पत्र मिळेल काय?
आजच्या मटामधील प्रकाश बाळ यांचा लेख.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3710606.cms
यात व्यक्त झालेल्या मतांवर चर्चा करता येईलच परंतु सध्या मला इच्छा आहे ती यात उल्लेखलेले सरदार पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलेले पत्र.
कुणाकडे याचा दुवा / प्रत आहे काय?
मिसळपाव
डॉ. खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला. बालपण व शालेय शिक्षण वर्ध्यात पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपुरात आले. विद्यर्थी दशेत त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा विलक्षण प्रभाव पडला व त्यांची देशभावना जागृत झाली. आपले शिक्षण संपवून उच्च शिक्षणासाठी डॉ. खानखोजे अमेरिकेस गेले.
सहजच फोटोंचे जुने कलेक्शन बघत होते आणि हे फोटो दिसले.म्हटलं आपल्या मित्रपरिवाराला हे फोटो दाखवु.