क्षण
सोनेरी किरणं अंगावर पडली
तशी त्याची चुळबुळ सुरु झाली
किणकिण्या डोळ्याने पाहिले त्याने आजूबाजूला
आज नेहेमीपेक्षा जरा जास्त लख्ख वाटत होतं
काय की...
थोडं जास्त दिसतही होतं पण तरी
अजून काही पहावं असंही वाटत होतं त्याला
धडपडत ऊठलं ते
आपल्या चिमुकल्या पायांवर तोल सांभाळत
आजूबाजूच्या अनुभवी जीवांना कळलं आता काय होणार आहे ते
त्यांना एकीकडे आनंदही होत होता आणि थोडं दु:खही
कारण आज 'तो' दिवस होता...
कुठुनशी एक आदिम ऊर्जा अंगात भरून
झोकून दिलं त्याने स्वतःला आसमंतात
त्याने....त्या पक्ष्याच्या ईवल्याश्या पिल्लाने
आणि ऐकू आली ईतर अनुभवी पक्ष्यांना
ती चितपरीचित फडफड पंखांची
'मी उडालो आई'
'हो रे पिला, तू उडा
मिसळपाव
तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.
--
"बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं !"
:)
तेव्हापासून मला 'पोटदुखी'चा प्रचंड त्रास सुरु झाला आहे.