मुलगा झाला हो-अर्थात मेल ओपन
अश्वत्थामा म्हणतो त्याप्रमाणे मी पण कळत नकळ्त अपघाताने पालक झालो.
१ली पर्यंत मुलगा आखोंका तारा. नंतर ९वी पर्यंत रुटीन पालक. स्वतःत गुंतलेला. अर्थात सन्मान्य अपवाद सोड्ता सगळीकडे हेच असते. आणि म्हणुनच १ल्या टप्प्यात आठ आणि दुसर्या टप्प्यात चार मार्क दहापै़की.(मुलांच्या मार्काबरोबर आपल्याला पण मार्क द्यावेत पालकांनी)
९वीत एकदा खुप कमी मार्क मिळाल्यावर आमचे अर्धांग कडाड्ले.-" लो़कांची लुगडि धुता, माझ्या मुलाचे काय? (माझ्या मेहेनतीचे कायच नाय) गप्प रहाण्यात श हाणपणा होता.
९वी झाल्यावर सुट्टीला पुण्याला जाताना फलाटावर गाडीची वाट बघत असताना नागपुर एक्स्प्रेस आली.
मिसळपाव
त्यावर आपल्या आवडीचे सरबत(रोज,काला खट्टा इ.)घालावे.
त्यावर बर्फाच्या चुरा एकत्र म्हणजे गोळा करून ठेवावा.त्यावर पुन्हा सरबत घालावे.आपल्याकडील बर्फाच्या गोळ्यासारखीच चव पण शेंगदाणे,बीन्स इ.मुळे अधिक चविष्ट लागतो.