जीवन, भाषा, साहित्य वगैरे वगैरे
हे लिहायला बसण्यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्या काळाच्या मंद गतीने आयुष्य उलगडत जाते; आणि आयुष्याचं सुस्पष्ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही.
मिसळपाव
मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीतर्फे दरवर्षी देण्यात येणारे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार बुधवार, २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता दूरदर्शन केंद्राच्या वरळी येथील प्रांगणात आयोजित केला आहे.