मूर्छना
आपल्या भारतीय संगीतात मूर्छना ही एक खुपच सुंदर कल्पना आहे.
मूर्छना म्हणजे एका रागाच्या एका स्वरावरुन दुसरा राग तयार होणे.
उदा. मालकंस या रागाच्या सर्व पाचही स्वरावरुन भुप्,दुर्गा,मेघ,धानी असे राग
मिळतात.
उदा. दाखल धुंद मधुमति रात रे हे गाणे मालकंस आणि भुप या दोन्हि रागात सुन्दर
बसते. फक्त त्याचा सा बदलतो. तीच गोष्ट पन्ख होति तो उड आती रे ह्या गाण्याची.
मला ह्या मुर्छना पद्धती वर एखादे चांगले पुस्तक हवे आहे. कुणी सांगु शकेल काय?
धन्यवाद.
मिसळपाव