धोकादायक चायनीज खाणे
इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेला प्रुशिया येथील महान शास्त्रद्न्य १८६५ मध्ये चीन मध्ये जाऊन चायनीज खाण्यावर संशोधन करत होता
त्याने गेल्या जाही शे वर्षांचा अभ्यास करून सिद्ध केले कि शेकडो वर्षा पासून चीन मधील जे मरण पावले ते लोक चायनीज खाऊन मेले.
त्याने सांगितले कि त्याच्या आसपास जे चीनमधील चिनी लोक चायनीज खात होते ते मरणार आहेत, जे खरे ठरले
उन्मादी मानसिकतेचे भांडवलशाही वादी भारतीय हे कधी समजणार कि चायनीज खाणे धोकादायक आहे ?
मिसळपाव