Skip to main content

बचके रेहना रे... अर्थात प्रवासातली सुरक्षितता

लेखक अनाहिता यांनी सोमवार, 30/11/2015 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
Header body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuserconten

मावळत्या या संध्याकाळी ....

लेखक सत्य धर्म यांनी रविवार, 29/11/2015 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
मावळत्या या संध्याकाळी ....
मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना.... क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा. मावळत्या या संध्याकाळी, सूर्य बिम्ब ते लाल गुलाबी, क्षणभर ते रंग उधली आण हळूच होई क्षितीजाखाली. मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना... क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा. मावळत्या या संध्याकाळी, काय वाटे त्या सुर्याला, उगावत्यास नमस्कार मावळत्यास पाठ करी हीच जगाची रित खरी. मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना... क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा. - स्वागत
काव्यरस

श्री कृष्ण भक्ती

लेखक सत्य धर्म यांनी रविवार, 29/11/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हरे कृष्ण भक्तीमार्ग हि आज खूपच गरजेचा आहे परंतु भक्ती कशी करावी आणि कोणाची करावी हे कळत नसल्यामुळे या मार्गावर लोकांची खूपच फसगत होते. संतानी ज्याच्या वर्णनाने ग्रंथसंपदा निर्माण केली त्या शिकवणीला सोडून आपण व्यक्तीपूजक बनत चाललो आहोत. आपल्या सर्वांच्या मनात असणारा भक्तीभाव हा कोनाठाई असावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण संतांनी सांगितल्याप्रमाणे आपली भक्ती श्री कृष्णा प्रती असावी, केलेले प्रत्येक कर्म , आपल्याला मिळालेले चांगले वाईट फळ या सर्व गोष्टी फक्त श्री कृष्णा प्रती समर्प्रित असाव्यात. संतश्रेष्ट ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी श्री विठ्ठलाची भक्ती केली.

'पावली' (विडंबन)

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 29/11/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- महाकाव्य!!! १०० चा टाकटायम टाकला तवा ती पावली! पाच भार साखळ घितली तवा ती पावली! १५दिवस कालीजमधी मारल्या चकरा, तवा ती पावली! आवडून घेतला तिचा नकरा, तवा ती पावली! तिचा बा माराया धावला! आपला पण जीव कावला! पण बाची मुस्काटात घीतली! तवा ती पावली! लगीन कराया सांगितलं माझ्यासंगं, तवा ती नाय पावली! आनं तिच्यापाय माझ्याकड, नाय रायली 'पावली'!

ती धावली ...... (विडंबन)

लेखक दमामि यांनी रविवार, 29/11/2015 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना प्रसंग कुठलाही असो ,दूध उतू जाण्याचा, ट्रेन वा बस पकडण्याचा , कुत्रा मागे लागण्याचा किंवा व्यायामाचा. जेव्हा बायका (विशेषत: वजनदार बायका .) धावतात तेव्हा तो देखावा अगदी हृदयंगम वगैरे असतो यावर कुणाचे दुमत नसावे. ( गज़लेचे वजन शेवटच्या शेरात असल्याने प्रेरणेत नसूनही तो घुसडला आहे, त्या बद्दल संदीपजींची माफी) "टनाची" होती बंदी, ती धावली कुणा वाटे न का संधी?
काव्यरस

हॅप्पी बर्थ डे (स्वीटहार्ट)

लेखक जातवेद यांनी रविवार, 29/11/2015 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस १ नव्या प्रोजेक्ट मधला पहिला दिवस. जवळ जवळ १०० लोकांची टीम; त्यातली आपली टीम १२ जणांची. फ्लोअर वर भिरभिरणारी नजर, कोणी खास दिसतय का बघण्यासाठी. पण छे, कोणिच तसं दिसत नाही, सगळ्या अमराठीच आहेत. पुढचा कुठलातरी दिवस वेलकम लंच, त्यात दिसणारी ती, पण फार लांबच्या टेबलवर. गेले आठवडाभर कुठे लपली होती देव जाणे. फ्लोअर वर कुठे बसते बघायला पाहिजे. छे, परत ऑफिसमधे कुठेच दिसली नाही. पुढचा कुठलातरी दिवस सकाळी डेस्कवर बॅग ठेऊन ब्रेकफास्टसाठी बाहेर पडताना दाराजवळ दिसली. हाय, काय ते दिसणं, तो ड्रेस, चालणं, ते मोकळे केस, फुल फिदा. आपल्यातली असेल काय?

ती सावली

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 29/11/2015 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाची होती बंदी ती सावली कुणाची होती संधी ती सावली ढग एक नाराज झाला होता त्याचीच होती रुंदी ती सावली सूर्य धराया धावला जेव्हा भयकारी मग आक्रंदी ती सावली गर्जना काही ऐकल्या मशालींच्या मनाची होती तटबंदी ती सावली

सद्गुरू २

लेखक विश्वव्यापी यांनी शनिवार, 28/11/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा ब्राह्मदेवाचे मानस पुत्र नारद मुनी , दुखी: व कष्टी होवून गप्प बसले होते . ब्रह्मदेवांनी त्यांना विचारले 'पुत्रा तू इतका कष्टी का दिसतोस ?' नारद म्हणाले ' पिताश्री मी सद्गुरूंच्या शोधात आहे ,पण मी जाणत नाही कि सद्गुरु कसे असतात त्या मुले मी दुखी: व कष्टी झालो आहे . मी सर्व वेदांत , १८ पुराणांत , ६४ कलांत पारंगत असा आहे तरी हि मी सद्गुरु कसे असतात हे जाणत नाही !ब्रह्मदेव म्हणाले ' बस इतकेच न ? फार सोपे आहे ते . तू असे कर पृथ्वीतलावर जा . तिथे सहस्त्रगुण राजाच्या महालात एक कोळी आपे जाले विनात आहे .तो तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला देयील . नारद मुनी आनंदानी त्या कोळ्या पाशी जाऊन पोचले .

दमामिने माझी कविता पळवली

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 28/11/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
दमामिने माझी कविता पळवली तेव्हा आत्मा जिलबीच्या घाण्यावर झाऱ्या काढून ऊभा होता मी बॅट्याला म्हटलं प्याऱ्या कुठाय? त्यावर ढगात नजर लावून तो म्हणाला सगळंच हुकलंय अगदी 'पातेल्या'चीही राख झालीय आता परा बिका मुविच्या भाऊगर्दीत टाऱ्याला शोधतोय. घावलीच एखादी जिलबी तर त्यावर मीठ टाकुन खातोय. मात्रं टेंपोत बसलेला राकु म्हणाला फुसकीच्या, कधीपासून 'कळ' बडवतोय? घे की आवरतं.

लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या

लेखक माहितगार यांनी शनिवार, 28/11/2015 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा १ प्रेरणा २ प्रेरणा ३ आणि कदाचित अत्यल्प प्रभाव अशा चार चार कवि आणि कवितांची माफी मागून हि भूछत्री विडंबन जिलबी वाचक सेवेत सादर. लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या ना याद तुझी राहिली, ना कर्म तुझे राहिले चरत होतास तू या जगी पोट आणि पोपटी वासना स्वप्नांचा खेळ ठेऊनी पोपट मैना उडाले ततक्षणा यातनांची ती राख तुझ्या पंचप्राणांनी का वाहिली ? आहुती देऊनीही तुझे येथे काही ना राहील