शेवटी "कुकर्म" अंधारातच उरकावे लागले...
पुण्यात मनपामध्ये जो राडा झाला, त्याबद्दल काय प्रतीक्रीया द्यावी , हे लोक काहीतरी निर्णय घेतात आणि आपण फक्त "प्रतीक्रीयावादी" बनुन प्रतीक्रीया द्यायच्या आणि परत आपासतात वाद घालायचा, हे कुठपर्यंत चालणार ? महाराष्ट्रात हे जातीपातीचे, जातीयद्वेषाचे टोकाला पोहोचलेले राजकारण कधी संपणार ? हे न संपणारे प्रश्न आहेत.
मिसळपाव
अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका