कवचकुंडले!
"अर्जुना उचल ते गांडीव! लाव तो बाण! भेद हे कवच!"
अर्जुनाचा डोळ्यावर विश्वासच बसेना!
सूर्यपुत्र परत आला होता!
'नाही बंधु, नाही! बंधुहत्येचे पाप पुनश्च माझ्या माथी मारू नकोस!"
"माझं मरण अर्जुना तु नाही तर मी स्वतः लिहिलं होतं. असशील तु योद्धा, असशील तु जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर, तर स्वीकार आव्हान!"
"बंधु तूच माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ होतास!"
"सर्वश्रेष्ठत्वाची भीक नकोय मला.आयुष्यभर भीकच मागत आलोय मी. मरणानंतरतरी अधिकाराचा हक्क दे!"
अर्जुनाने मोठ्या कष्टाने बाण उचलला.
"तो बाण नव्हे, तुझं सर्वश्रेष्ठ अस्त्र काढ.
मिसळपाव
‘तंत्रज्ञान’ हा आजच्या युगाचा गुरुमंत्र आहे. सारे जग या तंत्रज्ञामुळे जवळ येत आहे. तंत्रज्ञान एक महत्त्वपूर्व आविष्कार म्हणजे आपला भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल.