पुन्हा बालविवाह?
नुकतीच ही बातमी वाचली
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7403585.cms
काही दिवसांपूर्वी एका समाजातील मान्यवर मनुष्याशी चर्चा झाली. हल्लीच्या नववी दहावीत असलेल्या पोरापोरींच्या वागण्यामुळे त्यांची लग्न परत पाच आठ वर्षाचे असतांना लावावी का असा तो समाज विचार करत आहे. त्यासमाजाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असलेला पगडा फार आहे.
मिपाकरांना काय वाटते?
मिसळपाव