२०१४-निवडणुकांची रणधुमाळी
२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता.
ब्रीटीशांनाही भारताला स्वातंत्र्य तर मिळालेय पण ते कुठपर्यंत टिकवता येईल ह्याबाबत शंका होती .पण आपल्या देशाने ती खोटी ठरवली व देशाचा कारभार यशस्वीरीत्या केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जे महान नेते होते त्यांचे आदर्श नवीन पिढी समोर होते. देशाची भक्कम घटना नि त्या घटनेला न्याय देणारे राज्यकर्ते भारताला लाभले हि आपल्या देशासाठी मोठी सुदैवाची बाब आहे. सत्ताधार्यांकडून काही प्रमाणात घटनेला धाब्यावर बसवण्याचेही प्रयत्न झाले पण ते यशस्वी होवू शकले नाही. भारताची घटना हि योग्य असल्यानेच आणि सुजाण राज्यकर्ते लाभल्यानेच भारताचा विकास झाला. अन्यथा आपला देश हा पाकिस्तानच्या वाटेने कधीच गेला असता.आपण आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झालो पण आज पाकिस्तानची अवस्था काय आहे हे साऱ्या जगाला दिसतेय धर्मावर आधारित राजकारण केल्याची विषारी फळे आज तिथली जनता भोगतेय.
आज आपण कॉम्पुटर युगात आहोत हेही राज्याकार्त्यांच्याच दूरदृष्टीचे परिणाम. याचा अर्थ देशात सारे आलबेल आहे असे नव्हे प्रश्न समस्या असायच्याच पण त्याच्याशी धैर्याने मुकाबला करण्यात येत आहे. जगात असा एकही देश नाही जेथे सारे आलबेल असेल. भारत स्वातंत्र्य होवून ६६ वर्षे उलटली ६६ वर्षाचा हा कालावधी मानवी जीवनासाठी मोठा कालावधी वाटत असला तरी देशासाठी हा अत्यंत लहान कालावधी आहे. ह्या इतक्या कमी कालावधीत देश सर्वच क्षेत्रात ज्या वेगाने मुसंडी मारत आहे ते पाहून सर्व भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला पाहिजे.
देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अजूनही सर्व समस्या सुटलेल्या नाहीत पण पेला अर्धा भरलाय, ह्यात आनंद मानायचा कि अर्धा रिकामा आहे ह्याचे दुखः करत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने बरीच जनता पेला अर्धा रिकामा आहे म्हणून दुख करणारी आहे. देशाच्या विकासातही काही महाभाग भकास काय आहे हे शोधत बसतात. तर आदर्श राज्यकर्ते ते असतात जे भकासातून विकास करून दाखवतात.
२०१४ च्या निवडणुकीत देशात पुढील प्रमाणे स्तिथी येवू शकते व त्यानुसार कोण प्रधानमंत्री बनू शकतो ह्याबद्दलचा हा अंदाज
१)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी
२)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव
३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात.
प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीचा ह्या निवडणुकीवर प्रभाव राहील. आप सारखी नवीन पार्टी बरीच मते मिळवू शकते. परंतु सत्तेचे सोपान मात्र कॉंग्रेस किंवा तिसर्या आघाडीकडेच राहतील असे देशातील सध्याचे वातावरण आहे.
भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते.
शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.
वर्गीकरण
शुभेच्छा ...
In reply to शुभेच्छा ... by छोटा डॉन
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सचीन
धन्यवाद
In reply to शुभेच्छा ... by छोटा डॉन
१++++++++++++
सचीन भाऊ कढुन आणखीन एक विडंबन
भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या
In reply to भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या by मृत्युन्जय
दुरुस्ती
मिपा सध्ध्या मार्केटिंग साठी
सच्च्चिन...सच्च्चिन...
+१
In reply to +१ by क्लिंटन
+१००००...०
विचार प्रवर्तक लेख....
In reply to विचार प्रवर्तक लेख.... by मुक्त विहारि
त्यात त्रिफळाचित व्हायचे कारण
In reply to त्यात त्रिफळाचित व्हायचे कारण by ग्रेटथिन्कर
परफेक्ट....
In reply to परफेक्ट.... by सुहासदवन
देशाचे भले करायचे असेल तर
In reply to देशाचे भले करायचे असेल तर by सचीन
पुरोगामी म्हन्जी??
In reply to पुरोगामी म्हन्जी?? by अनुप ढेरे
ढेरेजी पुरोगामी म्हणजे ठावूक
In reply to ढेरेजी पुरोगामी म्हणजे ठावूक by सचीन
स'चीन'जी यांच्या हो ला हो
In reply to ढेरेजी पुरोगामी म्हणजे ठावूक by सचीन
गडे सांगाना पुरोगामी पणा
मनोरजंक माहिति
"लालूजी धर्मांधाना
In reply to "लालूजी धर्मांधाना by होबासराव
तुमची भाकिते माझ्या नावावर
राहुल गांधि पंतप्रधान
बहुतांशी सहमत, फक्त..
In reply to बहुतांशी सहमत, फक्त.. by विकास
बरोबर आहे..
विनोद वीर
In reply to विनोद वीर by होबासराव
होबास राव एका प्रतिक्रियेत
In reply to विनोद वीर by होबासराव
अजुन किती विनोदी लिहिणार हो
In reply to विनोद वीर by होबासराव
एखादा हसुन हसुन मेला तर
In reply to एखादा हसुन हसुन मेला तर by यसवायजी
(No subject)
अहो मालक तुम्हि माझी पहिलि
In reply to अहो मालक तुम्हि माझी पहिलि by होबासराव
अरेच्च्या उपरोध असा असतो काय!
In reply to अरेच्च्या उपरोध असा असतो काय! by सचीन
बाकी काहिही असुदे....पण काय
In reply to अरेच्च्या उपरोध असा असतो काय! by सचीन
शाब्ब्बास सचिन शेट
In reply to शाब्ब्बास सचिन शेट by चौकटराजा
@ चौरा काका
In reply to @ चौरा काका by मुक्त विहारि
अहो भावी घटनाकार आहेत चौरा
In reply to अहो भावी घटनाकार आहेत चौरा by सचीन
खरे तर मी माझा वेळ वाया घालवणार न्हवतो पण..चला....
In reply to खरे तर मी माझा वेळ वाया घालवणार न्हवतो पण..चला.... by मुक्त विहारि
खी खी खी खी खी खी खी खी खी खी
In reply to अहो भावी घटनाकार आहेत चौरा by सचीन
आपण अगदी
In reply to आपण अगदी by चौकटराजा
एकही नया पैसा न घेता
In reply to एकही नया पैसा न घेता by सचीन
मला नाही वाटत कुठल्याही
In reply to एकही नया पैसा न घेता by सचीन
अच्छा ! आस्सं होय ?
In reply to अच्छा ! आस्सं होय ? by चौकटराजा
कोठलेही रिझर्वेशन न मागता ! ?
In reply to कोठलेही रिझर्वेशन न मागता ! ? by सचीन
प्रश्नचिन्ह कशाला ?
In reply to प्रश्नचिन्ह कशाला ? by चौकटराजा
?
In reply to प्रश्नचिन्ह कशाला ? by चौकटराजा
चौरा मला वाटाते प्रश्न चुकीचा
In reply to चौरा मला वाटाते प्रश्न चुकीचा by मृत्युन्जय
अगदी मान्य
In reply to अरेच्च्या उपरोध असा असतो काय! by सचीन
@ सचीन....
सत्तेचा स्वीकार केल्यावर...
In reply to सत्तेचा स्वीकार केल्यावर... by हुप्प्या
हुप्प्या तुम्हालाही सोनियांना
लेख मनोरजंक आहे
हैला
In reply to हैला by विनायक प्रभू
नॉस्टर् डंबस
In reply to हैला by विनायक प्रभू
नॉस्टर् डंबस की नॉस्टर् डँबीस
हि चालबाजी चालणार नाहि.
काँग्रेसच सत्तेत यावी.
In reply to काँग्रेसच सत्तेत यावी. by संग्राम कदम
साऱ्या गोरगरीब,धर्मनिरपेक्ष,
प्रधानमंत्री की पंतप्रधान
In reply to प्रधानमंत्री की पंतप्रधान by निल्या१
ब्रिगेड चा फतवाच आहे तसा
In reply to ब्रिगेड चा फतवाच आहे तसा by लोटीया_पठाण
ज ब रा
In reply to ब्रिगेड चा फतवाच आहे तसा by लोटीया_पठाण
पंत प्रधान पेक्षा
देशाच्या विकासाचे नियोजन
In reply to देशाच्या विकासाचे नियोजन by खटपट्या
कॉंग्रेस वगळता इतर पक्षांचे
In reply to कॉंग्रेस वगळता इतर पक्षांचे by सचीन
म्हणजे कोन्ग्रेस ने
In reply to म्हणजे कोन्ग्रेस ने by खटपट्या
जपानचे लोक सज्जन आहेत त्यांनी
In reply to जपानचे लोक सज्जन आहेत त्यांनी by सचीन
जातींचा आणि विकासाचा काय
In reply to जातींचा आणि विकासाचा काय by खटपट्या
जातीचा आणि विकासाचा काहीच
In reply to जातीचा आणि विकासाचा काहीच by सचीन
तुमच्या हसण्याला माझी हरकत
पप्पूच्या निमित्ताने भारताला
In reply to पप्पूच्या निमित्ताने भारताला by मंदार दिलीप जोशी
>>> पप्पूच्या निमित्ताने
In reply to >>> पप्पूच्या निमित्ताने by श्रीगुरुजी
राष्ट्रीय फेकू ऑलंपियाडमध्ये
In reply to पप्पूच्या निमित्ताने भारताला by मंदार दिलीप जोशी
दैत्यापेक्षा विदुषक बरा!
In reply to दैत्यापेक्षा विदुषक बरा! by सचीन
आता वर दिलेल्या नावांपैकी
लोक एकतर स्वतः अंधळे असतात .
In reply to लोक एकतर स्वतः अंधळे असतात . by अद्द्या
सुखी राहा
पुन्हा एकदा जबरदस्त विनोदी
कालपासून दहावेंदा वाचतोय हा
>>> शेवटी लोकशाही जपणारा,
In reply to >>> शेवटी लोकशाही जपणारा, by श्रीगुरुजी
लोकशाही जपणारा - काँग्रेस,
In reply to लोकशाही जपणारा - काँग्रेस, by सचीन
>>> ह्या सर्व पक्षांचे प्रमुख
In reply to >>> ह्या सर्व पक्षांचे प्रमुख by श्रीगुरुजी
मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे
In reply to मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे by सचीन
लांगूलचालन म्हणजे साध्या
In reply to लांगूलचालन म्हणजे साध्या by आनन्दा
मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे
In reply to मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे by सचीन
@ गुर्जी.. आवो त्ये तुमच्या
In reply to >>> ह्या सर्व पक्षांचे प्रमुख by श्रीगुरुजी
गुर्जी तुम्ही विनोदी आहात
In reply to गुर्जी तुम्ही विनोदी आहात by सचीन
माफ करा गुर्जी चुकून बरोबर
In reply to माफ करा गुर्जी चुकून बरोबर by सचीन
>>> पण एक कळले नाही
In reply to >>> पण एक कळले नाही by श्रीगुरुजी
ते असतील हो ग्रेट थीन्कर
In reply to लोकशाही जपणारा - काँग्रेस, by सचीन
>>> त्यांना नागपूरच्या
In reply to >>> त्यांना नागपूरच्या by श्रीगुरुजी
इटलीहून येणारे आदेश