मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

संपादक मंडळ ·

स्पा 05/05/2015 - 15:12
सर्व विजेत्यांचे अभिनंदन तिसर्या क्रमांकाचे चित्र टायमिंग च्या बाबतीत कमालच आहे, पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे

In reply to by स्पा

धन्यवाद. पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये अगदी बरोबर. अस्थीर सावली टिपण्याच्या नादात सुप व शेंगदाणा समुहाच्या खालच्या भागाने रिफ्लेक्टरचे काम करून अर्धीअधिक सावली गिळंकृत करून टाकली.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. या निमित्ताने एक विनंती - स्पर्धेच्या यापुढील भागांमध्ये जरा सोपे विषय ठेवले जावेत. विषय सोपे असले की सहभाग अधिक वाढतो. गेले काही भाग पाहता विषय क्लिष्ट ठेवण्याकढे कल वाढतोय असे माझे निरिक्षण आहे.

स्पा 05/05/2015 - 15:12
सर्व विजेत्यांचे अभिनंदन तिसर्या क्रमांकाचे चित्र टायमिंग च्या बाबतीत कमालच आहे, पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये. अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे

In reply to by स्पा

धन्यवाद. पण त्यात सावली हायलाईट होत नाहीये अगदी बरोबर. अस्थीर सावली टिपण्याच्या नादात सुप व शेंगदाणा समुहाच्या खालच्या भागाने रिफ्लेक्टरचे काम करून अर्धीअधिक सावली गिळंकृत करून टाकली.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. या निमित्ताने एक विनंती - स्पर्धेच्या यापुढील भागांमध्ये जरा सोपे विषय ठेवले जावेत. विषय सोपे असले की सहभाग अधिक वाढतो. गेले काही भाग पाहता विषय क्लिष्ट ठेवण्याकढे कल वाढतोय असे माझे निरिक्षण आहे.
लेखनविषय:
छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ८ निकाल.

संपादक मंडळ ·

रुपी 09/04/2015 - 03:24
निकालाच्या धाग्यात विजेत्यांनी फोटो कुठे/ केव्हा काढला आणि इतर काही पार्श्वभूमी दिली तर आणखी मजा येईल.

In reply to by रुपी

शैलेन्द्र 10/04/2015 - 09:07
सर्व प्रतिसादकांचे आभार. हे छायाचित्र मी गढवालमधे, उत्तर काशीच्या वर, दोडीताल ट्रेकवर काढलय. साधारण ३००० मिटर उंचीवर एक धनगरांच गाव आहे. तिथल्या एका घरातल्या बकर्या आम्हाला बघुन बाहेर डोकावल्या, त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे.

In reply to by शैलेन्द्र

रुपी 14/04/2015 - 00:52
त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे. >> अगदी, अगदी! आणि त्या मागच्या दोन बकर्या जणू काही बाहेर यायला घाबरत फक्त मोठीच्या आडून बाहेर कोण आलं आहे ते बघत आहेत असंच वाटतं!

सौन्दर्य 09/04/2015 - 08:20
स्पर्धेत भाग घेणार्यांनी एका पेक्षा एक सरस अश्या फोटोंची मेजवानी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रथम तीन विजेत्यांचे खास अभिनंदन.

अनिता ठाकूर 09/04/2015 - 11:45
विजेत्यांचे अभिनंदन व उर्वरित स्पर्धकांना शुभेच्छा!! मिपामुळे घरबसल्या वेगवेगळ्या विषयावरचे चांगले चांगले फोटो पहायला मिळताहेत. म्हणून मिपाचे आभार मानावे तेव्हढे थोडेच!!

पैसा 12/04/2015 - 20:49
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! वेल्लाभटाचे जलरंगात केल्याप्रमाणे वाटणारे छायाचित्र आणि विशालचा वाघोबा पण मला खूप आवडले होते. अजून एक पांढरा वाघ पण मस्त होता!

In reply to by पैसा

असं एक निरिक्षण नोंदवतो. अर्थात ज्याची त्याची दृष्टी आणि त्या दृष्टीला दिसणारं सौंदर्य हे सापेक्ष असलं तरी काही निर्णयाचं जाऊ दे पण काही छायाचित्रांना ते पहिल्या दुस-यात तिस-यात नसू दे पण त्यांना न्याय आणि दाद मिळत नाही, असं वाटलं. -दिलीप बिरुटे

रुपी 09/04/2015 - 03:24
निकालाच्या धाग्यात विजेत्यांनी फोटो कुठे/ केव्हा काढला आणि इतर काही पार्श्वभूमी दिली तर आणखी मजा येईल.

In reply to by रुपी

शैलेन्द्र 10/04/2015 - 09:07
सर्व प्रतिसादकांचे आभार. हे छायाचित्र मी गढवालमधे, उत्तर काशीच्या वर, दोडीताल ट्रेकवर काढलय. साधारण ३००० मिटर उंचीवर एक धनगरांच गाव आहे. तिथल्या एका घरातल्या बकर्या आम्हाला बघुन बाहेर डोकावल्या, त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे.

In reply to by शैलेन्द्र

रुपी 14/04/2015 - 00:52
त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे. >> अगदी, अगदी! आणि त्या मागच्या दोन बकर्या जणू काही बाहेर यायला घाबरत फक्त मोठीच्या आडून बाहेर कोण आलं आहे ते बघत आहेत असंच वाटतं!

सौन्दर्य 09/04/2015 - 08:20
स्पर्धेत भाग घेणार्यांनी एका पेक्षा एक सरस अश्या फोटोंची मेजवानी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रथम तीन विजेत्यांचे खास अभिनंदन.

अनिता ठाकूर 09/04/2015 - 11:45
विजेत्यांचे अभिनंदन व उर्वरित स्पर्धकांना शुभेच्छा!! मिपामुळे घरबसल्या वेगवेगळ्या विषयावरचे चांगले चांगले फोटो पहायला मिळताहेत. म्हणून मिपाचे आभार मानावे तेव्हढे थोडेच!!

पैसा 12/04/2015 - 20:49
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! वेल्लाभटाचे जलरंगात केल्याप्रमाणे वाटणारे छायाचित्र आणि विशालचा वाघोबा पण मला खूप आवडले होते. अजून एक पांढरा वाघ पण मस्त होता!

In reply to by पैसा

असं एक निरिक्षण नोंदवतो. अर्थात ज्याची त्याची दृष्टी आणि त्या दृष्टीला दिसणारं सौंदर्य हे सापेक्ष असलं तरी काही निर्णयाचं जाऊ दे पण काही छायाचित्रांना ते पहिल्या दुस-यात तिस-यात नसू दे पण त्यांना न्याय आणि दाद मिळत नाही, असं वाटलं. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, 'चतुष्पाद प्राणी' छायाचित्रण स्पर्धा आठला नेहमीप्रमाणेच चांगला आणि भरभरुन असा प्रतिसाद मिळाला अनेक सदस्यांनी एकापेक्षा एक सरस अशी छायाचित्र स्पर्धेत टाकली. सदस्यांनी केलेले मतदान आणि त्यातल्या निवडीच्या पद्धतीत पहिल्या पसंतीला तीन गुण, दुसर्‍या पसंतीस दोन गुण, आणि तिसर्‍या पसंतीला एक गुण अशा पद्धतीने यावेळी छायाचित्र निवडली त्यातून अनुक्रमे विजेते खालील प्रमाणे ठरले. तिसर्‍या पसंतीत काटेकी टक्कर Mrunalini आणि खान्देशी यांच्यात झाली अवघ्या दोन गुणांचा फरक राहीला होता. सर्व सहभागी सदस्य, विजेत्या स्पर्धकांबरोबर मृनालीनीचं अभिनंदन.

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र.७: निकाल

संपादक मंडळ ·

वेल्लाभट 02/03/2015 - 10:52
विजेत्यांचे मनापासून अभिनंदन ! या उपक्रमाच्या निमित्ताने एकापेक्षा एक सुरेख छायाचित्रं बघायला मिळत आहेत आणि शिकायला मिळत आहे. त्यामुळे आयोजकांचे आभार. पुढील स्पर्धेच्या प्रतीक्षेत.

असंका 02/03/2015 - 11:53
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.... सर्व भाग घेणार्‍यांना मनापासून धन्यवाद. सगळेच फोटो इतके सुरेख होते, की आयोजकांनाही अनेक न जिंकू शकलेल्या फोटोंची द्खल घ्यावीशी वाटली... आतापर्यंतची सगळ्यात यशस्वी स्पर्धा असावी ही.

सर्वसाक्षी 02/03/2015 - 12:06
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन. या निमित्ताने चांगली चित्रे पाहायला मिळतात

मोहन 02/03/2015 - 12:55
कठिण विषयावरच्या स्पर्धेत इतका भरभरून प्रतीसाद मिळाल्याने सर्व स्पर्धकांचे व सं.मं चे प्रथम अभिनंदन ! इतक्या संखेने उत्तमोत्त्म छायाचित्रे बघायला मिळाल्याने खूपच आनंद झाला. तीनही विजेते छायाचित्रे अप्रतीम आहेत. पहिल्या व तीस-या क्रमांकाची तर अंतर्मुख करणारी वाटली. लगे रहो सं.मं.

यसवायजी 02/03/2015 - 23:10
मते देणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार. खरंतर त्या निसर्गाचेसुद्धा आभार, की काहीही डोकं न चालवता काढलेल्या साध्या पॉइंट एंड शूट फोटोला पसंती मिळाली. :) स्पा आणि खेडूत, मस्त!!!

वेल्लाभट 02/03/2015 - 10:52
विजेत्यांचे मनापासून अभिनंदन ! या उपक्रमाच्या निमित्ताने एकापेक्षा एक सुरेख छायाचित्रं बघायला मिळत आहेत आणि शिकायला मिळत आहे. त्यामुळे आयोजकांचे आभार. पुढील स्पर्धेच्या प्रतीक्षेत.

असंका 02/03/2015 - 11:53
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.... सर्व भाग घेणार्‍यांना मनापासून धन्यवाद. सगळेच फोटो इतके सुरेख होते, की आयोजकांनाही अनेक न जिंकू शकलेल्या फोटोंची द्खल घ्यावीशी वाटली... आतापर्यंतची सगळ्यात यशस्वी स्पर्धा असावी ही.

सर्वसाक्षी 02/03/2015 - 12:06
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन. या निमित्ताने चांगली चित्रे पाहायला मिळतात

मोहन 02/03/2015 - 12:55
कठिण विषयावरच्या स्पर्धेत इतका भरभरून प्रतीसाद मिळाल्याने सर्व स्पर्धकांचे व सं.मं चे प्रथम अभिनंदन ! इतक्या संखेने उत्तमोत्त्म छायाचित्रे बघायला मिळाल्याने खूपच आनंद झाला. तीनही विजेते छायाचित्रे अप्रतीम आहेत. पहिल्या व तीस-या क्रमांकाची तर अंतर्मुख करणारी वाटली. लगे रहो सं.मं.

यसवायजी 02/03/2015 - 23:10
मते देणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार. खरंतर त्या निसर्गाचेसुद्धा आभार, की काहीही डोकं न चालवता काढलेल्या साध्या पॉइंट एंड शूट फोटोला पसंती मिळाली. :) स्पा आणि खेडूत, मस्त!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत.

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

पिंपातला उंदीर ·

असं कसं असं कसं अहिंसा / मनू / बुद्ध ...हे आपण आयात कुठे केलेत ... असो ...नेमाडे वगैरे ..इतकी हाय लेव्हल आपली नाही .. त्यामुळे मी पैला आणि पास !!!

पैसा 06/02/2015 - 17:07
नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन! मराठी लेखकाला ज्ञानपीठ मिळालंय ना!

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित नेमाडे सर, आज एका मराठी सारस्वता ची योग्य दखल घेतली गेली. ज्ञानपिठ पारितोषिक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. टिका स्वयंवर,कोसला, बिढार आणि झुल घेउन जाणाया (उदाहरणार्थ पांडूरंग सांगवीकर) निरर्थकतेचे पापुद्रे सोलून समृद्ध अडगळ बनणार्‍या योद्ध्याला मानाचा मुजरा. (एके काळी आम्ही तुमचे फ्यान होतो, ती तुमची ३० वर्षानी आलेली समृद्ध अडगळ बाहेर येइ पर्यंत)

लाल टोपी 06/02/2015 - 22:26
मराठी दिन काही दिवसांवर आलेला असतांनाच 'कोसला'कारांना मिळालेल्या ज्ञानपिठासाठी हार्दीक अभिनंदन

In reply to by प्रचेतस

राही 07/02/2015 - 16:21
असेच काहीसे, शिवाय त्यांचा तो देशीवाद आणि बेधडक-बेछूट बोलणे अगदी डोक्यात जाते. शिवाय, अन्य साहित्यिकांबद्दलची अगदी तुच्छ वृत्ती. असो. तरी अभिनंदनच.

In reply to by राही

आदूबाळ 07/02/2015 - 17:30
थोडासा pspo प्रश्न: हे देशीवाद काय प्रकरण आहे? म्हणजे "भारतीय लोक/परिस्थिती/संस्कृती वेगलं आहे आणि त्याला परदेशी विद्वानांनी बनवलेले सिद्धांत लागू होत नाहीत" असं काहिसं का?

In reply to by आदूबाळ

प्रचेतस 07/02/2015 - 17:47
थोडंसं असंच काहीसं नेमाड्यांचा देशीवाद म्हणजे ग्रामसंस्था टिकली पाहिजे, परंपरा टिकल्या पाहिजेत. संत, समाजसुधारक, आंबेडकरादिक थोर विचारवंत ह्यांनी नव्या कल्पनांचा पुरस्कार केला त्यामुळे मूळची भारतीय संस्कृती बदलत गेली. खेडी सोडून शहराकडे जाणे चुकीचे आहे. जातिव्यवस्था मोडणं अशक्य आहे. जागतिकीकरणाच्या नादात आपण आपलं स्वत्वं गमावतो आहोत वगैरे वगैरे. वास्तविक व्यक्तिगत जीवनात नेमाडे मात्र नेहमीच आपल्या ह्या भूमिकेशी विसंगत वागतांना दिसतात. उदा. अध्यापनाच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या शहरात जाणे, परदेशी जाउन विद्यार्थ्यांना शिकवणे इत्यादी इत्यादी.

In reply to by प्रचेतस

आदूबाळ 07/02/2015 - 18:39
ओक्के. आपण विसंगत वागलो तरी व्हायचं ते होईलच - म्हणजे ग्रामसंस्था टिकेल वगैरे - असा विचार असावा. म्हणजे एकट्या माणसाच्या कृतीपेक्षा हा रेटा मोठा आहे वगैरे...

नेमाडे यान्चा माज- पॉप्युलर प्रकाशनचे भटकळ त्या काळी नेमाडे आणि गाडगीळ या दोघांची पुस्तके प्रकाशित करीत. नेमाडे भाषणात म्हणाले की सुरवातीला त्यांना गाडगीळ हे लेखक म्हणून आवडत नसत, पण नंतर ते त्यांना आवडायला लागले, याचं कारण म्हणजे आपल्यापेक्षा वाईट लिहिणारा लेखक असला की त्यामुळे आपलं महत्व वाढतं *biggrin*

चौकटराजा 07/02/2015 - 17:29
कोणताही कलावंत किती मोठा आहे ते खरे तर लोकांच्या प्रतिसादाने ठरत असते. लोकांमधे अभ्यासक पण असतात व आस्वादक पण ! या दोन्ही दृष्टीकोनांचा गुणाकार होऊन जो लोकप्रिय होतो तो " खरा" ! पारितोषिके मिळाली तर एकाच पातळीवर एखाद्याचे श्रेष्टत्व ठरते सर्व पातळ्यांवर नाही. यात सारे आले. मी नेमाडेंंचे एकही पुस्तक वाचलेलेच नाही पण ज्ञानपीठ हे मोठे लक्षण आहे श्रेष्टपणाचे ! केवळ या निकषावर नेमाडे याना कुर्निसात !

विकास 07/02/2015 - 19:28
नेमाड्यांचे अभिनंदन! मराठी ज्ञानपिठ विजेत्यांमधे मला वाटते कुसुमाग्रज आणि विंदाच असतील ज्यांच्या लेखनावर टिका झाली नसावी. नेमाड्यांप्रमाणेच खांडेकर देखील लोकप्रियतेप्रमाणेच टिकेचे धनी होते. पण मला वाटते ते महत्वाचे नाही. त्यांनी जे काही मराठी वाड्मयात भरीव योगदान केले आहे त्यासाठी जे योग्य पारीतोषिक आहे ते त्यांना मिळालेले आहे. आणि त्याचा नक्कीच आनंद आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस 07/02/2015 - 20:52
असेच म्हणतो. वादविवाद, मतभेद इत्यादी बाजूला ठेऊन एका मराठी लेखकास हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनापासून आनंद झाला आहे. श्री नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन.

हे अजून एक महत्वाच . कोसला ही कादंबरी प्रकाशकाने--रा.ज. देशमुखांनी, काही वर्षं कुजवली. आमच्या (प्रस्थापित) लेखकांवर टीका करू नका असा दबाव आणण्यासाठी. नेमाडे त्या दडपणाला बधले नाहीत. पण ह्या काळातच त्यांनी मराठी लेखन-वाचन संस्कृतीचा सखोल विचार केला असावा. आपल्या विद्रोहाला भक्कम सामाजिक आधार निर्माण करण्याचा विचार ह्या काळातच पक्का झाला असावा. कोसला नंतरच्या कादंबर्यांमध्ये ही शिफ्ट स्वच्छपणे दिसते. लेखक आणि वाचक ह्या दोन टोकांमध्ये प्रकाशक, वाचनालयं, समीक्षक, विविध संस्था, पुरस्कार असे अनेक दुवे वाचन संस्कृतीत महत्वाचं कार्य पार पाडतात. त्याची बांधणी नेमाडेंनी केली. हे कार्य त्यांनी अतिशय निष्ठेने, तडफेने आणि हिशेबीपणे केलं. हातकणंगलेकर, महानोर, श्याम मनोहर ते अरुण कांबळे ते यू. आर. अनंतमूर्ती अशी एक मोठी रेंज त्यांनी ह्या कार्यात निर्माण केली. विद्वत्ता, पांडित्य ह्या जोरावर साहित्य अकादमी सारख्या संस्थेमध्ये दबदबा निर्माण केला. साहित्य अकादमीची नजर पश्चिमेकडे लागलेली होती ती त्यांनी पूर्वेकडे वळवली. नेमाडे ज्या काळात साहित्य अकादमीमध्ये सक्रिय होते त्या काळातील अकादमीची प्रकाशन पाह्यली तरिही हे सहजपणे ध्यानी येईल. विविध प्रादेशिक भाषांना मान्यता देण्याचं काम केंद्र सरकारने साहित्य अकादमीकडे सोपवलं. ह्या कार्यात नेमाडेंनी कळीची आणि मोलाची भूमिका बजावली. अर्थात त्यांच्या वाट्याला जो काही मर्यादीत अवकाश आला त्यामध्येच हे पाह्यला हवं. वाचकांची अभिरुची बदलल्याशिवाय उच्चवर्णीयांची मिरासदारी मोडून काढता येणार नाही हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. त्यासाठी विरोधकांचा पाणउतारा करणं, त्यांना हास्यास्पद ठरवणं आणि नवी समीक्षा जन्माला घालणं अशा दोन्ही पातळींवर कार्य केलं. हे केवळ साहित्यिक कार्य नव्हतं. तर सामाजिक-राजकीय कार्य होतं. संपन्न भाषा, साहित्यिक मूल्य ह्यासोबतच नेमाडेंच्या नेतृत्व गुणांचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. सामाजिक-राजकीय कार्य म्हटलं की काही दुय्यम तत्वांना मुरड घालावी लागते. उदाहरणार्थ पुरस्कार न स्वीकारणं वगैरे. त्यामुळे मध्यमवर्गीयांतील काही विद्रोहींनी त्यांच्यावर टीकाही केली. पण तोपावेतो नेमाडेंचा सामाजिक आधार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात निर्माण झालेला होता. आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या देशीवादाच्या मांडणीला आधार मिळालेला होता. त्यामुळे ह्या इन्यागिन्या वर्तमानपत्री टीकाकारांची डाळ शिजली नाही. काही अपवाद अर्थातच होते पण लेखकाची नैतिकता ह्या नव्या निकषाच्या आधारे नेमाडेंनी त्यांचा बंदोबस्त केला. साठोत्तरी साहित्याने निर्माण केलेली नवी अभिरुची महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रुजवण्याचं आणि वाचकांची अभिरुची बदलण्याचं मोठं कार्य नेमाडेंच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलं. हिंदू-एक समृद्ध अडगळ, ह्या कादंबरीच्या पहिल्या खंडात नेमाडेंच्या वैचारिक निष्ठा, इतिहासाचं आकलन, भाषा, राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण समर्थपणे प्रतिबिंबित झालं आहे. देशातील नव्या वाचन संस्कृतीला मिळालेली मान्यता म्हणूनही त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराकडे पाह्यला हवं.- फेबु वरून साभार सुनील तांबे

In reply to by प्रदीप

विकास 08/02/2015 - 22:24
दुव्या बद्दल धन्यवाद!
यापूर्वी मराठीमध्ये वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) आणि िवदा करंदीकर यांना ज्ञानपीठ सन्मान मिळाला होता. नेमाडे यांनी 'बिढार' कादंबरीमध्ये (आवृत्ती ४ थी, पान ४१) या तीन लेखकांची किती असभ्य भाषेत नालस्ती केली आहे हे ज्ञानपीठ पुरस्कार समितीला माहीत नसले तरी मराठी वाचक विसरले असतील असे वाटत नाही.
या बद्दल कोणास अधिक माहिती आहे का?

In reply to by विकास

खर तर कोसलाचि विक्री वाढण्यामागे कोसला च्या नंतरच्या आवृत्तीत पु ल देशपांडे यांनी दिलेली सुंदर प्रतिक्रिया हे एक महत्वाचे कारण होते . पण नेमाडे सतत पु ल वर टीका करत . तशी ती तेंडूलकर यांनी पण केली होती 'लेखकराव ' हि नेमाडे यांनी प्रसिद्ध केलेली संकल्पना त्याना पु ल यांच्यावरूनच सुचली होती असे म्हणतात . पण वैक्तिक मला अस वाटत कि कुसुमाग्रज असो वा पुल नेमाडे यांची टीका वैयक्तिक नव्हती . जरी तशी ती सकृतदर्शनी दिसत असली तरी . तिला प्रस्थापित विरुद्ध नवे , आहे रे विरुद्ध नाही रे , ब्राम्हण सारस्वत विरुद्ध बहुजन असे अनेक larger dimension होते . नंतर नेमाडे स्वतःच प्रस्थापित लेखकराव बनले हा मुद्दा वेगळा .

In reply to by पिंपातला उंदीर

अवांतर - बाकी उचकापाचक करत असताना हे एक interesting प्रकरण सापडलं . लेखकांनी लेखकांच्या केलेल्या अपमानावर . भन्नाट आहे . http://flavorwire.com/188138/the-30-harshest-author-on-author-insults-in-history

In reply to by विकास

“बिढार” ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे." " स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? " (चोप्य-पस्ते) दुवा ब्लॉग नेमाने नेमाडेवरुन साभार. -दिलीप बिरुटे

पाषाणभेद 07/02/2015 - 22:29
हे जे काही आहे म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानपीठ वैगेरे वैगेरे ते मिळाल्यामुळे नेमाडेंचे अभिनंदन करतो. एक माहीती हवी होती उदाहरणार्थ म्हणजे नेमाडे हे इंग्रजीचे प्राध्यापक होते ना?

In reply to by पिंपातला उंदीर

विकास 08/02/2015 - 09:56
हा घ्या संदर्भ...
Ban English, says Jnanpith winner, hits out at Naipaul and Rushdie Feb 6, 2015, 11.21PM IST [ Vaibhav Purandare ] MUMBAI: On a day he was declared winner of the 2014 Jnanpith award, India's highest literary honour, Marathi writer Bhalchandra Nemade described English as a "killer language" and calling for its banning from the field of education in India. He also sharply criticized two Indian-origin writers, V S Naipaul and Salman Rushdie, for "pandering to the West" and dismissed their works as being of little value. "Primary as well as secondary education should be in the mother tongue. What is so great about English? There isn't a single epic in the language. We have 10 epics within the Mahabharata itself. Don't make English compulsory; make its elimination compulsory," Nemade (77), who himself has been a teacher of English and comparative literature at various universities including the School of Oriental and African Studies in London, said. He was speaking at a function in Dadar organized by the Matrubhasha Samvardhan Sabha. Nemade is only the fourth Marathi writer to win the award, after V S Khandekar (1974), V V Shirwadkar aka Kusumagraj (1987) and Vinda Karandikar (2003). Espousing his pet theory of 'Deshivaad' (nativism) that rejects globalization, the writer of the 1963 novel Kosla, which is considered one of the seminal works of 20th century Marathi literature, said English had destroyed languages. "In North America, there were 187 languages 150 years ago. Now just 37 remain. Australia had 300 languages; only 65 remain, and of five languages in the UK, only Irish has survived alongside English," Nemade, who is also a linguist, said. While urging Indians to look up to the works of Premchand and others, he excoriated Naipaul and Rushdie in particular. "When Naipaul came to India, he saw an area of darkness. Then he saw a wounded civilization and blamed Islamic rule for the wounds and not the British because he was staying in England. This is how you get your knighthood," Nemade said, quoting from the poet Derek Walcott's acerbic attack on Naipaul in verse. He also questioned the literary value of most of Salman Rushdie's works after Midnight's Children, saying much of the stuff such writers had written did not have a great deal of literary merit. Nemade, who is now working on the second part of a tetralogy (the first part is titled Hindu), said he was rooting for the mother tongue not out of emotionalism but pure science. "Cognition is possible only through the mother tongue," he insisted, and quoted from a 1963 UNESCO document, a statement by linguists made at a Paris convention in 1968 and even a World Bank report to make the case for education in India's native languages. Finally, making a concession for English, he said, "It's not that we shouldn't learn English. We should. But we don't need education in English. Let us treat it like footwear. Keep it outside the home, to be used when needed outside the home."

In reply to by विकास

आदूबाळ 08/02/2015 - 13:48
आपले मत काहीही असो - पण नायपॉल, रश्दी यांच्यावर वैयक्तिक आगपाखड करणे अकारण आहे. चिमुकल्या वॉशिंगटनच्या कुऱ्हाडीची आठवण झाली.

एका मराठी माणसाला हे पारितोषिक मिळाल्याबद्दल आनंद वाटला. अडगळ वगैरे वाचून असे वाटले की ते पुस्तक वाचल्या न वाचल्याने तसाही काही फरक पडला नसता; त्यामुळे 'एका मराठी माणसाला' सोडता बाकी काहीच फरक पडला नाही.

माहितगार 08/02/2015 - 13:40
मी कथा कादंबर्‍यांचा वाचक नसल्याने साहित्याबद्दल समीक्षेतूनच अधुन मधून माहिती घेत असतो. जनस्थान पुरस्कार मिळाल्या नंतरच्या नवशक्तीच्या या अग्रलेखात त्यांच्या साहित्यविषयक प्रतिभेला आमचा आक्षेप नाही किंवा साहित्यातील शिव्यांना आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप त्यांच्या चुकीच्या दंभस्फोटाबद्दल आणि औचित्याचे भान सुटण्यावर आहे. अशी टिका आली होती. हिंदू या कादंबरी बद्दल युनिक फिचर्सवर सुहास पळशीकरांचे समीक्षण आणि मायबोलीवरील साजिरा यांचे रसग्रहणातूनच बरीचशी माहिती मिळाली. भालेराव (अरुण अनंत?) यांचा नेमाने नेमाडे या नावाचा नेमाडेंवर नेमाने टिका करणारा एक ब्लॉगही आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस 10/02/2015 - 16:58
असेच म्हणतो. बाकी माहितगार, आपण कृपया नेमाडेंच्या कादंबर्‍यांबद्दलची विकीपाने सुरू कराल का? एक कोसला सोडलं तर बाकीच्या कादंबर्‍यांबद्दल फारशी माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध नाही. (हाच धागा पुढे वाढवून मराठीतील वेगवेगळ्या साहित्यकृतींबद्दल विकिपीडियावर माहिती टाकली जावी अशी विनंती.)

चिगो 08/02/2015 - 13:54
श्री. भालचंद्र नेमाडे ह्यांचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन..

सव्यसाची 08/02/2015 - 13:56
http://www.loksatta.com/vishesh-news/bhalchandra-nemade-should-return-jnanpith-award-1069374/?SocialMedia
नेमाडे यांनी सन्मान परत करावा या अर्थाचे विनय हर्डीकर यांचे पत्र आज लोकसत्ता मध्ये आहे. विनय हर्डीकर यांनी याधीही नेमाडे यांच्यावर टीका केल्याचे आठवते आहे. लोकसत्ता मधेच वर्षभरापूर्वी लेख होता कि कोसला ला ५० वर्ष पूर्ण झाली त्यासंदर्भात. कुणाला तो लेख मिळाला तर जरूर लिंक द्या.

ईंद्रनिल 08/02/2015 - 15:16
पांडुरंग सांगवीकर उवाच : तर भाऊ हे ज्ञानपिठ पुरस्कार म्हणजे काय अस तुम्ही विचाराल,तर ज्ञानपिठ पुरस्कार म्हणजे तत्कालिन सरकार कुणातरी वयस्कर लेखकाला एक बाहुली किंवा शाल आणि नारळ देऊन आता निवृत्त व्हा किंवा निजधामाला जा असा अप्रत्यक्ष आदेश देत असे त्याला ज्ञानपिठ पुरस्कार म्हणत असत.पण सरकार आणि लेखक म्हनजे काय तर चार एकमेकांना पाण्यात पहानारे दोन पक्षातील लोक एकत्र येऊन जनतेच्या भल्याचा देखावा करुन आपापले खिसे भरत अशा लोकांची टोळी आणि उदाहरणार्थ आमचीच टोळी कशी चांगली यावरुन भांडणाऱ्या लोकांना कार्यकर्ते म्हणत तसेच मराठी लेखक म्हणजे इतर भाषांतील अडगळितले साहित्य वाचुन स्वतःच्या नावावर खपवणारे लोक,हे लेखक लोक स्वतःच्या मुलांना ईंग्रजी भाषेतील शिक्षण देऊन परदेशी पैसा कमवायला पठवत आणि मराठी भाषा संपत चालल्याची हाकाटीही करत असा एक प्रवाद उदाहरणार्थ त्याकाळी होता. त्या काळातील लोकांचे दुटप्पी वर्तन येथेच थांबत न्हवते त्या काळात नाचगाणे करणाऱ्या लोकांना फ़ार मान मिळत असे.हे नाच गाणे करणाऱ्या मुली किंगफ़िशर कॅलेंडर वर नग्न अवस्थेतील फ़ोटो छापवुन घेत,जाहिर कार्यक्रमात जननेद्रियांवर विनोद ऐकुन घेत आणि स्वतः करत पण त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे अर्ध अनावृत्त स्तन छापल्यावर स्त्रियांकडे वाईट दृष्टिने पहाता म्हणुन आरडाओरडा देखिल करत कारन पैसा नामक कागदी वस्तु बुडाली असे त्यांना वाटे.किंगफ़िशर कॅलेंडर म्हणजे काय तर भिंतिवर टांगायचा एक बारा पानी कागद,त्यावर मुलींचे फ़ोटो छापवुन घेण्याचा शौक तत्कालिन उद्योजकाला होता आणि त्या शौकात तो कर्जबाजारी झाला असे समजते.चित्रपट नामक गोष्टीत हे जे जे करत आणि दाखवत त्याच्या बरोबर उलट कृत्य हे प्रत्यक्ष जिवनात करत,असे लोक म्हणजे सिनेस्टार आणि याबद्दल लोक त्यांना डोक्यावर घेत.आपण करतोय ते भारतीय नावाच्या संस्कृतीत आधीपासुनच होते असे ते सांगत यासाठी ते खजुराहोचे पुरावे देत,उदाहरणार्थ आता खजुराहो म्हणजे काय तर नुकत्याच केलेल्या उत्खननातुन खजुराहो म्हणजे बियर नावाचे द्रव्य असलेली बाटली असे निष्पन्न झालेले आहे. त्या काळात ’धर्मनिरपेक्ष"या शब्दावरुन खुप वादविवाद झाला होता असे कागदपत्रांवरुन समजते.धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे शोधन्यासाठी आम्ही आणखी दस्तावेज चाळले असता असा निष्कर्ष निघाला आहे की त्या काळातील लोक काळा,गोरा,पिवळा,असा शारीरिक भेद तर करतच पण कुणाचा देव मोठा आणि कुणाचा धर्म भारी यावरुन एकमेकांचे गळे कापत,या लोकांशिवाय जी जमात होती ती जमात म्हणजे "धर्मनिरपेक्ष".या जमातीचे लोक शाळेच्या दाखल्यावर "धर्मनिरपेक्ष"असे न लिहता स्वतःची जात लिहत किंवा स्वतःच्या घरातील पोराबाळिंचे विवाह स्वजातीतच लावत पण जाहिर चर्चांमधुन धर्मनिरपेक्षतेवर तावातावाने बोलत.याशिवाय विचारवंत नावाची देखिल जमात होती.उदाहरणार्थ बहुसंख्य लोक जे मत व्यक्त करत असत त्याच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना विचारवंत म्हणत.असे लोक कायम क्रिया न करता फ़क्त प्रतिक्रिया देत असत.याबद्दल त्यांना मोठा मान मिळे.विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष जमात यांनी त्या काळात मोठ्ठा गोंधळ उडवुन दिलेला होता असे समजते.

.....ही जी मंडळी आहेत या सगळ्यांनी त्या काळात फ्रँझ काफ्काच्या दाट छायेखाली लेखन केले आहे. यात अजून एक लेखकाचे नाव जोडायचे असल्यास श्याम मनोहर आफळे....पण फ्रँझ काफ्काने माणसाच्या मनातील वैचारिक आंदोलनावर चांगले व सवीस्तर भाष्य करत कादंबर्‍या लिहिल्या तर या लोकांनी त्याच्या विचारांची भ्रष्ट नक्कल करत, जमतील तेवढ्या दगडावर पाय ठेवत, वैचारिक कोलांट्याउड्या मारत लेखन केले. बहुदा काफ्काच्या मेटामॉरफॉसिस मधील सेंटीपिडच्या अनेक तंगड्या यांनी उचलल्या असतील. जेवढ्या तंगड्या जास्त तेवढे जास्त दगड उपयोगात आणता येतात..... "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे." जो माणूस असे लिहू शकतो त्याबद्दल एवढे लिहिणेही वेळेचा अपव्यय आहे पण...... Unfortunately this Gentlemans writing is not worth the honour...if he is gentleman in true sense...पण जसं मेल्यावर दुष्मनी संपुष्टात येते तसे ज्ञानपीठ मिळाल्यावर अभिनंदनही करावेच लागेल....... अर्थात हे माझे मत आहे.........

ईंद्रनिल 08/02/2015 - 16:18
@ पिंपातला उंदिर प्रश्न मला असल्यास उत्तर "हो"आहे. प्रश्न भन्नाट नामक व्यक्तिला असल्यास उत्तर "नाही" असे आहे.

चिरोटा 09/02/2015 - 01:07
नेमाडे ह्यांचे अभिनंदन. अवांतर-भारतिय भाषांतले प्रतिथयश लेखक (पारितोषिक मिळाल्या मिळाल्या!) इण्ग्रजी लेखकांवर टिका का करतात कळत नाही.सलमान रश्दी ह्यांच्या साहित्यकृतीत विशेष गुणवत्ता नाही हे कोसलाकारांना सांगायची गरज काय? रश्दी आवडोत न आवडोत, तेही एक मोठे लेखक आहेत हे मान्य करावे लागते व पुरस्कारांनी उंची मोजायची तर त्यांचीही उंची बरीच आहे.असो.

विटेकर 09/02/2015 - 10:55
वास्तविक नेमाडेंपेक्षा अधिक उजवे , परिणामकारक आणि वास्तवदर्शी लिहिणारे अनेक लेखक मराठीत होते , होऊन गेले... पुलंच्या लेखनाचा मराठी सारस्वतावर आणि माणसांवर जो दिर्घकालीन परिणाम झाला तसा अन्य कोणत्याच लेखकाचा झाला नाही असे माझे नम्र मत आहे. या इथेच मिपावर पुलंच्या लेखनातील कितीतरी संदर्भ सहजपणे येत असतात. आणि पुलंनी काय फक्त मध्यममार्गी गुडी गुडी लिहिले का ? आणि असे अनेक लेखक मराठीत होऊन गेले जे ज्ञानपीठाचे खरे हक्कदार होते ... गोनींदा , कुरुंदकर , दुर्गा भागवत, जयवंत दळवी ,श्री ना ...किती तरी ! ज्यामुळे माणसाच्या जगण्याच्या जाणीवा अधिक प्रगल्भ होतात, हे जग मी अधिक सुंदर करुन जाईन... असे मनापासून वाटायला लावते ते लेखन अधिक समृद्ध ! शेवटी पुरस्काराने काय होते ? लोकांच्या मनावर जो अधिराज्य गाजवतो तो खरा लेखक .. असे आमचे वैयक्तिक मत ! असो , नेमाड्यांचे (तरिसुद्धा) अभिनंदन !

In reply to by विटेकर

हा मासेस विरुद्ध क्लास झगडा सर्वच क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात चालू असतो . सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सलमान खान विरुद्ध नसीर किंवा अमिताभ विरुद्ध इरफान . जितका कलाकार मासेस मध्ये लोकप्रिय किंवा जनाश्रय जास्त तितका क्लास वर्ग त्याची हेटाळणी करतो. पुल किंवा वपु काळे यांच्या लेखनाला जितका जनाश्रय आहे त्याच्या निम्मा पण नेमाड्याना नाही (जरी त्यांची पुस्तक बर्यापैकी खपली असली तरी ). दोन्ही आपल्या जागी श्रेष्ठ आहेत . म्हणजे इंग्रजी साहित्याला जशी रश्दी यांची गरज आहे तशी चेतन भगत ची पण आहेच . नेमाडे याना कितीही पुरस्कार मिळाले तरी जनमानसात पुलंना जे स्थान आहे ते त्यांना कधीही मिळणार नाही . कितीही इतरांची लेखकराव म्हणून हेटाळणी केली तरी नेमाडे यांना हे माहित असेलच

In reply to by पिंपातला उंदीर

फारएन्ड 10/02/2015 - 00:03
मुद्दा बरोबर आहे. पण अमिताभ चे उदाहरण अचूक नाही असे वाटते - कारण त्याचे स्थान क्लासेस व मासेस दोन्हीकडे त्याच्या ऐन भराच्या काळात होते. सलमान चे उदाहरण मासेस साठी व नासिर, इरफान चे क्लासेस साठी बरोबर आहे. (बाकी अमिताभ ने प्रयोग केले नाहीत वगैरेबद्दल वाद नाही, पण 'मासेस' वाला म्हणून शिक्काही कधी नव्हता त्याच्यावर. किंबहुना आर्थिक स्तर, स्त्री-पुरूष, क्लासेस-मासेस यात कोणत्याही एका डायमेन्शन मधे लोकप्रियता न बसणारे अत्यंत दुर्मिळ स्टार्स आहेत त्यात तो आहे -हीरॉइन्स मधे रेखा व माधुरी असाव्यात)

श्रीगुरुजी 09/02/2015 - 21:07
'कोसला' जवळपास ३० वर्षांपूर्वी वाचली होती. वाचून फारसा इंप्रेस झालो नव्हतो. हीच कादंबरी ६-७ वर्षांपूर्वी परत वाचली. दुसर्‍यांदा वाचल्यावरही कादंबरी साधारणच वाटली. 'हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ' अजून वाचलेली नाही. त्यामुळे पास. नेमाड्यांना नक्की का ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले याची कल्पना नाही. असो. मराठी लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन!

फारएन्ड 10/02/2015 - 00:04
कोसला आवडली होती कॉलेज मधे असताना वाचली होती तेव्हा. नंतर अनेक वर्षांनी बिढार वाचू लागलो, पण कंटाळा आल्याने सोडून दिली. आता हिंदू वाचायची उत्सुकता आहे. नेमाडेंचे अभिनंदन!

In reply to by अर्धवटराव

जे पेराल तेच उगवणार ना ! नेमाड्यांनी इतर लेखकांबद्द्ल जे उद्गार काढले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी असे लिहिले तर आश्चर्य वाटायला नको..... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

अर्धवटराव 10/02/2015 - 11:21
:( आणि म्हटलं तरी तो मराठी बाणाच आहे ( असं म्हणायची पद्धत आहे). रश्दि कुटल्या बाण्याचे ?

In reply to by अर्धवटराव

मृत्युन्जय 10/02/2015 - 17:05
रश्दीनी अतिशय अश्लाघ्य आणि अनुचित भाषा वापरली. त्याबद्दल त्यांचा नक्कीच निषेध. पण नेमाड्यांन उगाच नसत्या वादाला तोंड फोडायला सांगितले कोणी होते?

पिशी अबोली 10/02/2015 - 17:08
ज्ञानपीठाबद्दल नेमाडेंचे अभिनंदन. पण ज्ञानपीठ मिळालं म्हणून वाट्टेल ती विधानं त्यांनी करावीत आणि ती लोकांनी डोक्यावर घ्यावीत हा प्रकार घडू नये. असो. मराठी अस्मितेच्या अभिमान्यांना बर्‍याच छान छान गोष्टी पहायला मिळत आहेत/ मिळतील अशी हवा आहे एकूण.. हरकत नाही, पण ते 'माज आहे मराठी असण्याचा' वगैरे गोष्टी टाळून खरोखर मराठीचं संवर्धन व्हावं असं मनापासून वाटतं..

In reply to by पिशी अबोली

पैसा 10/02/2015 - 19:52
नेमकं काय घडलं माहित नाही, पण परवा अचानक मराठी अभिजात भाषा म्हणून स्वीकारली गेली, शिवाय हे ज्ञानपीठ पारितोषिक. निदान काही लोकांना तरी अच्छे दिन आलेले दिसतात!

विटेकर 11/02/2015 - 08:55
तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे लघवी केली आणि आपली उर्वरित वर्ष त्यामुळे दर्याची उंची किती वाढली, ते मोजण्यात खर्ची घातली' नम्र नेमाडेला नागवनारा नरम नुस्का ... ख़ास विन्दांचा

असं कसं असं कसं अहिंसा / मनू / बुद्ध ...हे आपण आयात कुठे केलेत ... असो ...नेमाडे वगैरे ..इतकी हाय लेव्हल आपली नाही .. त्यामुळे मी पैला आणि पास !!!

पैसा 06/02/2015 - 17:07
नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन! मराठी लेखकाला ज्ञानपीठ मिळालंय ना!

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित नेमाडे सर, आज एका मराठी सारस्वता ची योग्य दखल घेतली गेली. ज्ञानपिठ पारितोषिक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. टिका स्वयंवर,कोसला, बिढार आणि झुल घेउन जाणाया (उदाहरणार्थ पांडूरंग सांगवीकर) निरर्थकतेचे पापुद्रे सोलून समृद्ध अडगळ बनणार्‍या योद्ध्याला मानाचा मुजरा. (एके काळी आम्ही तुमचे फ्यान होतो, ती तुमची ३० वर्षानी आलेली समृद्ध अडगळ बाहेर येइ पर्यंत)

लाल टोपी 06/02/2015 - 22:26
मराठी दिन काही दिवसांवर आलेला असतांनाच 'कोसला'कारांना मिळालेल्या ज्ञानपिठासाठी हार्दीक अभिनंदन

In reply to by प्रचेतस

राही 07/02/2015 - 16:21
असेच काहीसे, शिवाय त्यांचा तो देशीवाद आणि बेधडक-बेछूट बोलणे अगदी डोक्यात जाते. शिवाय, अन्य साहित्यिकांबद्दलची अगदी तुच्छ वृत्ती. असो. तरी अभिनंदनच.

In reply to by राही

आदूबाळ 07/02/2015 - 17:30
थोडासा pspo प्रश्न: हे देशीवाद काय प्रकरण आहे? म्हणजे "भारतीय लोक/परिस्थिती/संस्कृती वेगलं आहे आणि त्याला परदेशी विद्वानांनी बनवलेले सिद्धांत लागू होत नाहीत" असं काहिसं का?

In reply to by आदूबाळ

प्रचेतस 07/02/2015 - 17:47
थोडंसं असंच काहीसं नेमाड्यांचा देशीवाद म्हणजे ग्रामसंस्था टिकली पाहिजे, परंपरा टिकल्या पाहिजेत. संत, समाजसुधारक, आंबेडकरादिक थोर विचारवंत ह्यांनी नव्या कल्पनांचा पुरस्कार केला त्यामुळे मूळची भारतीय संस्कृती बदलत गेली. खेडी सोडून शहराकडे जाणे चुकीचे आहे. जातिव्यवस्था मोडणं अशक्य आहे. जागतिकीकरणाच्या नादात आपण आपलं स्वत्वं गमावतो आहोत वगैरे वगैरे. वास्तविक व्यक्तिगत जीवनात नेमाडे मात्र नेहमीच आपल्या ह्या भूमिकेशी विसंगत वागतांना दिसतात. उदा. अध्यापनाच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या शहरात जाणे, परदेशी जाउन विद्यार्थ्यांना शिकवणे इत्यादी इत्यादी.

In reply to by प्रचेतस

आदूबाळ 07/02/2015 - 18:39
ओक्के. आपण विसंगत वागलो तरी व्हायचं ते होईलच - म्हणजे ग्रामसंस्था टिकेल वगैरे - असा विचार असावा. म्हणजे एकट्या माणसाच्या कृतीपेक्षा हा रेटा मोठा आहे वगैरे...

नेमाडे यान्चा माज- पॉप्युलर प्रकाशनचे भटकळ त्या काळी नेमाडे आणि गाडगीळ या दोघांची पुस्तके प्रकाशित करीत. नेमाडे भाषणात म्हणाले की सुरवातीला त्यांना गाडगीळ हे लेखक म्हणून आवडत नसत, पण नंतर ते त्यांना आवडायला लागले, याचं कारण म्हणजे आपल्यापेक्षा वाईट लिहिणारा लेखक असला की त्यामुळे आपलं महत्व वाढतं *biggrin*

चौकटराजा 07/02/2015 - 17:29
कोणताही कलावंत किती मोठा आहे ते खरे तर लोकांच्या प्रतिसादाने ठरत असते. लोकांमधे अभ्यासक पण असतात व आस्वादक पण ! या दोन्ही दृष्टीकोनांचा गुणाकार होऊन जो लोकप्रिय होतो तो " खरा" ! पारितोषिके मिळाली तर एकाच पातळीवर एखाद्याचे श्रेष्टत्व ठरते सर्व पातळ्यांवर नाही. यात सारे आले. मी नेमाडेंंचे एकही पुस्तक वाचलेलेच नाही पण ज्ञानपीठ हे मोठे लक्षण आहे श्रेष्टपणाचे ! केवळ या निकषावर नेमाडे याना कुर्निसात !

विकास 07/02/2015 - 19:28
नेमाड्यांचे अभिनंदन! मराठी ज्ञानपिठ विजेत्यांमधे मला वाटते कुसुमाग्रज आणि विंदाच असतील ज्यांच्या लेखनावर टिका झाली नसावी. नेमाड्यांप्रमाणेच खांडेकर देखील लोकप्रियतेप्रमाणेच टिकेचे धनी होते. पण मला वाटते ते महत्वाचे नाही. त्यांनी जे काही मराठी वाड्मयात भरीव योगदान केले आहे त्यासाठी जे योग्य पारीतोषिक आहे ते त्यांना मिळालेले आहे. आणि त्याचा नक्कीच आनंद आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस 07/02/2015 - 20:52
असेच म्हणतो. वादविवाद, मतभेद इत्यादी बाजूला ठेऊन एका मराठी लेखकास हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनापासून आनंद झाला आहे. श्री नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन.

हे अजून एक महत्वाच . कोसला ही कादंबरी प्रकाशकाने--रा.ज. देशमुखांनी, काही वर्षं कुजवली. आमच्या (प्रस्थापित) लेखकांवर टीका करू नका असा दबाव आणण्यासाठी. नेमाडे त्या दडपणाला बधले नाहीत. पण ह्या काळातच त्यांनी मराठी लेखन-वाचन संस्कृतीचा सखोल विचार केला असावा. आपल्या विद्रोहाला भक्कम सामाजिक आधार निर्माण करण्याचा विचार ह्या काळातच पक्का झाला असावा. कोसला नंतरच्या कादंबर्यांमध्ये ही शिफ्ट स्वच्छपणे दिसते. लेखक आणि वाचक ह्या दोन टोकांमध्ये प्रकाशक, वाचनालयं, समीक्षक, विविध संस्था, पुरस्कार असे अनेक दुवे वाचन संस्कृतीत महत्वाचं कार्य पार पाडतात. त्याची बांधणी नेमाडेंनी केली. हे कार्य त्यांनी अतिशय निष्ठेने, तडफेने आणि हिशेबीपणे केलं. हातकणंगलेकर, महानोर, श्याम मनोहर ते अरुण कांबळे ते यू. आर. अनंतमूर्ती अशी एक मोठी रेंज त्यांनी ह्या कार्यात निर्माण केली. विद्वत्ता, पांडित्य ह्या जोरावर साहित्य अकादमी सारख्या संस्थेमध्ये दबदबा निर्माण केला. साहित्य अकादमीची नजर पश्चिमेकडे लागलेली होती ती त्यांनी पूर्वेकडे वळवली. नेमाडे ज्या काळात साहित्य अकादमीमध्ये सक्रिय होते त्या काळातील अकादमीची प्रकाशन पाह्यली तरिही हे सहजपणे ध्यानी येईल. विविध प्रादेशिक भाषांना मान्यता देण्याचं काम केंद्र सरकारने साहित्य अकादमीकडे सोपवलं. ह्या कार्यात नेमाडेंनी कळीची आणि मोलाची भूमिका बजावली. अर्थात त्यांच्या वाट्याला जो काही मर्यादीत अवकाश आला त्यामध्येच हे पाह्यला हवं. वाचकांची अभिरुची बदलल्याशिवाय उच्चवर्णीयांची मिरासदारी मोडून काढता येणार नाही हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. त्यासाठी विरोधकांचा पाणउतारा करणं, त्यांना हास्यास्पद ठरवणं आणि नवी समीक्षा जन्माला घालणं अशा दोन्ही पातळींवर कार्य केलं. हे केवळ साहित्यिक कार्य नव्हतं. तर सामाजिक-राजकीय कार्य होतं. संपन्न भाषा, साहित्यिक मूल्य ह्यासोबतच नेमाडेंच्या नेतृत्व गुणांचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. सामाजिक-राजकीय कार्य म्हटलं की काही दुय्यम तत्वांना मुरड घालावी लागते. उदाहरणार्थ पुरस्कार न स्वीकारणं वगैरे. त्यामुळे मध्यमवर्गीयांतील काही विद्रोहींनी त्यांच्यावर टीकाही केली. पण तोपावेतो नेमाडेंचा सामाजिक आधार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात निर्माण झालेला होता. आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या देशीवादाच्या मांडणीला आधार मिळालेला होता. त्यामुळे ह्या इन्यागिन्या वर्तमानपत्री टीकाकारांची डाळ शिजली नाही. काही अपवाद अर्थातच होते पण लेखकाची नैतिकता ह्या नव्या निकषाच्या आधारे नेमाडेंनी त्यांचा बंदोबस्त केला. साठोत्तरी साहित्याने निर्माण केलेली नवी अभिरुची महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रुजवण्याचं आणि वाचकांची अभिरुची बदलण्याचं मोठं कार्य नेमाडेंच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलं. हिंदू-एक समृद्ध अडगळ, ह्या कादंबरीच्या पहिल्या खंडात नेमाडेंच्या वैचारिक निष्ठा, इतिहासाचं आकलन, भाषा, राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण समर्थपणे प्रतिबिंबित झालं आहे. देशातील नव्या वाचन संस्कृतीला मिळालेली मान्यता म्हणूनही त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराकडे पाह्यला हवं.- फेबु वरून साभार सुनील तांबे

In reply to by प्रदीप

विकास 08/02/2015 - 22:24
दुव्या बद्दल धन्यवाद!
यापूर्वी मराठीमध्ये वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) आणि िवदा करंदीकर यांना ज्ञानपीठ सन्मान मिळाला होता. नेमाडे यांनी 'बिढार' कादंबरीमध्ये (आवृत्ती ४ थी, पान ४१) या तीन लेखकांची किती असभ्य भाषेत नालस्ती केली आहे हे ज्ञानपीठ पुरस्कार समितीला माहीत नसले तरी मराठी वाचक विसरले असतील असे वाटत नाही.
या बद्दल कोणास अधिक माहिती आहे का?

In reply to by विकास

खर तर कोसलाचि विक्री वाढण्यामागे कोसला च्या नंतरच्या आवृत्तीत पु ल देशपांडे यांनी दिलेली सुंदर प्रतिक्रिया हे एक महत्वाचे कारण होते . पण नेमाडे सतत पु ल वर टीका करत . तशी ती तेंडूलकर यांनी पण केली होती 'लेखकराव ' हि नेमाडे यांनी प्रसिद्ध केलेली संकल्पना त्याना पु ल यांच्यावरूनच सुचली होती असे म्हणतात . पण वैक्तिक मला अस वाटत कि कुसुमाग्रज असो वा पुल नेमाडे यांची टीका वैयक्तिक नव्हती . जरी तशी ती सकृतदर्शनी दिसत असली तरी . तिला प्रस्थापित विरुद्ध नवे , आहे रे विरुद्ध नाही रे , ब्राम्हण सारस्वत विरुद्ध बहुजन असे अनेक larger dimension होते . नंतर नेमाडे स्वतःच प्रस्थापित लेखकराव बनले हा मुद्दा वेगळा .

In reply to by पिंपातला उंदीर

अवांतर - बाकी उचकापाचक करत असताना हे एक interesting प्रकरण सापडलं . लेखकांनी लेखकांच्या केलेल्या अपमानावर . भन्नाट आहे . http://flavorwire.com/188138/the-30-harshest-author-on-author-insults-in-history

In reply to by विकास

“बिढार” ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे." " स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? " (चोप्य-पस्ते) दुवा ब्लॉग नेमाने नेमाडेवरुन साभार. -दिलीप बिरुटे

पाषाणभेद 07/02/2015 - 22:29
हे जे काही आहे म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानपीठ वैगेरे वैगेरे ते मिळाल्यामुळे नेमाडेंचे अभिनंदन करतो. एक माहीती हवी होती उदाहरणार्थ म्हणजे नेमाडे हे इंग्रजीचे प्राध्यापक होते ना?

In reply to by पिंपातला उंदीर

विकास 08/02/2015 - 09:56
हा घ्या संदर्भ...
Ban English, says Jnanpith winner, hits out at Naipaul and Rushdie Feb 6, 2015, 11.21PM IST [ Vaibhav Purandare ] MUMBAI: On a day he was declared winner of the 2014 Jnanpith award, India's highest literary honour, Marathi writer Bhalchandra Nemade described English as a "killer language" and calling for its banning from the field of education in India. He also sharply criticized two Indian-origin writers, V S Naipaul and Salman Rushdie, for "pandering to the West" and dismissed their works as being of little value. "Primary as well as secondary education should be in the mother tongue. What is so great about English? There isn't a single epic in the language. We have 10 epics within the Mahabharata itself. Don't make English compulsory; make its elimination compulsory," Nemade (77), who himself has been a teacher of English and comparative literature at various universities including the School of Oriental and African Studies in London, said. He was speaking at a function in Dadar organized by the Matrubhasha Samvardhan Sabha. Nemade is only the fourth Marathi writer to win the award, after V S Khandekar (1974), V V Shirwadkar aka Kusumagraj (1987) and Vinda Karandikar (2003). Espousing his pet theory of 'Deshivaad' (nativism) that rejects globalization, the writer of the 1963 novel Kosla, which is considered one of the seminal works of 20th century Marathi literature, said English had destroyed languages. "In North America, there were 187 languages 150 years ago. Now just 37 remain. Australia had 300 languages; only 65 remain, and of five languages in the UK, only Irish has survived alongside English," Nemade, who is also a linguist, said. While urging Indians to look up to the works of Premchand and others, he excoriated Naipaul and Rushdie in particular. "When Naipaul came to India, he saw an area of darkness. Then he saw a wounded civilization and blamed Islamic rule for the wounds and not the British because he was staying in England. This is how you get your knighthood," Nemade said, quoting from the poet Derek Walcott's acerbic attack on Naipaul in verse. He also questioned the literary value of most of Salman Rushdie's works after Midnight's Children, saying much of the stuff such writers had written did not have a great deal of literary merit. Nemade, who is now working on the second part of a tetralogy (the first part is titled Hindu), said he was rooting for the mother tongue not out of emotionalism but pure science. "Cognition is possible only through the mother tongue," he insisted, and quoted from a 1963 UNESCO document, a statement by linguists made at a Paris convention in 1968 and even a World Bank report to make the case for education in India's native languages. Finally, making a concession for English, he said, "It's not that we shouldn't learn English. We should. But we don't need education in English. Let us treat it like footwear. Keep it outside the home, to be used when needed outside the home."

In reply to by विकास

आदूबाळ 08/02/2015 - 13:48
आपले मत काहीही असो - पण नायपॉल, रश्दी यांच्यावर वैयक्तिक आगपाखड करणे अकारण आहे. चिमुकल्या वॉशिंगटनच्या कुऱ्हाडीची आठवण झाली.

एका मराठी माणसाला हे पारितोषिक मिळाल्याबद्दल आनंद वाटला. अडगळ वगैरे वाचून असे वाटले की ते पुस्तक वाचल्या न वाचल्याने तसाही काही फरक पडला नसता; त्यामुळे 'एका मराठी माणसाला' सोडता बाकी काहीच फरक पडला नाही.

माहितगार 08/02/2015 - 13:40
मी कथा कादंबर्‍यांचा वाचक नसल्याने साहित्याबद्दल समीक्षेतूनच अधुन मधून माहिती घेत असतो. जनस्थान पुरस्कार मिळाल्या नंतरच्या नवशक्तीच्या या अग्रलेखात त्यांच्या साहित्यविषयक प्रतिभेला आमचा आक्षेप नाही किंवा साहित्यातील शिव्यांना आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप त्यांच्या चुकीच्या दंभस्फोटाबद्दल आणि औचित्याचे भान सुटण्यावर आहे. अशी टिका आली होती. हिंदू या कादंबरी बद्दल युनिक फिचर्सवर सुहास पळशीकरांचे समीक्षण आणि मायबोलीवरील साजिरा यांचे रसग्रहणातूनच बरीचशी माहिती मिळाली. भालेराव (अरुण अनंत?) यांचा नेमाने नेमाडे या नावाचा नेमाडेंवर नेमाने टिका करणारा एक ब्लॉगही आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस 10/02/2015 - 16:58
असेच म्हणतो. बाकी माहितगार, आपण कृपया नेमाडेंच्या कादंबर्‍यांबद्दलची विकीपाने सुरू कराल का? एक कोसला सोडलं तर बाकीच्या कादंबर्‍यांबद्दल फारशी माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध नाही. (हाच धागा पुढे वाढवून मराठीतील वेगवेगळ्या साहित्यकृतींबद्दल विकिपीडियावर माहिती टाकली जावी अशी विनंती.)

चिगो 08/02/2015 - 13:54
श्री. भालचंद्र नेमाडे ह्यांचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन..

सव्यसाची 08/02/2015 - 13:56
http://www.loksatta.com/vishesh-news/bhalchandra-nemade-should-return-jnanpith-award-1069374/?SocialMedia
नेमाडे यांनी सन्मान परत करावा या अर्थाचे विनय हर्डीकर यांचे पत्र आज लोकसत्ता मध्ये आहे. विनय हर्डीकर यांनी याधीही नेमाडे यांच्यावर टीका केल्याचे आठवते आहे. लोकसत्ता मधेच वर्षभरापूर्वी लेख होता कि कोसला ला ५० वर्ष पूर्ण झाली त्यासंदर्भात. कुणाला तो लेख मिळाला तर जरूर लिंक द्या.

ईंद्रनिल 08/02/2015 - 15:16
पांडुरंग सांगवीकर उवाच : तर भाऊ हे ज्ञानपिठ पुरस्कार म्हणजे काय अस तुम्ही विचाराल,तर ज्ञानपिठ पुरस्कार म्हणजे तत्कालिन सरकार कुणातरी वयस्कर लेखकाला एक बाहुली किंवा शाल आणि नारळ देऊन आता निवृत्त व्हा किंवा निजधामाला जा असा अप्रत्यक्ष आदेश देत असे त्याला ज्ञानपिठ पुरस्कार म्हणत असत.पण सरकार आणि लेखक म्हनजे काय तर चार एकमेकांना पाण्यात पहानारे दोन पक्षातील लोक एकत्र येऊन जनतेच्या भल्याचा देखावा करुन आपापले खिसे भरत अशा लोकांची टोळी आणि उदाहरणार्थ आमचीच टोळी कशी चांगली यावरुन भांडणाऱ्या लोकांना कार्यकर्ते म्हणत तसेच मराठी लेखक म्हणजे इतर भाषांतील अडगळितले साहित्य वाचुन स्वतःच्या नावावर खपवणारे लोक,हे लेखक लोक स्वतःच्या मुलांना ईंग्रजी भाषेतील शिक्षण देऊन परदेशी पैसा कमवायला पठवत आणि मराठी भाषा संपत चालल्याची हाकाटीही करत असा एक प्रवाद उदाहरणार्थ त्याकाळी होता. त्या काळातील लोकांचे दुटप्पी वर्तन येथेच थांबत न्हवते त्या काळात नाचगाणे करणाऱ्या लोकांना फ़ार मान मिळत असे.हे नाच गाणे करणाऱ्या मुली किंगफ़िशर कॅलेंडर वर नग्न अवस्थेतील फ़ोटो छापवुन घेत,जाहिर कार्यक्रमात जननेद्रियांवर विनोद ऐकुन घेत आणि स्वतः करत पण त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे अर्ध अनावृत्त स्तन छापल्यावर स्त्रियांकडे वाईट दृष्टिने पहाता म्हणुन आरडाओरडा देखिल करत कारन पैसा नामक कागदी वस्तु बुडाली असे त्यांना वाटे.किंगफ़िशर कॅलेंडर म्हणजे काय तर भिंतिवर टांगायचा एक बारा पानी कागद,त्यावर मुलींचे फ़ोटो छापवुन घेण्याचा शौक तत्कालिन उद्योजकाला होता आणि त्या शौकात तो कर्जबाजारी झाला असे समजते.चित्रपट नामक गोष्टीत हे जे जे करत आणि दाखवत त्याच्या बरोबर उलट कृत्य हे प्रत्यक्ष जिवनात करत,असे लोक म्हणजे सिनेस्टार आणि याबद्दल लोक त्यांना डोक्यावर घेत.आपण करतोय ते भारतीय नावाच्या संस्कृतीत आधीपासुनच होते असे ते सांगत यासाठी ते खजुराहोचे पुरावे देत,उदाहरणार्थ आता खजुराहो म्हणजे काय तर नुकत्याच केलेल्या उत्खननातुन खजुराहो म्हणजे बियर नावाचे द्रव्य असलेली बाटली असे निष्पन्न झालेले आहे. त्या काळात ’धर्मनिरपेक्ष"या शब्दावरुन खुप वादविवाद झाला होता असे कागदपत्रांवरुन समजते.धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे शोधन्यासाठी आम्ही आणखी दस्तावेज चाळले असता असा निष्कर्ष निघाला आहे की त्या काळातील लोक काळा,गोरा,पिवळा,असा शारीरिक भेद तर करतच पण कुणाचा देव मोठा आणि कुणाचा धर्म भारी यावरुन एकमेकांचे गळे कापत,या लोकांशिवाय जी जमात होती ती जमात म्हणजे "धर्मनिरपेक्ष".या जमातीचे लोक शाळेच्या दाखल्यावर "धर्मनिरपेक्ष"असे न लिहता स्वतःची जात लिहत किंवा स्वतःच्या घरातील पोराबाळिंचे विवाह स्वजातीतच लावत पण जाहिर चर्चांमधुन धर्मनिरपेक्षतेवर तावातावाने बोलत.याशिवाय विचारवंत नावाची देखिल जमात होती.उदाहरणार्थ बहुसंख्य लोक जे मत व्यक्त करत असत त्याच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना विचारवंत म्हणत.असे लोक कायम क्रिया न करता फ़क्त प्रतिक्रिया देत असत.याबद्दल त्यांना मोठा मान मिळे.विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष जमात यांनी त्या काळात मोठ्ठा गोंधळ उडवुन दिलेला होता असे समजते.

.....ही जी मंडळी आहेत या सगळ्यांनी त्या काळात फ्रँझ काफ्काच्या दाट छायेखाली लेखन केले आहे. यात अजून एक लेखकाचे नाव जोडायचे असल्यास श्याम मनोहर आफळे....पण फ्रँझ काफ्काने माणसाच्या मनातील वैचारिक आंदोलनावर चांगले व सवीस्तर भाष्य करत कादंबर्‍या लिहिल्या तर या लोकांनी त्याच्या विचारांची भ्रष्ट नक्कल करत, जमतील तेवढ्या दगडावर पाय ठेवत, वैचारिक कोलांट्याउड्या मारत लेखन केले. बहुदा काफ्काच्या मेटामॉरफॉसिस मधील सेंटीपिडच्या अनेक तंगड्या यांनी उचलल्या असतील. जेवढ्या तंगड्या जास्त तेवढे जास्त दगड उपयोगात आणता येतात..... "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे." जो माणूस असे लिहू शकतो त्याबद्दल एवढे लिहिणेही वेळेचा अपव्यय आहे पण...... Unfortunately this Gentlemans writing is not worth the honour...if he is gentleman in true sense...पण जसं मेल्यावर दुष्मनी संपुष्टात येते तसे ज्ञानपीठ मिळाल्यावर अभिनंदनही करावेच लागेल....... अर्थात हे माझे मत आहे.........

ईंद्रनिल 08/02/2015 - 16:18
@ पिंपातला उंदिर प्रश्न मला असल्यास उत्तर "हो"आहे. प्रश्न भन्नाट नामक व्यक्तिला असल्यास उत्तर "नाही" असे आहे.

चिरोटा 09/02/2015 - 01:07
नेमाडे ह्यांचे अभिनंदन. अवांतर-भारतिय भाषांतले प्रतिथयश लेखक (पारितोषिक मिळाल्या मिळाल्या!) इण्ग्रजी लेखकांवर टिका का करतात कळत नाही.सलमान रश्दी ह्यांच्या साहित्यकृतीत विशेष गुणवत्ता नाही हे कोसलाकारांना सांगायची गरज काय? रश्दी आवडोत न आवडोत, तेही एक मोठे लेखक आहेत हे मान्य करावे लागते व पुरस्कारांनी उंची मोजायची तर त्यांचीही उंची बरीच आहे.असो.

विटेकर 09/02/2015 - 10:55
वास्तविक नेमाडेंपेक्षा अधिक उजवे , परिणामकारक आणि वास्तवदर्शी लिहिणारे अनेक लेखक मराठीत होते , होऊन गेले... पुलंच्या लेखनाचा मराठी सारस्वतावर आणि माणसांवर जो दिर्घकालीन परिणाम झाला तसा अन्य कोणत्याच लेखकाचा झाला नाही असे माझे नम्र मत आहे. या इथेच मिपावर पुलंच्या लेखनातील कितीतरी संदर्भ सहजपणे येत असतात. आणि पुलंनी काय फक्त मध्यममार्गी गुडी गुडी लिहिले का ? आणि असे अनेक लेखक मराठीत होऊन गेले जे ज्ञानपीठाचे खरे हक्कदार होते ... गोनींदा , कुरुंदकर , दुर्गा भागवत, जयवंत दळवी ,श्री ना ...किती तरी ! ज्यामुळे माणसाच्या जगण्याच्या जाणीवा अधिक प्रगल्भ होतात, हे जग मी अधिक सुंदर करुन जाईन... असे मनापासून वाटायला लावते ते लेखन अधिक समृद्ध ! शेवटी पुरस्काराने काय होते ? लोकांच्या मनावर जो अधिराज्य गाजवतो तो खरा लेखक .. असे आमचे वैयक्तिक मत ! असो , नेमाड्यांचे (तरिसुद्धा) अभिनंदन !

In reply to by विटेकर

हा मासेस विरुद्ध क्लास झगडा सर्वच क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात चालू असतो . सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सलमान खान विरुद्ध नसीर किंवा अमिताभ विरुद्ध इरफान . जितका कलाकार मासेस मध्ये लोकप्रिय किंवा जनाश्रय जास्त तितका क्लास वर्ग त्याची हेटाळणी करतो. पुल किंवा वपु काळे यांच्या लेखनाला जितका जनाश्रय आहे त्याच्या निम्मा पण नेमाड्याना नाही (जरी त्यांची पुस्तक बर्यापैकी खपली असली तरी ). दोन्ही आपल्या जागी श्रेष्ठ आहेत . म्हणजे इंग्रजी साहित्याला जशी रश्दी यांची गरज आहे तशी चेतन भगत ची पण आहेच . नेमाडे याना कितीही पुरस्कार मिळाले तरी जनमानसात पुलंना जे स्थान आहे ते त्यांना कधीही मिळणार नाही . कितीही इतरांची लेखकराव म्हणून हेटाळणी केली तरी नेमाडे यांना हे माहित असेलच

In reply to by पिंपातला उंदीर

फारएन्ड 10/02/2015 - 00:03
मुद्दा बरोबर आहे. पण अमिताभ चे उदाहरण अचूक नाही असे वाटते - कारण त्याचे स्थान क्लासेस व मासेस दोन्हीकडे त्याच्या ऐन भराच्या काळात होते. सलमान चे उदाहरण मासेस साठी व नासिर, इरफान चे क्लासेस साठी बरोबर आहे. (बाकी अमिताभ ने प्रयोग केले नाहीत वगैरेबद्दल वाद नाही, पण 'मासेस' वाला म्हणून शिक्काही कधी नव्हता त्याच्यावर. किंबहुना आर्थिक स्तर, स्त्री-पुरूष, क्लासेस-मासेस यात कोणत्याही एका डायमेन्शन मधे लोकप्रियता न बसणारे अत्यंत दुर्मिळ स्टार्स आहेत त्यात तो आहे -हीरॉइन्स मधे रेखा व माधुरी असाव्यात)

श्रीगुरुजी 09/02/2015 - 21:07
'कोसला' जवळपास ३० वर्षांपूर्वी वाचली होती. वाचून फारसा इंप्रेस झालो नव्हतो. हीच कादंबरी ६-७ वर्षांपूर्वी परत वाचली. दुसर्‍यांदा वाचल्यावरही कादंबरी साधारणच वाटली. 'हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ' अजून वाचलेली नाही. त्यामुळे पास. नेमाड्यांना नक्की का ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले याची कल्पना नाही. असो. मराठी लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन!

फारएन्ड 10/02/2015 - 00:04
कोसला आवडली होती कॉलेज मधे असताना वाचली होती तेव्हा. नंतर अनेक वर्षांनी बिढार वाचू लागलो, पण कंटाळा आल्याने सोडून दिली. आता हिंदू वाचायची उत्सुकता आहे. नेमाडेंचे अभिनंदन!

In reply to by अर्धवटराव

जे पेराल तेच उगवणार ना ! नेमाड्यांनी इतर लेखकांबद्द्ल जे उद्गार काढले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी असे लिहिले तर आश्चर्य वाटायला नको..... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

अर्धवटराव 10/02/2015 - 11:21
:( आणि म्हटलं तरी तो मराठी बाणाच आहे ( असं म्हणायची पद्धत आहे). रश्दि कुटल्या बाण्याचे ?

In reply to by अर्धवटराव

मृत्युन्जय 10/02/2015 - 17:05
रश्दीनी अतिशय अश्लाघ्य आणि अनुचित भाषा वापरली. त्याबद्दल त्यांचा नक्कीच निषेध. पण नेमाड्यांन उगाच नसत्या वादाला तोंड फोडायला सांगितले कोणी होते?

पिशी अबोली 10/02/2015 - 17:08
ज्ञानपीठाबद्दल नेमाडेंचे अभिनंदन. पण ज्ञानपीठ मिळालं म्हणून वाट्टेल ती विधानं त्यांनी करावीत आणि ती लोकांनी डोक्यावर घ्यावीत हा प्रकार घडू नये. असो. मराठी अस्मितेच्या अभिमान्यांना बर्‍याच छान छान गोष्टी पहायला मिळत आहेत/ मिळतील अशी हवा आहे एकूण.. हरकत नाही, पण ते 'माज आहे मराठी असण्याचा' वगैरे गोष्टी टाळून खरोखर मराठीचं संवर्धन व्हावं असं मनापासून वाटतं..

In reply to by पिशी अबोली

पैसा 10/02/2015 - 19:52
नेमकं काय घडलं माहित नाही, पण परवा अचानक मराठी अभिजात भाषा म्हणून स्वीकारली गेली, शिवाय हे ज्ञानपीठ पारितोषिक. निदान काही लोकांना तरी अच्छे दिन आलेले दिसतात!

विटेकर 11/02/2015 - 08:55
तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे लघवी केली आणि आपली उर्वरित वर्ष त्यामुळे दर्याची उंची किती वाढली, ते मोजण्यात खर्ची घातली' नम्र नेमाडेला नागवनारा नरम नुस्का ... ख़ास विन्दांचा
लेखनविषय:
लेखनप्रकार
आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ?

मी,मिपा आणी कोकणी धसका...

जेपी ·

शिद 11/01/2015 - 11:34
तुम्ही दाखवलेल्या प्रसंगावधानामूळे एका माणसाचे प्राण वाचवल्याबद्दल तुमचं खरंच कौतुक. मिपा म्हणजेच जेडी ह्यांच्या लेखाचा फार चांगला उपयोग करून घेतला तुम्ही. :)
हि घटना घडत असताना एकदा खरडफळ्यावर येऊन आंनद व्यक्त केलता..त्यावेळेस आदुबाळ..शिद..आणी काही मिपाकरांनी हा लेख लिहायला भाग पाडल..
धन्यवाद.

पैसा 11/01/2015 - 14:45
चांगलं प्रसंगावधान दाखवलंस! आपल्या नकळत अशी बरीच माहिती मिपावरून डोक्यात गोळा होत असते! लौ यू मिपा!

In reply to by काळा पहाड

जेपी 11/01/2015 - 16:36
थांबा. मागे खफ वर एक सर्पमित्राची लिंक दिलती. ती शोधतो आणी देतो. नेमक काय शिकलो ते कळेल. अवांतर-मी मागे खफवर लातुरातील स्वंयघोषित सर्पमित्राची लिंक दिलती.कुणाला सापडल्यास इथे द्यावी.

In reply to by काळा पहाड

सुबोध खरे 11/01/2015 - 20:34
@काळा पहाड साप म्हणू नये धाकला. कोणताही साप चावला तर पहिल्यांदा जवळचे सरकारी रुग्णालय गाठायचे आणि मग पहायचे कि साप खरंच विषारी होता का? दहा खेपा फुकट गेल्या तरी चालतील अकराव्या खेपेला एक जीव तर वाचेल. बहुतांशी हा जीव त्या घरातील कमावता/ महत्त्वाचा जीव असतो

In reply to by टवाळ कार्टा

जेपी 11/01/2015 - 21:55
लेख नीट बाच ना बे... *beee* . आधी सापाबद्दल फारशी शास्त्रोक्त माहिती नव्हती मला. आमच्या गावाकड साप,विंचु चावला तर आधी भगताकड नेऊन मंत्र मारतात.

In reply to by जेपी

टवाळ कार्टा 11/01/2015 - 22:02
आधी सापाबद्दल फारशी शास्त्रोक्त माहिती नव्हती मला. आमच्या गावाकड साप,विंचु चावला तर आधी भगताकड नेऊन मंत्र मारतात.
अच्छा...मग ठिकाय

अजया 11/01/2015 - 19:38
मिपावर पडिक असण्याचे फायदे असा धागाच काढायला हवा!! एकाचा जीव वाचवण्यासाठी, तिसर्याचा लेख वाचुन मिळालेल्या प्रॆरणेने, दुसर्याने धावपळ केली!मिपा आणि मिपाकर्स _/\_

जॅक डनियल्स 12/01/2015 - 00:25
मस्त जेपी भाऊ. तुम्ही ही बातमी मागे व्यनी करून कळवली होती, तेंव्हाच भारी वाटले होते. मी लिहिलेली माहिती सगळ्या नेटवर उबलब्ध आहे पण ती मिपामुळे आपल्या पर्यंत सोप्या शब्दात पोहचली. "खरचटल्यासारख दिसत होत..नेमक विष अंगात गेलय का?" फुरस्याचे दात खुप छोटे असल्याने खूप वेळा हे समजत नाही आणि तो डिस्कवरी वरती दाखवतात तसा फोटोजेनिक पण चावत नाही. वरती डॉ. लिहिल्याप्रमाणे, सर्पदंश झाल्याझाल्या सरकारी इस्पितळ हाच एकमेव उपाय आहे. धन्यवाद !

स्पंदना 12/01/2015 - 07:06
भारीच!! इतका गंभीर प्रसंग, पण सांगायची इश्टाइल आवडली आहे जेपी भौ!! तरीबी मी काय म्हणते...शेताकडे लय दिवस न जाऊन कस चाललं? रोजच्याला एक फेरी मारायचीच, अश्यान नुसता बांध पलिकडे टाकत शेत बळकावेल कुणीतरी, आनी समजायच पण नाही तुम्हाला.

जेपी 12/01/2015 - 10:23
हि बातमी वाचा..फार जुनी नाही..या बातमी मुळेच मी हा जुना लेख टाकला.ग्रामीण भागात अजुन सापाबद्दल किती निष्काळजी पणा आहे त्याचे एक उदाहरण..बातमी वाईट आहे..पण सांगणे जरुरी आहे. लातुरात एका सर्पमित्राचा मृत्यु या बातमीतिल मुला विषयी पुन्हा कधितरी.

गवि 12/01/2015 - 11:20
उत्तम काम केलेत. प्रसंगावधान दाखवून तातडीने आवश्यक पाऊल उचललेत. तसे केले नसतेत तर कदाचित तो मनुष्य झाडपाला जखमेवर चोळत अथवा कसलातरी उतारा वगैरे तिथे बांधून वाट बघत बसला असता आणि जीव वाचवण्याचा वेळ आणखी कमी झाला असता. हातून झालेल्या अश्या निस्वार्थी मदतींची तुम्हाला भविष्यात नेहमीच धन्यता वाटत राहील.

चिगो 13/01/2015 - 14:08
चांगलं काम केलंत, जेपी.. आणि मिपा नुसतं दंगा-मस्तीचं ठिकाण नसून इथे मिळालेल्या माहितीमुळे कुणाचातरी जीवपण वाचू शकतो, हे पण खासच..

यसवायजी 13/01/2015 - 20:02
पण दुसरा वाचवण्यात यश आलत. >> वाह!! तुंबा झ्याक काम केलंस बघ. बाकी, पायाला घट्ट करकच्चून दोरी वगैरे बांधावी (म्हणजे विष भिनत नाही) आणी थोडी जखम करुन रक्तही वाहू द्यावं असं ऐकलंय. (जा.प्र.टाकावा)

शिद 11/01/2015 - 11:34
तुम्ही दाखवलेल्या प्रसंगावधानामूळे एका माणसाचे प्राण वाचवल्याबद्दल तुमचं खरंच कौतुक. मिपा म्हणजेच जेडी ह्यांच्या लेखाचा फार चांगला उपयोग करून घेतला तुम्ही. :)
हि घटना घडत असताना एकदा खरडफळ्यावर येऊन आंनद व्यक्त केलता..त्यावेळेस आदुबाळ..शिद..आणी काही मिपाकरांनी हा लेख लिहायला भाग पाडल..
धन्यवाद.

पैसा 11/01/2015 - 14:45
चांगलं प्रसंगावधान दाखवलंस! आपल्या नकळत अशी बरीच माहिती मिपावरून डोक्यात गोळा होत असते! लौ यू मिपा!

In reply to by काळा पहाड

जेपी 11/01/2015 - 16:36
थांबा. मागे खफ वर एक सर्पमित्राची लिंक दिलती. ती शोधतो आणी देतो. नेमक काय शिकलो ते कळेल. अवांतर-मी मागे खफवर लातुरातील स्वंयघोषित सर्पमित्राची लिंक दिलती.कुणाला सापडल्यास इथे द्यावी.

In reply to by काळा पहाड

सुबोध खरे 11/01/2015 - 20:34
@काळा पहाड साप म्हणू नये धाकला. कोणताही साप चावला तर पहिल्यांदा जवळचे सरकारी रुग्णालय गाठायचे आणि मग पहायचे कि साप खरंच विषारी होता का? दहा खेपा फुकट गेल्या तरी चालतील अकराव्या खेपेला एक जीव तर वाचेल. बहुतांशी हा जीव त्या घरातील कमावता/ महत्त्वाचा जीव असतो

In reply to by टवाळ कार्टा

जेपी 11/01/2015 - 21:55
लेख नीट बाच ना बे... *beee* . आधी सापाबद्दल फारशी शास्त्रोक्त माहिती नव्हती मला. आमच्या गावाकड साप,विंचु चावला तर आधी भगताकड नेऊन मंत्र मारतात.

In reply to by जेपी

टवाळ कार्टा 11/01/2015 - 22:02
आधी सापाबद्दल फारशी शास्त्रोक्त माहिती नव्हती मला. आमच्या गावाकड साप,विंचु चावला तर आधी भगताकड नेऊन मंत्र मारतात.
अच्छा...मग ठिकाय

अजया 11/01/2015 - 19:38
मिपावर पडिक असण्याचे फायदे असा धागाच काढायला हवा!! एकाचा जीव वाचवण्यासाठी, तिसर्याचा लेख वाचुन मिळालेल्या प्रॆरणेने, दुसर्याने धावपळ केली!मिपा आणि मिपाकर्स _/\_

जॅक डनियल्स 12/01/2015 - 00:25
मस्त जेपी भाऊ. तुम्ही ही बातमी मागे व्यनी करून कळवली होती, तेंव्हाच भारी वाटले होते. मी लिहिलेली माहिती सगळ्या नेटवर उबलब्ध आहे पण ती मिपामुळे आपल्या पर्यंत सोप्या शब्दात पोहचली. "खरचटल्यासारख दिसत होत..नेमक विष अंगात गेलय का?" फुरस्याचे दात खुप छोटे असल्याने खूप वेळा हे समजत नाही आणि तो डिस्कवरी वरती दाखवतात तसा फोटोजेनिक पण चावत नाही. वरती डॉ. लिहिल्याप्रमाणे, सर्पदंश झाल्याझाल्या सरकारी इस्पितळ हाच एकमेव उपाय आहे. धन्यवाद !

स्पंदना 12/01/2015 - 07:06
भारीच!! इतका गंभीर प्रसंग, पण सांगायची इश्टाइल आवडली आहे जेपी भौ!! तरीबी मी काय म्हणते...शेताकडे लय दिवस न जाऊन कस चाललं? रोजच्याला एक फेरी मारायचीच, अश्यान नुसता बांध पलिकडे टाकत शेत बळकावेल कुणीतरी, आनी समजायच पण नाही तुम्हाला.

जेपी 12/01/2015 - 10:23
हि बातमी वाचा..फार जुनी नाही..या बातमी मुळेच मी हा जुना लेख टाकला.ग्रामीण भागात अजुन सापाबद्दल किती निष्काळजी पणा आहे त्याचे एक उदाहरण..बातमी वाईट आहे..पण सांगणे जरुरी आहे. लातुरात एका सर्पमित्राचा मृत्यु या बातमीतिल मुला विषयी पुन्हा कधितरी.

गवि 12/01/2015 - 11:20
उत्तम काम केलेत. प्रसंगावधान दाखवून तातडीने आवश्यक पाऊल उचललेत. तसे केले नसतेत तर कदाचित तो मनुष्य झाडपाला जखमेवर चोळत अथवा कसलातरी उतारा वगैरे तिथे बांधून वाट बघत बसला असता आणि जीव वाचवण्याचा वेळ आणखी कमी झाला असता. हातून झालेल्या अश्या निस्वार्थी मदतींची तुम्हाला भविष्यात नेहमीच धन्यता वाटत राहील.

चिगो 13/01/2015 - 14:08
चांगलं काम केलंत, जेपी.. आणि मिपा नुसतं दंगा-मस्तीचं ठिकाण नसून इथे मिळालेल्या माहितीमुळे कुणाचातरी जीवपण वाचू शकतो, हे पण खासच..

यसवायजी 13/01/2015 - 20:02
पण दुसरा वाचवण्यात यश आलत. >> वाह!! तुंबा झ्याक काम केलंस बघ. बाकी, पायाला घट्ट करकच्चून दोरी वगैरे बांधावी (म्हणजे विष भिनत नाही) आणी थोडी जखम करुन रक्तही वाहू द्यावं असं ऐकलंय. (जा.प्र.टाकावा)
लेखनविषय:
लेखनप्रकार
(सुचना - सदरिल लेखातील घटना दिं.११/०२/२०१४ रोजी घडलेली आहे. हा लेखही त्याच सुमारास लिहीला होता.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा: निकाल

संपादक मंडळ ·

मस्तानी 04/12/2014 - 00:45
धन्यवाद ! पुढच्या स्पर्धेत भाग घेण्याचा उत्साह नक्कीच वाढला प्रतिसादाने ! एक छोटी शंका : मोबाईल ने काढलेले छायाचित्र स्पर्धेत सहभागी करणार नव्हतात असे प्रथम वाटले होते पण नियमावलीत उल्लेखआहे की प्रवेशिका म्हणून मोबाईल ने काढलेले छायाचित्र चलेल. पण मग मेघनाद यांचे चित्र का नाही धरले गेले मतदानात? त्यांनी तसा प्रश्न विचारालाही होता.

In reply to by मस्तानी

पैसा 07/12/2014 - 21:06
लक्षात येताच ताबडतोब मेघनाद यांची प्रवेशिका शेवट अ‍ॅड केली आहे. मोबाईलवरच्या छायाचित्रांसाठी खास स्पर्धा घ्यायचा विचार आहेच. पण तोपर्यंत या स्पर्धेत निर्णय करायचे काम वाचकांवरच सोपवले आहे त्यामुळे मोबाईल किंवा कॅमेरा कशानेही काढलेले फोटो देता येतील.

मस्तानी 04/12/2014 - 00:45
धन्यवाद ! पुढच्या स्पर्धेत भाग घेण्याचा उत्साह नक्कीच वाढला प्रतिसादाने ! एक छोटी शंका : मोबाईल ने काढलेले छायाचित्र स्पर्धेत सहभागी करणार नव्हतात असे प्रथम वाटले होते पण नियमावलीत उल्लेखआहे की प्रवेशिका म्हणून मोबाईल ने काढलेले छायाचित्र चलेल. पण मग मेघनाद यांचे चित्र का नाही धरले गेले मतदानात? त्यांनी तसा प्रश्न विचारालाही होता.

In reply to by मस्तानी

पैसा 07/12/2014 - 21:06
लक्षात येताच ताबडतोब मेघनाद यांची प्रवेशिका शेवट अ‍ॅड केली आहे. मोबाईलवरच्या छायाचित्रांसाठी खास स्पर्धा घ्यायचा विचार आहेच. पण तोपर्यंत या स्पर्धेत निर्णय करायचे काम वाचकांवरच सोपवले आहे त्यामुळे मोबाईल किंवा कॅमेरा कशानेही काढलेले फोटो देता येतील.
लेखनविषय:
http://www.misalpav.com/node/29297 छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा *** नमस्कार मंडळी! चौथ्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. या वेळी स्पर्धेची तसेच मतदानाची मुदत जास्त ठेवली होती. अपेक्षेप्रमाणे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला, तसेच सर्व सदस्यांनी उत्साहाने मतदानही केले. काही अपरिहार्य कारणामुळे निकाल प्रत्यक्ष घोषित करायला जरा उशीर होत आहे. तरी क्षमस्व! सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! पुढची स्पर्धा पाठोपाठ घोषित करत आहोत. विषयाबद्दल तसेच नियम बदलण्याबद्दल काही सूचना असतील तर जरूर कळवा. विजेते छायाचित्र क्र.

नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

विजुभाऊ ·

कोथरुड=उपराजधानी राष्ट्रीय पदार्थ= आळुचे फदफदे राष्ट्रीय रंग =घारा राष्ट्रीय चिन्ह =घारे डोळे राष्ट्रीय प्राणी= पांढरी चिपाडं राष्ट्रीय घोषवाक्य =ध चा मा. उपराजधानी= सहकारनगर राष्ट्रीय संविधान= पुणेरी पाट्या.

In reply to by पैसा

सुहास.. 17/10/2014 - 14:38
हा हा हा !! राष्ट्रीय खेळ आणि खेळाचे मैदान दगडुशेठच्या आसपास आहे का ;) ( अज्ञानी ) वाश्या

In reply to by काळा पहाड

यसवायजी 17/10/2014 - 16:02
@ उल्टं मान वर कराला भ्या वाटाचं तितून जातान >> ते जौद्या, बाकी काय वर करु नगसा म्हंजे झालं. ;) आनी मान उल्टी कशापाई कराची म्हंतो मी? @ पकल्ला तर काय घ्या >> :)) :)) :)) काय पकल्ला म्हनुन र्‍हायले भौ?? टेंशन इल्ले. आपन्हुन कोन कायबी पकडत न्हाई. :))

In reply to by सुहास..

विटेकर 17/10/2014 - 14:50
राष्ट्रीय खेळ .. एकामेकाचे पाय ओढणे हा आहे, त्याला मैदान लागत नाही, पुण्याच्या गल्लीबोळात सभागृहे आहेत आणि प्रत्येक सोसायटीत कम्युनिटी हॉल. "कुठलाही विषय घेऊन काथ्या कुटणे" हा राष्ट्रीय छण्द आहे.

In reply to by सुहास..

पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे राष्ट्रीय कर्तव्य=== सवाई गंधर्व महोत्सवात संगीतातले षष्प काही कळत नसताना अर्ध्याचड्डीत व थ्रीफोर्थात जाणे, जाताना लोड तक्के उश्या घेऊन जाणे, आपण सोडून इतर लोक सांगितीक बाबतीत तुच्छ आहेत अशी नजर ठेवणे, एखादी तान दिर्घ होत गेल्यास तक्के उशी लोडावरुन देहाचे पीठुळ गाठोडे उचलून 'वा वा क्या बात है!जियो!! हे विचित्र हातवार्यांसकट ओरडणे (काहीजण याला 'दाद' म्हणतात) व आजबाजुला कटाक्ष टाकुन आपल्या दर्दीपणाचे किती चाहते आहेत याचा अंदाज घेणे. मैफील चालू असताना पाठीमागच्या पटांगणात 'कोकणस्थी' पदार्थ चरायला जाणे, भाजणीचे थालीपीठ, दडपे पोहे कांदेपोहे वगैरे पदार्थ कधिच न मिळाल्यागत हादडणे, त्यासाठी रांगा लावुन भांडण करणे. हातामध्ये हेल्मेटं घेउन महोत्सवात एन्ट्री मारणे व भेटलेल्या प्रत्येक परिचीतास' ऑफिसवरुन आम्ही दोघे डीरेक्टली इकडेच आलो!(अनुनासिक) असे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याच्या अविर्भावात सांगणे :lol:

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ 17/10/2014 - 15:32
तुला कुठेतरी 'कोकणस्थी मिरची' लागून झालेली गळवे ठुसठुसायला लागली काय, खरे सांग खोते सांगु नकोस ?? तसे जर असेल तर त्यावर उपाय्ही सुचविता येतील, बोल.

In reply to by विनोद१८

कोकणस्थी मिरची>>>> ही घार्या आणि निळ्या रंगात येत असावी! फारच तिखट!!नाकातुन पाणी काढणारी अनुनासिक :lol:

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 16:44
=)) बाकी नेफळे नानांना एखाद्या पिठूळ गाठोड्याची मोहिनी पडल्यामुळे आणि ती निर्दयपणे झिडकारल्यामुळे ते पुण्याची इतक्या कसोशीने विरोधभक्ती करीत असावेत असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच ते सात वर्षात ओबडधोबड गठुडे होते याचा याची डोळा अनुभव घेतला आहे ,त्यामुळे मोहीनी 'पाडून' घेतली नाही. ( याची देही हा शब्द आमच्या चारीत्र्यास शोभत नसल्याने गाळलेला आहे. (बायकोचा एकपत्नीव्रती 'अहो नाना' ) )

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 17/10/2014 - 17:28
आम्हांला पुरचुंडी चांगली असल्याशी मतलब. मग ती पुणेरी असो नायतर अजून कुठली. तुम्हांला मात्र पुणेरी पुरचुंडीच जास्त भावते असं दिसतंय =))

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 17/10/2014 - 14:37
माई, नसलं तरी थोड्याच दिवसात येईल. आमच्या फौजांना त्याला कोथरूड संस्थानात विलीन करण्यासाठी तिकडे कूच करण्याचे आदेश दिले आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हरकाम्या 18/10/2014 - 12:11
नानासाहेब तुम्ही बर्याच गोष्टी विसरलात. १) राष्ट्रीय पोषाख २) राष्त्रीय " शिवी " या वयात विसर्भोळेपणा वाढला की काय?

वेल्लाभट 17/10/2014 - 14:31
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही. यातून मोडेन पण वाकणार नाही हा राष्ट्रीय संदेश प्रतीत होईल.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ 17/10/2014 - 15:23
त्यापेक्षा तो रबरासारख्या चिवट ( चिकट नाही) पदार्थापासून बनवावा. म्हणजे इथे कोणताही विषय कितीही ताणता येतो हे आपोआप अभिप्रेत होईल

विजुभाऊ 17/10/2014 - 14:48
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही.
तरीही तो थोडासा वक्रच राहील. झेंड्यातूनही आमचा तिरकसपणा दिसला पाहिजे

पैसा 17/10/2014 - 15:01
काय प्रतिसाद आहेत एकेक! थांबा, अजून मृत्युंजयाने तुम्हाला अनुल्लेखाने मारले आहे तोपर्यंत! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 15:05
कोंढवा पुण्यात घेणार की त्यावर सुलतानढवा करणार? मुंढव्याचे काय? झालंच तर घोरपडीला घोरपड लावून पाडणार की हाडे पसरून हडपसरपर्यंत जाणार?

In reply to by इरसाल

बॅटमॅन 17/10/2014 - 16:56
पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे मुळा-मुठा नामक एका मोठ्या गटारीतील बादलीभर पाणी अंगावर ओतून घेणे. तसे रोज रोज केले तर रोगप्रतिकारक शक्ती आक्षी लंडन की विटामिन गोली खाल्यावर पावर वाढते तशी वाढते म्हणे.

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ 17/10/2014 - 16:50
प्रमोद देर्देकर - राष्ट्रीय पक्षी - कावळा
दर्दुकाका. तुमचे म्हणणे बरोबर आहे. तो तसा असण्याचे कारण म्हणजे पुणेकर म्हणतो समोर दिसणारा कावळाच बरा. दुसरा कोणता पक्षी बघण्यासाठी उगीचच " का वळा ?"

In reply to by प्रमोद देर्देकर

हरकाम्या 18/10/2014 - 12:16
राष्ट्रीय पक्षी " कावळा " निवडलेला आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होण्यापुर्वी तो कावळा " काळा " का "गोरा" यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. असे माझे मत आहे.

कंजूस 17/10/2014 - 16:14
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे.

In reply to by कंजूस

बॅटमॅन 17/10/2014 - 16:28
लक्ष????? अरे कुठे नेऊन ठेवलं शुद्धलेखन माझं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! १००१ वेळा लिहा. लक्ष नव्हे लक्ष्य. छ्या:!!!! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.

In reply to by बॅटमॅन

कंजूस 17/10/2014 - 18:25
चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता बाण काय परत येणार आहे ? आणि TAR-GATE ही लिहिलं नाही चुकून TARGET लिहिलं. आता १९ तारखेपर्यंत १००१वेळा लिहित बसतो 'लक्ष्य'. अक्षम्य अपराध घडला तोही या पुण्यनगरीच्या लेखात.क्षमा असावी.

सुहास.. 17/10/2014 - 16:23
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे. >>> =)) =)) =)) हा आला टिपिकल पुणेरी प्रतिसाद !!

In reply to by विजुभाऊ

हरकाम्या 18/10/2014 - 14:08
स्वतन्त्र " नळस्टॉप " झालाच पाहिजे. आणि तिथे "विजुभाउंचा " पुर्णाक्रुती पूतळा उभा राहिलाच पाहिजे. पाहिजे तर उपराजधानीत मी आत्तापासुन निधी गोळा करायला सुरुवात करतो. लवकरच तुम्हाला तिथ " निधी गोळा करण्यासाठी लावलेली. पुणेकरांचे संध्याकाळचे लाड्के खाद्य असलेली वडापावची गाडी दिसेल.तिथ " वडापाव " खाउनझाल्यानंन्तर डब्यात " वर्गणी " टाकण्यास विसरु नये ही नम्र विनन्ती.

In reply to by हरकाम्या

विजुभाऊ 18/10/2014 - 14:34
हरकाम्या, विजुभाऊ हे पुण्याबाहेरचे आहेत. ते ज्यानी पेषव्याची नेमणूक केली त्या छत्रपतींच्या गावचे आहेत. तसेच सध्या मुम्बईवासी असतात. पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे मधे परदेशी लोकांचे कसले पुतळे उभारताय?

In reply to by सुहास..

डॉलर पाउंड रुपया येन युरो वगैरे चलनांना टक्कर देण्यासाठी 'मोदक' नावाचे नवे राष्ट्रीय चलन सुरु करावे व त्यावर उकडीच्या मोदकाचे चित्र राष्ट्रीय चिन्ह याअर्थी छापावे ,सदर चित्रात मोदकावरचे तूप(साजुक) शोधूनही सापडले नाही पाहिजे,सापडल्यास तो राष्ट्रद्रोह समजावा व आरोपीस वसंतव्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्प गुंफताना उपस्थीत राहण्याची क्षिशा देण्यात यावी व नंतर व्याख्यानावरील प्रश्नोत्तरे विचारावीत. पुरेपुर कोल्हापुर व रस्सामंडळास सांस्कृतीक राजधानीचा संयुक्त दर्जा द्यावा.

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 17/10/2014 - 17:49
आमच्या से.बा.ला राष्ट्रीय महारस्ता
अहो पुण्यात सगळेच महा असतं. ( पुण्यात सगळेच महापंडीत असतात .नुसते पंडीत असे म्हंटले तर ते आडनाव सजावे.::- संदर्भः पु.लं : _ तुम्हाला पुणेकर मुम्बैकर की नागपुरकर....... )

लक्ष्मी रोड्चा पुणेकरांना अतिशय अभिमान असतो.पुण्याची आर्थिक राजधानी तेथे होईल.हिंजवडी,खरडी,पिंपळे (गुरव्,सौदागर्,निलख) ह्यांना सिलिकॉन व्हॅली बनवता येईल. वाकडला तुमचा तो ईमिग्रेशन चेक पोस्ट होवू शकेल.

जेपी 17/10/2014 - 17:33
नाना-मामा च्या धर्तीवर मी नविन चित्रपट बनवत आहे. शिर्षक आहे "नाना आणी माई" कलाकारांची ऑडीशन चालु आहे. ईच्छुकांनी व्यनी टाकावा. प्रोड्युसर-जेपी

In reply to by बॅटमॅन

रामनाथ मिसळ नकॅ तर पीरीपुकरांना काय बेडेकरचे तिखट पाणी प्यायचे आहे काय!

पुणे माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव नाहीत. माझ्या देशाचा मला जाज्वल्य अभिमान आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला जाज्वल्य अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी जन्मतः आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा किमान शब्दांत कमाल अपमान करीन. आणि प्रत्येकाशी तुसडेपणाने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी फटकून वागण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचा अपमान आणि त्यांची फजिती ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. ;)

In reply to by स्वामी संकेतानंद

बॅटमॅन 17/10/2014 - 18:05
हा हा हा, परफेक्ट!!!! श्रीफल आणि महावस्त्रासकट शिक्रण व मटार उसळ या राष्ट्रीय २ कोर्स डिनरने स्वामींना सन्मानित केल्या जावे असा प्रस्ताव मी मजलिस-ए-शूरा-अल-पूना इथे पेश करतो.

In reply to by यसवायजी

शिक्रण आणि मटारची उसळ ही पुणेरी चंगळवादाची कमाल परीसीमा आहे हे वाट चुकलेल्या पुणेकरांना समजावे यासाठी' पुरेपुर शिकरण'(शिकरण शब्दाची फोड करु नये) नावाची उपहारगृहं सरकारी कार्यालयात चालू करावीत.

कोथरुड=उपराजधानी राष्ट्रीय पदार्थ= आळुचे फदफदे राष्ट्रीय रंग =घारा राष्ट्रीय चिन्ह =घारे डोळे राष्ट्रीय प्राणी= पांढरी चिपाडं राष्ट्रीय घोषवाक्य =ध चा मा. उपराजधानी= सहकारनगर राष्ट्रीय संविधान= पुणेरी पाट्या.

In reply to by पैसा

सुहास.. 17/10/2014 - 14:38
हा हा हा !! राष्ट्रीय खेळ आणि खेळाचे मैदान दगडुशेठच्या आसपास आहे का ;) ( अज्ञानी ) वाश्या

In reply to by काळा पहाड

यसवायजी 17/10/2014 - 16:02
@ उल्टं मान वर कराला भ्या वाटाचं तितून जातान >> ते जौद्या, बाकी काय वर करु नगसा म्हंजे झालं. ;) आनी मान उल्टी कशापाई कराची म्हंतो मी? @ पकल्ला तर काय घ्या >> :)) :)) :)) काय पकल्ला म्हनुन र्‍हायले भौ?? टेंशन इल्ले. आपन्हुन कोन कायबी पकडत न्हाई. :))

In reply to by सुहास..

विटेकर 17/10/2014 - 14:50
राष्ट्रीय खेळ .. एकामेकाचे पाय ओढणे हा आहे, त्याला मैदान लागत नाही, पुण्याच्या गल्लीबोळात सभागृहे आहेत आणि प्रत्येक सोसायटीत कम्युनिटी हॉल. "कुठलाही विषय घेऊन काथ्या कुटणे" हा राष्ट्रीय छण्द आहे.

In reply to by सुहास..

पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे राष्ट्रीय कर्तव्य=== सवाई गंधर्व महोत्सवात संगीतातले षष्प काही कळत नसताना अर्ध्याचड्डीत व थ्रीफोर्थात जाणे, जाताना लोड तक्के उश्या घेऊन जाणे, आपण सोडून इतर लोक सांगितीक बाबतीत तुच्छ आहेत अशी नजर ठेवणे, एखादी तान दिर्घ होत गेल्यास तक्के उशी लोडावरुन देहाचे पीठुळ गाठोडे उचलून 'वा वा क्या बात है!जियो!! हे विचित्र हातवार्यांसकट ओरडणे (काहीजण याला 'दाद' म्हणतात) व आजबाजुला कटाक्ष टाकुन आपल्या दर्दीपणाचे किती चाहते आहेत याचा अंदाज घेणे. मैफील चालू असताना पाठीमागच्या पटांगणात 'कोकणस्थी' पदार्थ चरायला जाणे, भाजणीचे थालीपीठ, दडपे पोहे कांदेपोहे वगैरे पदार्थ कधिच न मिळाल्यागत हादडणे, त्यासाठी रांगा लावुन भांडण करणे. हातामध्ये हेल्मेटं घेउन महोत्सवात एन्ट्री मारणे व भेटलेल्या प्रत्येक परिचीतास' ऑफिसवरुन आम्ही दोघे डीरेक्टली इकडेच आलो!(अनुनासिक) असे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याच्या अविर्भावात सांगणे :lol:

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ 17/10/2014 - 15:32
तुला कुठेतरी 'कोकणस्थी मिरची' लागून झालेली गळवे ठुसठुसायला लागली काय, खरे सांग खोते सांगु नकोस ?? तसे जर असेल तर त्यावर उपाय्ही सुचविता येतील, बोल.

In reply to by विनोद१८

कोकणस्थी मिरची>>>> ही घार्या आणि निळ्या रंगात येत असावी! फारच तिखट!!नाकातुन पाणी काढणारी अनुनासिक :lol:

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 16:44
=)) बाकी नेफळे नानांना एखाद्या पिठूळ गाठोड्याची मोहिनी पडल्यामुळे आणि ती निर्दयपणे झिडकारल्यामुळे ते पुण्याची इतक्या कसोशीने विरोधभक्ती करीत असावेत असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच ते सात वर्षात ओबडधोबड गठुडे होते याचा याची डोळा अनुभव घेतला आहे ,त्यामुळे मोहीनी 'पाडून' घेतली नाही. ( याची देही हा शब्द आमच्या चारीत्र्यास शोभत नसल्याने गाळलेला आहे. (बायकोचा एकपत्नीव्रती 'अहो नाना' ) )

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 17/10/2014 - 17:28
आम्हांला पुरचुंडी चांगली असल्याशी मतलब. मग ती पुणेरी असो नायतर अजून कुठली. तुम्हांला मात्र पुणेरी पुरचुंडीच जास्त भावते असं दिसतंय =))

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काळा पहाड 17/10/2014 - 14:37
माई, नसलं तरी थोड्याच दिवसात येईल. आमच्या फौजांना त्याला कोथरूड संस्थानात विलीन करण्यासाठी तिकडे कूच करण्याचे आदेश दिले आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हरकाम्या 18/10/2014 - 12:11
नानासाहेब तुम्ही बर्याच गोष्टी विसरलात. १) राष्ट्रीय पोषाख २) राष्त्रीय " शिवी " या वयात विसर्भोळेपणा वाढला की काय?

वेल्लाभट 17/10/2014 - 14:31
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही. यातून मोडेन पण वाकणार नाही हा राष्ट्रीय संदेश प्रतीत होईल.

In reply to by वेल्लाभट

विजुभाऊ 17/10/2014 - 15:23
त्यापेक्षा तो रबरासारख्या चिवट ( चिकट नाही) पदार्थापासून बनवावा. म्हणजे इथे कोणताही विषय कितीही ताणता येतो हे आपोआप अभिप्रेत होईल

विजुभाऊ 17/10/2014 - 14:48
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा झेंडा हा कापडी नसून लाकडी किंवा लोखंडी अशा कठीण स्थायू पदार्धाचा असावा. जेणेकरून तो ताठच्या ताठ राहील आणि वा-याबि-याने वाकणार नाही.
तरीही तो थोडासा वक्रच राहील. झेंड्यातूनही आमचा तिरकसपणा दिसला पाहिजे

पैसा 17/10/2014 - 15:01
काय प्रतिसाद आहेत एकेक! थांबा, अजून मृत्युंजयाने तुम्हाला अनुल्लेखाने मारले आहे तोपर्यंत! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 17/10/2014 - 15:05
कोंढवा पुण्यात घेणार की त्यावर सुलतानढवा करणार? मुंढव्याचे काय? झालंच तर घोरपडीला घोरपड लावून पाडणार की हाडे पसरून हडपसरपर्यंत जाणार?

In reply to by इरसाल

बॅटमॅन 17/10/2014 - 16:56
पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे मुळा-मुठा नामक एका मोठ्या गटारीतील बादलीभर पाणी अंगावर ओतून घेणे. तसे रोज रोज केले तर रोगप्रतिकारक शक्ती आक्षी लंडन की विटामिन गोली खाल्यावर पावर वाढते तशी वाढते म्हणे.

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ 17/10/2014 - 16:50
प्रमोद देर्देकर - राष्ट्रीय पक्षी - कावळा
दर्दुकाका. तुमचे म्हणणे बरोबर आहे. तो तसा असण्याचे कारण म्हणजे पुणेकर म्हणतो समोर दिसणारा कावळाच बरा. दुसरा कोणता पक्षी बघण्यासाठी उगीचच " का वळा ?"

In reply to by प्रमोद देर्देकर

हरकाम्या 18/10/2014 - 12:16
राष्ट्रीय पक्षी " कावळा " निवडलेला आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होण्यापुर्वी तो कावळा " काळा " का "गोरा" यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. असे माझे मत आहे.

कंजूस 17/10/2014 - 16:14
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे.

In reply to by कंजूस

बॅटमॅन 17/10/2014 - 16:28
लक्ष????? अरे कुठे नेऊन ठेवलं शुद्धलेखन माझं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! १००१ वेळा लिहा. लक्ष नव्हे लक्ष्य. छ्या:!!!! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.

In reply to by बॅटमॅन

कंजूस 17/10/2014 - 18:25
चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता बाण काय परत येणार आहे ? आणि TAR-GATE ही लिहिलं नाही चुकून TARGET लिहिलं. आता १९ तारखेपर्यंत १००१वेळा लिहित बसतो 'लक्ष्य'. अक्षम्य अपराध घडला तोही या पुण्यनगरीच्या लेखात.क्षमा असावी.

सुहास.. 17/10/2014 - 16:23
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे. >>> =)) =)) =)) हा आला टिपिकल पुणेरी प्रतिसाद !!

In reply to by विजुभाऊ

हरकाम्या 18/10/2014 - 14:08
स्वतन्त्र " नळस्टॉप " झालाच पाहिजे. आणि तिथे "विजुभाउंचा " पुर्णाक्रुती पूतळा उभा राहिलाच पाहिजे. पाहिजे तर उपराजधानीत मी आत्तापासुन निधी गोळा करायला सुरुवात करतो. लवकरच तुम्हाला तिथ " निधी गोळा करण्यासाठी लावलेली. पुणेकरांचे संध्याकाळचे लाड्के खाद्य असलेली वडापावची गाडी दिसेल.तिथ " वडापाव " खाउनझाल्यानंन्तर डब्यात " वर्गणी " टाकण्यास विसरु नये ही नम्र विनन्ती.

In reply to by हरकाम्या

विजुभाऊ 18/10/2014 - 14:34
हरकाम्या, विजुभाऊ हे पुण्याबाहेरचे आहेत. ते ज्यानी पेषव्याची नेमणूक केली त्या छत्रपतींच्या गावचे आहेत. तसेच सध्या मुम्बईवासी असतात. पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे मधे परदेशी लोकांचे कसले पुतळे उभारताय?

In reply to by सुहास..

डॉलर पाउंड रुपया येन युरो वगैरे चलनांना टक्कर देण्यासाठी 'मोदक' नावाचे नवे राष्ट्रीय चलन सुरु करावे व त्यावर उकडीच्या मोदकाचे चित्र राष्ट्रीय चिन्ह याअर्थी छापावे ,सदर चित्रात मोदकावरचे तूप(साजुक) शोधूनही सापडले नाही पाहिजे,सापडल्यास तो राष्ट्रद्रोह समजावा व आरोपीस वसंतव्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्प गुंफताना उपस्थीत राहण्याची क्षिशा देण्यात यावी व नंतर व्याख्यानावरील प्रश्नोत्तरे विचारावीत. पुरेपुर कोल्हापुर व रस्सामंडळास सांस्कृतीक राजधानीचा संयुक्त दर्जा द्यावा.

In reply to by यसवायजी

विजुभाऊ 17/10/2014 - 17:49
आमच्या से.बा.ला राष्ट्रीय महारस्ता
अहो पुण्यात सगळेच महा असतं. ( पुण्यात सगळेच महापंडीत असतात .नुसते पंडीत असे म्हंटले तर ते आडनाव सजावे.::- संदर्भः पु.लं : _ तुम्हाला पुणेकर मुम्बैकर की नागपुरकर....... )

लक्ष्मी रोड्चा पुणेकरांना अतिशय अभिमान असतो.पुण्याची आर्थिक राजधानी तेथे होईल.हिंजवडी,खरडी,पिंपळे (गुरव्,सौदागर्,निलख) ह्यांना सिलिकॉन व्हॅली बनवता येईल. वाकडला तुमचा तो ईमिग्रेशन चेक पोस्ट होवू शकेल.

जेपी 17/10/2014 - 17:33
नाना-मामा च्या धर्तीवर मी नविन चित्रपट बनवत आहे. शिर्षक आहे "नाना आणी माई" कलाकारांची ऑडीशन चालु आहे. ईच्छुकांनी व्यनी टाकावा. प्रोड्युसर-जेपी

In reply to by बॅटमॅन

रामनाथ मिसळ नकॅ तर पीरीपुकरांना काय बेडेकरचे तिखट पाणी प्यायचे आहे काय!

पुणे माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव नाहीत. माझ्या देशाचा मला जाज्वल्य अभिमान आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला जाज्वल्य अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी जन्मतः आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा किमान शब्दांत कमाल अपमान करीन. आणि प्रत्येकाशी तुसडेपणाने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी फटकून वागण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचा अपमान आणि त्यांची फजिती ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. ;)

In reply to by स्वामी संकेतानंद

बॅटमॅन 17/10/2014 - 18:05
हा हा हा, परफेक्ट!!!! श्रीफल आणि महावस्त्रासकट शिक्रण व मटार उसळ या राष्ट्रीय २ कोर्स डिनरने स्वामींना सन्मानित केल्या जावे असा प्रस्ताव मी मजलिस-ए-शूरा-अल-पूना इथे पेश करतो.

In reply to by यसवायजी

शिक्रण आणि मटारची उसळ ही पुणेरी चंगळवादाची कमाल परीसीमा आहे हे वाट चुकलेल्या पुणेकरांना समजावे यासाठी' पुरेपुर शिकरण'(शिकरण शब्दाची फोड करु नये) नावाची उपहारगृहं सरकारी कार्यालयात चालू करावीत.
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......