार कमी होतो( DRY ORGASM) आणी दोन रुग्ण तर वीर्यस्खलनाचे वेळेस वेदना होतात म्हणून स्त्रीसंबंध टाळताना आढळले. स्खलन झालेले वीर्य परत लिन्गाद्वारे शोषून घेणे हि जास्त करून कविकल्पना वाटते. राहिली गोष्ट कौमार्याची-- चित्रे साहेबांनी लिहिलं आहे तसं सुईने वीर्य दान करून नंतर सिझेरीयनने प्रसूती केल्यास कौमार्य टिकवता येईल. इतका अव्यापारेषु व्यापार करण्यापेक्षा आधुनिक शास्त्राला कौमार्य पडदा परत शिवणे किंवा नवीन पडदा टाकणे हे फारच सोपे काम आहे. पहा -- Hymenorrhaphy--https://en.wikipedia.org/wiki/Hymenorrhaphy असे रुग्ण आता सर्रास सर्व स्त्रीरोग तज्ञा कडे आणी प्लास्टिक सर्जनकडे येताना दिसतात. लग्न होऊनही "कौमार्य" तसेच राहिल्यामुळे मूल न होणारी जोडपी या वर्षी दोन आणी मागच्या वर्षी तीन अशी मी नियमितपणे पाहत आलो आहे. यात कौमार्य पडदा अतिशय जाड असल्याने फाटत नाही आणी त्यातील छिद्र फार लहान असल्याने वीर्य आतपर्यंत जाऊ शकत नाही. शिवाय संभोग सुद्धा दोघांना वेदनादायक झाल्याने ते टाळण्याकडे कल जातो. हि पाचही जोडपी शल्यक्रिया करून सुधारलेली आहेत. अजून एक प्रकार म्हणजे कौमार्य पटल याला छीद्रच नसणे यामुळे मुलीला आतून रजोदर्शन झाले तरीही बाहेर काहीही दिसत नाही आणी हे रक्त योनीत साठून राहते आणी मुत्र्मार्गाला अटकाव निर्माण होतो. Cryptomenorrhea--https://en.wikipedia.org/wiki/Cryptomenorrhea कौमार्य हि गोष्ट सर्व संस्कृतींमध्ये जरा जास्तच ताणली गेली आहे. यामुळे बर्याच वेश्या गृहांमध्ये वर्योशितेच्या योनीत जळू ठेवली जाते. आणी साम्भोग्चे वेळेस ती फुटून रक्तस्त्राव होतो म्हणजे ती स्त्री कुमारिका आहे असे समजून ग्राहक वाटेल तितके पैसे देण्यास तयार होतात. याचे कारण कुमारिके बरोबरसंभोग केल्यास गुप्तरोग किंवा एड्स बरा होतो असा गैरसमज फार मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. लहान बालिकेवर बलात्काराचे काही वेळेस हेही एक कारण असल्याचे आढळून आलेले आहे. रामायण महाभारत किंवा हठयोग याबद्दल माझे वाचन तुरळक/ जेमतेम आहे त्यामुळे त्यात सांगितलेल्या गोष्टी चूक कि बरोबर हे सांगण्याचा मला कोणताही अधिकार किंवा ज्ञान नाही तेंव्हा त्याबद्दल पास. मूळ धाग्यापासून फार विचलित झालो असल्याने येथे थांबतो.

In reply to by द-बाहुबली

@ बाहुबली. येथे हटयोग कशासाठी. लग्नाआधी सत्यवतीचा पराशर ऋषी बरोबर संबध येऊन व्यासाचा जन्म झाला. तरीही कोमार्य पटल पुर्ववत झाले. तसेच.... द्रोपदीचे पांडवा बरोबर लग्न झाले तेव्हा व्यासाने सांगितले एका पांडवा बरोबर एक वर्ष राहिल्यावर दुसर्या पांडवाकडे जाताना कोमार्य पहिल्यासारखे होईल. यात द्रोपदीला पाचही पांडवापैकी एकाचेही प्रेम लाभले नाही. अर्जुनाने स्वयंवरात द्रोपदीला जिंकले पण द्रोपदीला अर्जुनाचे प्रेम कधीही मिळाले नाही. कुंतीच्या कौरवांचा नाश करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे द्रोपदीवर अन्याय झाला.

In reply to by हेमंत लाटकर

कुंतीच्या कौरवांचा नाश करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे द्रोपदीवर अन्याय झाला
<माई मोड ऑन> आज काय हसवुन हसवुन मारयचे ठरवले आहेस काय रे हेमंता ? </माई मोड ऑफ>

In reply to by कपिलमुनी

पण,

कुटूंब नियोजनाचा असला उपाय फारिनच्या टेक्नॉलॉजीकडे पण नाय हां

यात तुमचा थोडुकला गैस झालेला आहे. हे "योगिक" प्रकरण कुटुंबनियोजनासाठी नसून वीर्यनाश हाच मृत्यू, ब्रह्मचर्य हेच जीवन या लायनीवरचे आहे हे कृपया ध्यानी घ्या. सर्व निर्बुद्ध धार्मिक प्रथा/कल्पनांपाठी स्त्री ही पुरुषाला 'स्खलित' करण्यासाठी जबाबदार असते, (उदा. पॅराडाईज लॉस्ट) तस्मात, मी स्खलित होऊनही (पक्षी मज्जा करून्बी ;) ) "उर्ध्वरेता" बनेन, जेणेकरून वीर्य रीटर्न प्रोस्टेटमधे आणीन इ. बिनडोक कल्पना उदयास आलेल्या आहेत. असो. बोलण्यासारखे बरेच आहे. पण, की फर्क पैंदा? - (डॉ. असल्यामुळे आनंदी) गोपाळ.

In reply to by द-बाहुबली

आपण हटयोग अभ्यासावा त्यात हे प्रकरण सामाविश्ट आहे. तुम्हीही तुमेच कौमार्य यापध्दतीने टिकवु शकाल, द्रौपदी नसलात तरी. अथवा पुरुष असाल तर समागम करुन/ विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउ शकाल. या सर्व यौगीक क्रिया होत अगदी विपश्यनेप्रमाणेच प्रॅक्टीकल अन निव्वळ शारीराच्या अभ्यासाने साध्य.
हे असलं लोक लिहायला लागले की यकूची आठवण होते .. :/

In reply to by अस्वस्थामा

यकुची आठवण पुन्हा पुन्हा आवर्जुन यावी असे बरेच लिखाण मिपावर आहे ते ही वाचावे. आणि हटयोगात वर मेंशन केलेल्या गोष्टी त्याही आधिच्या आहेत. ज्याचा रेफरंन्स भारतीय कामशास्त्राच्या पुस्तकातही घेतल्या जातो. तेंव्हा प्रयोग करायला हरकत नाही.

In reply to by द-बाहुबली

ज्याचा रेफरंन्स भारतीय कामशास्त्राच्या पुस्तकातही घेतल्या जातो. तेंव्हा प्रयोग करायला हरकत नाही.
भारतीय कामशास्त्र म्हणजे "कामसूत्र" का? तुम्ही प्रयोग केले आहेत का ? तुमचा अनुभव अथवा/आणि इतर पुरेशा समुदायाच्या प्रयोगांचा अनुभव याचा पुराव्यासहित संदर्भ मिळेल काय ? तुमची हरकत नाही म्हणजे तुमची हरकत असेल तर कोणी हे प्रयोग करु शकत नाही काय ? तुमची हरकत नसेल म्हणून कोणी प्रयोग केले आणि ते चुकले तर त्याचे होणारे साईड-इफेक्ट वगैरेची जबाबदारी तुमची असणार काय ?

In reply to by अस्वस्थामा

मी हटयोग आचरावा हे नक्किच सांगत आहे पण तो मी रचला आहे अथवा मी त्याचा गुरु आहे असा माझा दुरुनही दावा नाही. ति एक शारीरीक क्रिया आहे हे मला मान्य असलेले मत आहे. ज्याचा लाभ प्रत्येकाला होतो इश्वरावर विश्वास नसला तरी. इथे चर्चा काही व्यक्तींना अचाट शारीरीक क्षमता कशा प्राप्त होत्या त्यविषयी विवेचन म्हणून मी ह्टयोगातील क्रियांचे उदाहरण दिलेले आहे. हटयोगातील तज्ञ गुरुच्या मार्गदर्शनाखालीच त्या करायच्या असतात हे नमुद करायचे लक्षात आणून दिल्याबद्दल एकवार धन्यवाद.

In reply to by द-बाहुबली

यकुची आठवण पुन्हा पुन्हा आवर्जुन यावी असे बरेच लिखाण मिपावर आहे ते ही वाचावे.
बादवे, सहा महिने वयाच्या आयडीने आम्हाला हा प्रेमळ सल्ला द्यावा हे पाहून अंमळ मौज वाटली.. :) असो.

In reply to by अस्वस्थामा

हा दुसरा आयडी(डुप्लीकेट न्हवे) घेउन नांदत आहे. पहीला आयडी निश्कासीत आहे.

In reply to by द-बाहुबली

अस्वस्थामाजी मला तुमचं वागणं/बोलनं मला मनापासुन आवडलं... म्हणजे तुम्ही माझा प्रोफाइल धुंडाळणे मला आवडले म्हनतो. कारण शक्य आहे मी जे बोलतोय त्याचे पुरेसे ज्ञान मला नसावे, हे ही शक्य आहे की मी चर्चेच्या ओघात अतिशय दिशाभुल करणारे विधान या धाग्यावर करत असेन, कदाचीत हे ही शक्य आहे की तुमचेच म्हणने योग्य असेल पण यासगळ्या गदारोळात मात्र मला तुमचं हे असं वागणं कमालीचं सुखावुन गेलं... कारण चर्चा चालु असताना आपल्या मिपावयावर कमेंट येणं हे चर्चेतच समोरील व्यक्तीकडुन आपले प्रोफाइल धुंडाळले जाण्याचे लक्षण आहेच अन ऐन चर्चेत ते धुंडाळले जाणे फक्त तेंव्हाच व त्या व्यक्तीकडूनच घडते जेंव्हा चर्चेतील आत्मविश्वास/ठामपणा आपण योग्य अथवा अयोग्य असुनही कमी पडू लागतो.. आन चालु चर्चा तशीच सोडुन द्यायचा विचार मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी घर करायला सुरुवात करतो, म्हणून मला आवडलं... आपलं वाग्णं व ते कमेंट करणं मला आवडलं... कारण अशा चर्चात हे घडलं पाहिजे. इश्वराचे/चमत्काराचे अस्तित्व नाकारणे, हटयोग अभ्यास नसणे अशा बाबी सगळ्यात सोप्या अन थिल्लर असतात, हे करायला विचारवंत बनायची अजिबात गरज नसते... पण अशा धाग्यांवर गांभीर्य हवं असेल तर विचार-मंथन झालं पाहिजे, नुसता थिल्लरपणा नको. बाजुची विरोधी दोन्ही मते वाचायला भ्यासायला त्यावेळीच आवडतात. म्हणून हे घडलं पाहिजे. असो, धन्यवाद.

In reply to by द-बाहुबली

पुरुष असाल तर समागम करुन/ विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउ शकाल
माहिती मला नवीन आहे. आपणास ही कला साध्य आहे काय?? किंवा तसे कुणाला ओळखता काय?? ह्यावर अधिक माहिती दिली तर उत्तम.

रावणाला दहा तोंडे होती.
असणारंच. ह्या समसंखी १० तोंडांमुळेच रावणाला डोक्यांचा तोल सांभाळता येत नव्हता. एका बाजूला ४ डोकी व दुसर्‍या बाजूला ५ डोकी, ह्या असमतोलपणामुळे मान वाकडी व्हायची व नजरही वाकडी झाली. बिचारा रावण !

बाहुबली तम्ही केलेले स्पष्टीकरण बरोबर वाटत नाही. पराशर कडून सत्यवतीला व्यास हा मुलगा लग्नाआधी झाला. तरीही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. कृष्णाने सुदर्शन चक्राने सुर्याला झाकले. त्यावेळेस ग्रहण असेल.

In reply to by हेमंत लाटकर

कृष्णाने सुदर्शन चक्राने सुर्याला झाकले. त्यावेळेस ग्रहण असेल.
चंद्राला कधीच कुठेच सुदर्शनाची उपमा दुरुनही नाही त्यामुळे ग्रहण नेमके घडवणे हे सुदर्शन सोडण्यापेक्षा खचितच अवघड काम आहे म्हणून ग्रहणाची थ्योरी बाद वाटते. विज्ञान ग्रहणाला मानते म्हणून त्याला महाभारतात असे प्रक्षीप्त करणे चुक आहे.

एक खरे तोंड असावे बाकीचे नऊ डुप्लिकेट आय.डी. इथे मि.पा वर ही असे दशानन बेंबीत बोटे घालत फिरत असतात.

In reply to by कानडाऊ योगेशु

असे दशानन बेंबीत बोटे घालत फिरत असतात.
दशानन नामक एकच आयडी मिपावर आहे आणी त्यानी आपल्या बेंबीत बोटे घालत का फिरावे जरा स्पश्ट कराल काय ? बेंबीला काही प्रॉब्लेम ?

In reply to by चित्रगुप्त

तुमी जुसिंग करता, विपश्यनाही केली आहे, मग तुम्हाला साधना करायचा अनुभव आहे हे नक्कि. आपण सश्रध नाही तरीही आपणास हटयोग अवश्य साध्य आहे. तो सुधा विपश्यनेप्रमाणे अभ्यासाने साध्य होणारा प्रवास आहे. इश्वर श्रध्देची नितांत आवश्यक्ता अजिबात नाही. जुसिंग अभ्यासाने जसे सिक्स पॅक बनवायचा आपला मानस आहे तसेच याला हटयोगाची जोड देउन आपण पुन्हा तरुण बनु शकता, व मग बनवलेल्या सिक्सपॅकचा वापर निव्वळ दर्शनापलिकडेही (तुम्हाला) होइल. अनायसे तुम्हाला साधनेची सवय आहेच त्याला आता हटयोगाची अवश्य जोद द्या, काळ, सवयी व वय आपणास नक्किच अनुकुल आहे. गंभिर्याने विचार करा.

In reply to by चित्रगुप्त

मला मनःपुर्वक वाटते तुम्हाला हे नक्कि जमु शकेल. धन्यवाद. (अन्यथा हटयोगाचे तव्तज्ञान पुरेसे न पटुन त्याचे वाभाडे निघणारा एक धागा तरी अवश्य प्रसेल, ज्याचे स्वागतच आहे.)

काल घडलेली खरी घटना ब्रेकिंग न्यूज बनून आज विस्मरणात जाते, महाकाव्ये हजारो वर्षे टिकतात ती त्यातील कल्पनाविस्तारामुळे. उगाच तथाकथित वैज्ञानिक कसोट्या लावण्यची गरज नाही .

हाफशेंच्युरी निमीत्त लाटकर सायबांचा सत्कार ,महाभारत आणी रामायणाची एक एक प्रत देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक - जेपी आणी तमाम विस्तववादी कार्यकर्ते.

In reply to by प्यारे१

विसू: दिलेल्या (आवृत्ती) प्रतीतील पात्रे आणि त्यांची माहीती इथेच तपासून घेणे नंतर कसलीही तक्रार चालणार नाही वा प्रत बदलून मिळणार नाही सचि(ड्)व सत्कार समीती

कसलीहि अतिशयोक्ती वगेरे काही नाही .कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणतात न तसंच आहे हे . दैवी शक्ती , मंत्र शक्ती जाणून घ्यायची किवा तिचा अनुभव घ्यायची आपली कुवत नसते . आपला त्या विषयातला तेवढा अभ्यास नसतो म्हणून मग अतिशयोक्ती वाटतं आणि आपण स्वताची तर फसवणूक करतोच पण लोकांचीही दिशाभूल करून रामायण , महाभारताबद्दल आणि एकूणच हिंदू अध्यात्माबद्दल गैरसमज पसरवायचं काम चोख बजावतो .

लाटकर जी तुमचे मागचे धागे जे होते त्यात जे विचार व्यक्त झाले होते त्या सर्वांशी तुलना केली तर हा धागा सर्वथा वेगळा वाटतो. इतकं मोठ वैचारीक परीवर्तन इतक्या अल्पावधीत एकदम कोकिळाव्रता पासुन नियोगा पर्यंत ? हे कस काय ?

In reply to by होबासराव

यात डावा हात असावा एक जाहीरात आठवतेय जुनी एस्सेल वर्ल्ड ची भुलभुलैय्या मे खोया है पाटकर

@ तुडतुडी अतिशयोक्ती का नाही. 1. सत्यवतीला लग्नाआधी व्यास झाले तरी ती कुमारी कशी राहील. 2. यम, वायू, इंद्र, अश्विनीकुमार या देवांपासून कुंती व माद्री या राण्यांना मुले झाली. 3. त्यावेळेस चंद्रग्रहण लागले असेल. 4. समुद्राची पातळी वाढल्यामुळे व्दारका बुडाली असावी. 5. भुकंपामुळे कोकण भागाची निर्मिती झाली असेल. 6. गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे कसे शक्य आहे. 7. बाण मारून समुद्राची पातळी कशी कमी होईल. 8.रावणाला दहा तोंडे कशी असतील. 9 संजिवनी बुटी हिमालयात सापडते.

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर जी तुमच्या बदलत्या भुमिकांमुळे संभ्रम निर्माण होतो . विचार पुर्णपणे बदलण्यात काही म्हणजे काहीच गैर नाही पण इतक्या वेगाने कस हो तुमचा स्टॅन्ड बदलतो हे अनाकलनीय आहे थोडं. वरचा प्रतिसादातला विनोदाचा भाग सोडा पण तुम्ही खरचं सीरीयस आहात का धाग्याच्या विषयाशी ?

ज्या गोष्टी आपल्या विवेक बुद्धीला योग्य वाटतात त्यांचे अनुकरण करावे किंवा विश्वास ठेवावा(अर्थात त्याने इतरांना काही त्रास होत नाही ना याचाही थोडा विचार व्हावा) , ज्या पटत नाहीत त्या तपासून पहाव्यात. तरीही नाहीच पटल्या तर सोडून द्याव्यात... आता महाभारत/रामायण वैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिले गेले आहे असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे त्यांना कलात्मकतेच्या कसोटीवर न पाहता वैज्ञानिक कसोटीवर तोलणे गैर वाटते.

पराशर कडून सत्यवतीला व्यास हा मुलगा लग्नाआधी झाला. तरीही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य आहे. सुक्ष्म सुईद्वारे कृत्रिम रेतन करून स्त्रीचे कोमार्य टिकवणे शक्य आहे. व गर्भाची पुर्ण वाढ झाल्यावर त्या गर्भवती स्त्रीचे सिझेरिअन डिलिव्हरी केल्यास तीचे कोमार्य टिकून राहील.

In reply to by ऋतुराज चित्रे

पराशरांना सत्यवतीप्रति कामवासना जागृत झाली होती,त्यांनी संबंध प्रस्थापित केले. आणि वासना जागृत झालेला मनुष्य तुम्ही सांगतलेली पद्धत वापरेल काय?

In reply to by ऋतुराज चित्रे

आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य आहे. सुक्ष्म सुईद्वारे कृत्रिम रेतन करून स्त्रीचे कोमार्य टिकवणे शक्य आहे. व गर्भाची पुर्ण वाढ झाल्यावर त्या गर्भवती स्त्रीचे सिझेरिअन डिलिव्हरी केल्यास तीचे कोमार्य टिकून राहील.
आधुनिक शास्त्रानुसार → वॉव! आपल्या चरणकमलांचा फोटू व्यनि करा. व्हॅटिकन सिटीमधे डकवीन म्हणतो. इम्मॅक्युलेट कन्सेप्शन (ऑफ आयडियाज) बर्का ;) (रच्याकने. सिझरच्या काळात अर्थात रोमन लोकांच्या काळात उदयाला आलेल्या या शस्त्रक्रियेने जीझस ऑफ नाझारेथचा जन्म झालेला असण्याची शक्यता पडताळून पहायला हवी. तुम्हाला त्या काळच्या सिझरियन सेक्शनबद्दलचे काही ज्ञान आहे काय? असल्यास टंकण्याचे करावे ही नंर इनंती.) कठीण शब्दांचे अर्थः रच्याकने : रस्त्याच्या कडेने. बाय द वे. नंर : नम् र

In reply to by आनंदी गोपाळ

आधुनिक शास्त्रानुसार कॉस्मेटीक सरजरी करुन हायमेन पुर्ववत करता येतो की नाही ? म्हणून हीच ती प्रोसेस होती म्हणत मी याला नक्किच प्रक्षीप्त करणार नाही. पण मुळात पुराणातील गोष्टीत आधुनीक शास्त्रच होते असे अजिबात मानत नाही कारण आधुनीक शास्त्र आणि पुराणातील गोश्टीत महत्वाची तफावत म्हणजे सामान्य माणसाला त्याचा उपयोग करायचा नसलेला अधिकार. जसे पुराणात विमान होते तर होते पण त्याचा सामान्य व्यक्तीला उपयोग काय ? पण आधुनीक शास्त्राचे विमानातु मात्र जो कोणी पैसा फेकेल तो तिकीट काढुन त्यातुन फिरुन येइल पैसा जास्त असेल तर विमान विकतही घेइल. त्यामुळे मला आधुनीक शास्त्रातील तंत्र्ज्ञान व पुराणात वर्णन केलेल्या गोष्टींच्या तंत्रज्ञानात कमालीची तफावत आहे.. उगा भारतीयांनी ते पुर्वीपासुन आधुनीकच होते याची टीमकी मारणे बंद केले पाहीजे. स्वगतः- आता इथे सिन्सीअर चर्चा वगैरे घडणार आहे की काय ? तेवडी कुवत आहे ?

मिपावर हा लेख आहे "भावना दुखावणे एक दुखणं लिंक माहित नाही,शोधा सापडेल . . . . . . (दुसर्याच्या भावना दुखावतील म्हणून आपल्या भावना दाबून ठेवाव्या लागतात.)

एकदा भैरप्पा यांनी लिहिलेले व उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल पर्व हे पुस्तक वाचले तर तुम्हाला जे प्रश्न पडले आहेत त्या बद्दल बरीच माहिती मिळेल. एका वेगळ्या पद्धतीने विचार करून लिहिले आहे.

पराशरांना सत्यवतीप्रति कामवासना जागृत झाली होती,त्यांनी संबंध प्रस्थापित केले. कामवासना शमवण्यासाठी वेगळ्या प्रकारचेही संबंध प्रस्थापित केले असतील.

@ ऋतराज मग सत्यवतीला पराशर पासून व्यास कसा झाला विनासबंध.

१. रावण बहुधा बेभरवशाचा माणूस असावा. म्हणजे तो दहा लोकांना दहा वेगवेगळ्या आणि गोंधळात टाकणार्‍या सूचना देत असावा आणि मग स्वतःच त्या केल्याबद्दल जाब विचारत असावा. आपण नाही का एखाद्याला दुतोंडी किंवा "लै बारा xxचा" म्हणतो. तसंच. २. किंवा रावणाचं गुप्तहेर खातं अतिशय निष्णात असावं. तो दहा कानांनं ऐकतो असं म्हटलं जात असेल आणि अपभ्रंश होवून ते दहा तोंडं असं झालं असेल. ३. किंवा त्याचे नऊ डमी असावेत.

In reply to by काळा पहाड

रावणाला दहा ग्रंथ मुखोद्गत होते. म्हणजे त्याला सर्व ज्ञान अवगत होते. म्हणून त्याला दशग्रंथी, दहा वेगवेगळी व्यक्तीमत्व असणारा मानायचे आणि सर्वसामान्यांना समजण्यासाठी त्याला दहा डोक्यांची उपमा आहे. (असे कुठेतरी वाचले आहे.)

अटलांटिस सुद्धा समुद्रात बुडाल्याबद्दल बरंच चर्विचरण होत असतं. द्वारकेबद्दल का आश्चर्य वाटतं? बाकी मानवी कृत्यामुळे आर्क्टिक वितळून समुद्राची पातळी (ज्यावेळी) वाढेल, आणि मालदीव पाण्याखाली जाईल, तेव्हा मानवी पापांमुळे हे झालं अशी हेडलाईन सकाळच देईल की नाही पहा. तशीच घटना तेव्हा कशावरून घडली नसेल? त्यावेळी पण लालू यादव सारखे असतीलच. त्यामुळे लोकांची भावना यांच्यामुळेच हे झालं अशी असू शकते. बाकी बुडालेल्या द्वारकेचा शोध गुजरात जवळच्या समुद्रात चालू आहे (होता!). ती कधी मिळेल तेव्हा काय झालं ते कळेलच.

In reply to by काळा पहाड

बाकीच्या देशानी उष्णता वाढवायची व बिचा र्‍या मालदीवने बुडायचे ! यादव स्वतःच्या पापाने बुडले , मालदीव दुसर्‍याच्या पापाने बुडणार आहे.

In reply to by मोगा

मालदीव दरवर्षी ऑष्ट्रेलियात थोडीथोडी जागा खरेदी करत आहे. बेटं बुडली की ते ऑष्ट्रेलियात जाउन तिथले नागरिइक होणार आहेत.

In reply to by मोगा

ऑस्ट्रेलियात राहायचे असेल तर ऑस्ट्रेलियाचे कायदे पाळावे लागतील अन्यथा जिथे जायचे आहे तिथे चालू लागा हे तिथल्या पंतप्रधानानी स्वच्छ शब्दात तेथील मुसलमान नागरिकांना सांगितले आहे. आणी हितेसभाऊ तुम्ही मालदीवचे नागरिक प्रथम तिथे नागरिक होणार आणी मग मोठी मशीद बांधून ती तयार झाली कि मग त्यात नमाज पढणार म्हणून गाजरं खात बसा. हा हा हा, हि हि हि, हु हु हु

In reply to by काळा पहाड

त्यांच्या आत्म्याने फक्त शरीर ( आयडी) बदलला आहे . देह नश्वर आहे आत्मा अमर आहे

महाभारतात द्रोपदीवर अन्याय झाला. अर्जुनाने स्वयंवरात द्रोपदीला जिंकले तरी तिला पाचही पांडवाशी विवाह करावा लागला. व्यासाच्या सांगण्यानुसार प्रत्येक पांडवाबरोबर 1-1 वर्ष सबंध ठेवायचे ठरले. त्यामुळे एकाही पांडवाचे प्रेम तिला मिळाले नाही. चीर हरणाला सामोरे जावे लागले. पांडवा सोबत वनवासात जावे लागले. महाभारत युद्ध जिंकूनही अश्वत्थामाने द्रोपदीच्या पाचही पुत्राचा वध केल्यामुळे दुख: भोगावे लागले.

In reply to by हेमंत लाटकर

बारा महिने भागिले पाच .... इतके महिने. कर्ण सहावा पांडव असता तर विभागणी बरोबर दोन महिने झाली असते असे कर्णाला पाहिल्यावर द्रौपदीला वाटते म्हणे असा कायतरी संदर्भ जांभळाख्यानात आहे. ( ? )

In reply to by हेमंत लाटकर

कि पाचजणांबरोबर विवाह कर म्हणून.काय जबरदस्ती होती काय?(तिची तशी इच्छा असणार!) कुठलं वचन आणि काय ते पूर्वजन्मातील वरदान?पाच पती मिळण्याचे.छे छे काहीही हं. द्युतसभेत कर्णाने जे उद्गार काढले ते काही चुकिचे वाटत नाहीत.(मी चीरहरणाचे समर्थन करत नाही) पाच! मुलं झाली आणि एकाही पांडवाचे प्रेम मिळाले नाही,ते कसं? . . . . . एकंदरीतच काय बुद्धीभेद चालवलाय बघा! महाभारत नव्हे कामभारत असं पाहिजे (इतरांना पटावं अशी अपेक्षा नाही)