मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर...
१) येथे बरेचसे मूलभूत फरक करीन.. (कोणते ते सांगा). आहे ते वातावरण बदलीन आणि मिपा अजून जास्त छान आणि खेळीमेळीचे करीन. (कसे ते सांगा)
२) येथे व्याकरण-शुद्धलेखनाचे कडक नियम करीन..
३) येथील खेळीमेळीचे वातावरण बदलून सभासदांचे चेहेरे सतत बाप मेल्यासारखे कसे राहतील हे पाहीन,
४) येथे सतत मरणाच्या जड आणि दुर्बोध चर्चाच फक्त कश्या होत राहतील हे पाहीन,
५) येईल त्या किंमतीला विकून खाईन..
वगैरे वगैरे वगैरे...
नोंदवा आपापली म्हणणी! :)
तात्या.