बळी
(कथा काल्पनिक आहे)
काही वर्षांपुर्वी देशात खाद्य तेलांची कमी दूर करण्यासाठी सोयाबीन तेलाचे उत्पादन वाढविण्याचे धोरण सरकारने राबवायला सुरवात केली, अल्प दरात बँके कडून कर्ज, सुरवातीच्या काही वर्ष व्याज माफी इत्यादी सुविधा सरकारने सोयाबीन तेल उत्पादकांना देऊ केल्या. या सरकारी धोरणांचा कृषी विज्ञानी श्रीयुत वाघमारे यांनी वीआरएस घेऊन विदर्भात त्यांच्या राहत्या गावी, सोयाबीन ऑयल मिल टाकली. सुरवातीच्या दोन-तीन वर्षानंतर गाडी रूळावर येऊ लागली, पण नफा काही त्यांच्या हातात आला नव्हता. त्यासाठी मिलची उत्पादन क्षमता किमान ७०% तरी गाठणे आवश्यक होते.
मिसळपाव
जनरल डायरच्या हत्यारी पलटणी या निमुळत्या बोळातुन आत शिरल्या.