अमृतराय झोपडीत का गेला?
सतराव्या शतकात होऊन गेलेल्या अमृतराय नावाच्या पंतकवीसंबंधी एक चर्चा उपक्रमावर वाचनात आली.
'कटाव' ह्या काव्य प्रकाराबद्दल ते प्रसिद्ध होते असे मला त्यातून समजले.
ते असो. सांगायचा मुद्दा हा की तिथला त्यांचा कटाव वाचून त्यांची बायकोबद्दलची तक्रार समजली की सतत बडबडणारी, खाणारी आणि वेगवेगळ्या वस्तू मागत रहाणार्या कजाग पत्नीला वैतागून अमृतराय झोपडीत रहायला गेले.
ते कारण काय असेल ते असो पण त्याच्या बायडीची काय तक्रार असू शकेल हे आम्ही जाणतो!
मिसळपाव
- - -
कोळंबी - अर्धा किलो
तांदूळ - एक मोठा चमचा
उडदाची डाळ - एक छोटा चमचा
मेथी - एक छोटा चमचा
एक मोठा कांदा
ओले खोबरे - एक वाटी (खोवलेल्या खोबर्याऐवजी सुक्या खोबर्याचा बारीक कीस मिळतो, त्यात नारळाचे दूध डब्यात मिळते, ते घातले.)
धणे - एक मोठा चमचा
मिरी - पाच कण
सुक्या लाल मिरच्या - १२ (मी चार घेतल्या - अमेरिकेत वाढलेल्यासाठी बनवायचे होते!)
घट्ट चिंचेचा कोळ - १ छोटा चमचा
आणखी तीन मोठे कांदे
- - -
१.