(काऽऽय रेऽऽ देवाऽऽ)
(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...)
आता पुन्हा उपोषण होणार
मग देश ढवळून निघणार
मग बेदींना कंठ फुटणार
मग मध्येच मोदी बोलणार
मग जुनाच खेळ चालू होणार...
काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...
मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार...
मग सारीपाट मांडणार...
मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार...
मग ते कुणीतरी ओरडणार
मग अण्णा-मित्र असतील तर रडणार
रामदेव बाबा असतील तर चिडणार
मग नसतोच खेळलो तर बरं असं वाटणार
आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना
काहीच घेण-देणं नसणार...
काय रेऽऽ देऽऽवा
मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार...
मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार...
मग त्याला अण्णांनी आप
काव्यरस
मिसळपाव
त्यावेळी गोरेगाव खरंच एक छोटंसं गाव होतं. गावातले बहुतेक लोक एकमेकांना ओळखायचे. पश्चिमेला ग्रामदैवत अंबाबाईचं देऊळ आहे. त्याला लागूनच, एका बाजूला अ. भि. गोरेगावकर शाळा आणि दुसर्या बाजूला केशव गोरे स्मारक ट्रस्टची इमारत. मंदिरात नेहमीच येणं जाणं असल्यामुळे केशव गोरे हे नाव अगदी ओळखीचं आणि आठवणीत फिट्ट बसलेलं.
गोरेगाव त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. प. बा.