शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?
शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? मिपाकरांचे मत काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वादातीत = निर्विवाद = beyond controversy...
हाच अर्थ आहे त्याचा.
डांगे सर
राजस्थानातल्या किल्ल्यांकडे
राजस्थान मधील किल्ले
इथले काही सदस्यांचे प्रतिसाद
=)) =))
आहा लय भारी प्रतिसाद आहेत.
या प्रकल्पामुळे पर्यावरणाची
पैसे
अस्मिता बिस्मिता काही नाही...
रिक्षावाल्यांशी बोलणे म्हणजे मत ठरवणे नाही
मग
असं मी बोलो नाही काका
हे विरिफाय केलं नाही पण असं असू शकेल काय ?
जर हे असे असेल ..
मला नको !
हा spoof आहे चौराकाका.
मग बोंबला!
मग ..
लगेच घ्यावा !
=))
स्मारकाचा विरोध करणाऱ्यांना, विशेषतः राष्ट्रवादीच्या
शिवस्मारकाचा उद्देश
बरोबरे !
सगासर, ते तसं हिरिरीने जे
थोरवी..
तुमचं म्हणणं बरोबर आहे काका.
नाही होणार का?
काहीशे लोकांसाठी रोजगार
तेच तर म्हणतोय.
=))
उलट म्हणतोय.
बोक्या भाऊ...
लोकशाही आहे विशुमित भौ
रोजगार आणि महसूल निर्मिती हा
हिंदू द्वेष्टे कुठले
वरचाच प्रतिसाद डकवतो..
सगासर, ते तसं हिरिरीने जे
असे उत्तर देणे बहुतेक वेळा
रोजगार आणि महसूल निर्मिती हा
ढॅण ढॅण ढॅण
शिवस्मारक ही अस्मितेची गरज
शिवरायांच्या विचाराचाच प्रसार करायचा तर अनेक मार्ग
मी काय म्हणतो
ठाकरेच्या स्मारकाला विरोध
त्यासाठी सुद्धा ३६०० कोटी