Skip to main content

कठोपनिषद (२)

लेखक शरद यांनी शनिवार, 13/08/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

सेकंड लाईफ - भाग ४

लेखक अक्षरमित्र यांनी शनिवार, 13/08/2016 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ -------------------------------------------------------------------- देहाने मुंबईला आलो होतो मात्र मन वडगावमधेच होतं. पुढच्या शनिवार चे वेध लागले होते. माझं असचं आहे. अगदी त्या 'हा छंद जीवाला लावी पिसे' गाण्यासारखे. एख्याद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर मला रात्रंदिन तेच आठवत राहते. अगदी स्वप्नदेखील त्याच गोष्टीची पडतात. पण मला जपायला हवे होते. ऑफीसमधे तर कोणाच्या लक्षात येणार नव्हते.

हरवलेलं विश्व (भाग ५)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 13/08/2016 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836 हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891 हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920 हरवलेलं विश्व (भाग ४): http://www.misalpav.com/node/36944 भाग ५ "मॅडम आपण पोहोचलो आहोत." अचानक करकचुन ब्रेक मारत राजेश म्हणाला. जयु योगानच्या त्या गोष्टीत; किंबहुना रियोच्या दुःखात इतकी गुंतली होती की लागलेल्या ब्रेकमुळे ती एकद

रूस्तम

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 13/08/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा. युद्धात नाव कमावलेला नेव्हीचा अधिकारी रुस्तम पावरी आयएनएस म्हैसूर या जहाजावर कमांडर म्हणून तैनात असतो.

हॉस्टेलः एक लढा! भाग २

लेखक संदीप डांगे यांनी शनिवार, 13/08/2016 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
इतकं सोप्पं होतं??? नक्कीच नाही... ------------------------------------------------------- लढा छोटा असो वा मोठा, काही गणितं, प्रमेये निर्विवाद अबाधित असतात. मसलपावर, ब्रेनपावर, योग्य वेळी योग्य चाली खेळण्याची समज आणि अचूक निर्णयक्षमता लागतेच लागते! पण बंधो एवढ्याने भागत नाय. समोरचाही ही सगळी जंत्री घेउनच मैदानात उतरलेला असतो. तेव्हा काय? पिरातै म्हणाल्या, 'फिल्मी वाटतंय'. खरंच आहे. आहेच हे फिल्मी. पण फिल्म आणि प्रत्यक्ष जीवनात एक म्होट्टा फरक आहे. कथाकार एक ध्येय ठरवून लिहितो, एक तत्त्वज्ञान जिंकावं अशा हेतूने मांडणी करतो. प्रत्यक्ष जीवनात असे एकांगी बुद्धीबळ नसते.

आशय - भाग ३

लेखक किंबहुना यांनी शुक्रवार, 12/08/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना आणि भाग १ आशय भाग २ रत्नगिरीमधील एक प्रसिद्ध कॉलेज नववीच्या मुलांसाठी एक उपक्रम आयोजित करत असे. त्याचे नाव होते विज्ञानमंच. मुलांना विज्ञानाची आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम आयोजित केला जात असे. त्यासाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये पात्रता स्पर्धा होत असत. अर्थात एक हुशार विद्यार्थी म्हणून मी देखील या स्पर्धेत भाग घेतला आणि अर्थात पासही झालो.. त्या मुलांचे त्या कॉलेजमध्ये डिसेंबरच्या सुट्टीमध्ये शिबीर होत असे. आम्ही सगळे मित्र त्या शिबिरासाठी रत्नागिरीत आलो.

मढे घाट

लेखक Shivaandhale यांनी शुक्रवार, 12/08/2016 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
मढे घाट “ शिखर फाऊंडेशन ” ने या वर्षातला पहिल्याच पावसाळी ट्रेक चे आयोजन केले होते . या मध्ये ४७ सदस्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला .

“Hold the corridor”

लेखक जिप्सी यांनी शुक्रवार, 12/08/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धाचा इतिहास नेहमीच जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो,त्यांच्या सेनापतींनी गाजवलेले पराक्रम,त्यांचे यशस्वी ठरलेले डावपेच यावर चर्चा होतात पण काहीवेळा पराभूत होता होता सुद्धा काही सेनानी आपल्या सैन्याचे भवितव्य लक्षात घेऊन काही महत्वाचे डावपेच आखतात आणि ते यशस्वीपणे पार पाडून दाखवतात.

मदारी...

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 12/08/2016 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
व्यावसायिकतेला धरुन उत्तमोत्तम प्रयोग करणारे, काहिना काही वेगळं देण्याच्या प्रयत्नात असणारे दिग्दर्शक भारतात कमी आहेत पण आहेत. नावच घ्यायची झाली तर शूजित सरकार आहे, प्रवल रमण,निरज पांडे आहे ई...... त्यात एक नाव अजुन येतं....निशिकांत कामत. डोंबिवली फास्टपासुन त्याचा सुरु झालेला प्रवास ४०४ असेल, लय भरी असेल असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत पुढे जातोय. याच प्रवासातला त्याचा नविन चित्रपट म्हणजे मदारी... मदारी...देश सो रहा है.... नावावरुन एक गोष्ट लक्षात येते चित्रपट बहुदा राजकिय वा शासकिय व्यवस्थेवर भाष्य करणारा असवा..मुळात तसच आहे.