Skip to main content

अनुभव

जगन्याचि कला

लेखक अशक्त
गुरुवार, 12/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपल्या इथे पुष्कळ बाबा आहेत पण त्यात उठुन दिसतात ते रवि शंकर. त्यांचा भक्तवर्ग बहुतांश युवक-युवति आहेत हे विशेष. ज्या पद्धतिने आर्ट ओफ लिविंग चे कार्य चालते ते पाहुन हा एक जस्ट अनादर कल्ट चा प्रकार आहे असे वाटते. कल्ट कसा सुरु करावा हे इथे पहा, http://www.youtube.com/watch?v=mnNSe5XYp6E. त्यांनी समाजसेवाहि बरिच केलि आणि करत आहे अस ऐकुन आहे. बरयाच जनांच जीवन हि बदलुन टाकलय असे दावा करनारे हि आहेत. परंतु जेव्हा माझे हुशार मित्र काम-धंदा सोडुन बाबाच्या मागे फिरताना (सत्सन्ग करताना) दिसतात तेव्हा कीव वाटते.

मास्तर

बुधवार, 11/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी वृत्तपत्र वाचायला लागल्यापासुन मास्तरनं पिच्छा पुरवला. मास्तर म्हणजे प्रकाश कर्दळे, इंडियन एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीच्या सुरुवातीपासुनचे संपादक. पत्रकारितेतले दिग्गज.

पुणेरी विक्षिप्तपणा!

बुधवार, 11/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी विक्षिप्तपणा _______________________________________________________ सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. _______________________________________________________ ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.

पन्हाळा-

सोमवार, 09/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्या वेळेस जाण्यास पन्हाळा हे छान ठिक़ाण आहे. उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा किंवा थंडीत.

काही वैचारिक आजार

लेखक मितान
सोमवार, 09/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काही आजार शरीराचे;काही मनाचे तर काही दोन्ही चे मिळुन असे माहित होते. या पलिकडे जाऊन काही 'वैचारीक आजार' असतात असे एका संशोधनात सिद्ध झालं आहे म्हणे !(संशोधक जिवाच्या भितीने लपुन बसलाय) त्या संशोधनात काही तथ्य आहे असे आमच्याच काही मित्रमंडळीकडे पाहुन पटायला लागलंय.. :? माझा एक मित्र आहे.त्याला वै.जुलाबाचा आजार आहे! कोणताही विषय त्याला ऐकू आला कि सुरु झालेच म्हणुन समजा ! नव्या रेसिप्यांपासुन अणुकरारापर्यंत कोणताही विषय याला'पचत'नाही.पोटात काही म्हणुन ठरत नाही!

[ती दोघ] लहान वयातील लग्न चा॑गले कि वाईट? एक अनुभव.

लेखक बरखा
रविवार, 08/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ती दोघ हे सदर वाचले.ल्हान वयात लग्न आणि त्याचे परिणाम.आज काल हे सगळी कडे पहायल मिळ्ते.मी अगदी जवव्ळुन अनुभवलेली एक कटु सत्य घटना.आमचे अगदी जवळ्चे नाते समबधातील,त्या॑न्च्या मुलाचे ७वर्षा पुर्वी लग्न झाले.मुलाचे वय अवघे २५.मुलिचे वय अवघे१८ पुर्णला २महिने कमी.तशी घरची आर्थिक परिस्थिती खुप छान.मुलाने लग्नास नकार दिला,पर॑तु घरच्या दबावा मुळे लग्न केले.एक मुलगा झाला,पहिलै ३वर्ष सुखात गेली.मुलगी एकुलती एक असल्या मुळे,आई ने सर्व लाड पुरविले.पहिल्या मुला न॑न्तर पुन्हा दुसर्‍या मुलगा झाला.दोघातील अन्तर ४वर्ष्.बाळा॑त होउन १महिना पण झाला नाई तर भावाच्या लग्न खरेदी साठि बाळाला घेउन बाहेर फिरली,दोन

स्वप्नधुंद

लेखक अर्धवट
शनिवार, 07/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल कोपरयात दडलेले काहीबाही... नकळत वर येते, जाणवतही नाही... खळखळून हसणं, जागवलेल्या रात्री, उबदार गप्पा.. आणि बोलून बोलून लागलेली भूक. कधीतरी कशाचातरी धरलेला राग.... मनाच्या कोपऱ्यातला इवलासा वण... मीच बरोबर होतो तेव्हा... हेका अजून ... मलाच नाही पटत.., तरी खोटा प्रयत्न. निसटून गेले क्षण, एका बेसावध क्षणी... उरतो आता केवडा, आणि चुकार एखादा मणी... आतून आतून येते हाक, मोहरता सुगंध... गंधांच्या शय्येवर, रात्र स्वप्नधुंद.. टीप - मुक्तक लिहिताना ते थोडं कवितेच्या आकृतीबंधात गेलय खरं. पण मुक्तक लिहित होतो म्हणुन या विभागात टाकतोय, समजुन घ्या