आस्वाद
भाषाभान : पुस्तक परिचय
'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्या आहेत.
लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे.
याद्या
4005
भगीरथ अभियंता होता ?? एक विचार
नुकतेच भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली. कादंबरी बरी वाईट हे लिहीण्यासाठी हा धागा नाही पण त्यात जो विचार लेखकाने मांडला होता तो मिपा वाचकांना समजावा हा उद्देश.
लेखकाने मांडलेल्या मतानुसार, आर्य हे टोळ्याने भारतात आले. त्यापैकी एका टोळीचा नायक विश्वामीत्र होता. भारतातील मुळ रहिवासी हे शेती, व्यापार करावयाचे. त्यानी गावे वसविली होती. ते सुस्थीतीत रहात होते. आर्य हे आक्रमक होते. मुळ रहीवाश्याकडे आर्यांसारखी आधुनीक शस्त्रे नव्हती. आक्रमक आर्यानी अन्नासाठी मुळ रहिवाश्यावर आक्रमण केले. त्याना दास (दस्यु) बनविले. त्यांच्याकडुन शेती शिकली. त्यांच्या बरोबर विवाह संबध जुळवले.
याद्या
5577
चंद्रकोरीपरी कोवळें हासणें.... वसंत बापट
चंद्रकोरीपरी कोवळें हासणें
कोणत्या कवीने आपल्या प्रेयसीचे वर्णन काव्यात केले नाही ? सर्व काव्यालंकारांचा उपयोग खरे तर त्यासाठीच. ( सुवर्णालंकार परवडत नाहीत म्हणून म्हणून तर कवींनी उपमा-उत्प्रेक्षा यांना काव्यालंकार असे गौरवावयास सुरवात केली नाही ना ? प्रियेला अर्पण करावयास खिशाला चाट नाही) तरीही प्रत्येक कवी वर्णनात आपली खासियत दाखवावयाचा प्रयत्न करतोच.
याद्या
4645
काही मल्ल्याळी शब्दोच्चार
***ही एक फोर्वडेड मेल आहे...मी फक्त भाषांतर केले आहे. गंमत म्हणून.
त्यात कोणाळाही दुखवण्याचा अथवा खिल्ली उडवण्याचा हेतु नाही. क्षमा असावी.
१) मल्ल्याळी माणसाच्या आयकरावरच्या tax ला काय म्हणतात ?
उ. इन्गम डैक्स
२) मल्ल्याळीज कुठे शिकतात ?
उ. कोळेज्ज
३) कामात असल्याचे मल्ल्याळी कसे सांगेल?
उ. ही इस वेरी बिस्सी
४) मल्ल्याळी विमानाचे तिकिट का घेतो?
उ. टू गो टू थुबाई,झिम्पळी टू मीट हिस अंकळ इन गेळ्फ.
५) मल्ल्याळी गल्फ ला का येतात?
उ. टू येर्न मणि
६)घराला आग लागल्यावर मल्ल्याळी न काय केलं?
उ. ही झिम्प्ळी जेम्ब्ड डौन द व्हिंडो
लेखनविषय:
लेखनप्रकार
याद्या
6895
सरदारी बेगम
बिनधास्त
"सरदारी बेगम" हा चित्रपट श्री.श्याम बेनेगल यांनी १९९६ साली काढला.एका सत्यकथेवर आधारलेला हा चित्रपट छान होताच पण तो आजही लक्षात रहातो त्यातील अतीव सुंदर गाण्यांनी. जावेद अक्तर यांची गीते, भाटिया यांचे संगीत व आशा भोसले, आरती अंकलीकर, शुभा जोशी या तीन मराठी गायिकांच्या सुरेल आवाजांचा असा काही घाट जमून आला आहे की "क्या कहिये". कोठीवर गायली जाणारी ठुंबरी. होरी, टप्पा यांचा सुरेख उपयोग करून घेतला आहे. सिनेमा दुर्लक्षून आज आपण त्यातील दोन गाणी बघू. पहिले आहे "चाहे मार डालो राजा".
याद्या
2747
आशी कशी येळी वो माये.
बहिणाबाय म्हणते- आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी.
'' नीज न ये तर गीत म्हणावे
अथवा झोके देत बसावे
कोण करी हे जीवेभावे
ती माझी आई ! "
माय म्हणली की इथुन तिथून एकच नै का ?
फोटू आवडला का ?लेखनविषय:
याद्या
3689
तरुणीशिक्षणनाटिका
(प्राचीन कवींच्या काव्यातील काही आल्हाददायक भाग द्यावा असे काही मिपाकरांनी सांगितल्यावरून एक नमुना )
प्राचीन कवींनी बहुतांशी धार्मिक लेखनच केले असले तरी तेवढेच केले असे म्हणावयाचे कारण नाही. पांडवप्रताप म्हटला तर धार्मिक ग्रंथ आहे, म्हटला तर मनोरंजक कथासंग्रह आहे. त्यातील जवळजवळ सार्या गोष्टी फ़ॅन्टसी या सदरातच मोडतील. आज एका मनोरंजक काव्याचा परिचय करून घेऊ. "बिल्हणचरित्र" या संस्कृत ग्रंथाचे "विठ्ठल" या वामन पंडिताच्या काळातील कवीने केलेले भाषांतर आज बघू. कथा अशी.
याद्या
4870
मिसळपाव