शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? मिपाकरांचे मत काय?
वाचने
26959
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोजगार आणि महसूल निर्मिती हा
In reply to रोजगार आणि महसूल निर्मिती हा by सतिश गावडे
ढॅण ढॅण ढॅण
शिवस्मारक ही अस्मितेची गरज
शिवरायांच्या विचाराचाच प्रसार करायचा तर अनेक मार्ग
मी काय म्हणतो
ठाकरेच्या स्मारकाला विरोध
त्यासाठी सुद्धा ३६०० कोटी
In reply to ठाकरेच्या स्मारकाला विरोध by Ram ram