२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली.
माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे.
आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४
मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !
वाचने
65649
प्रतिक्रिया
264
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म
यावर तुमचा ॲप्रोच ठरणार का ?
In reply to ह्म्म by राजेंद्र मेहेंदळे
नाहि बुवा
In reply to यावर तुमचा ॲप्रोच ठरणार का ? by उगा काहितरीच
जिएस्टी मुळे फक्त
In reply to नाहि बुवा by राजेंद्र मेहेंदळे
छान
पेट्रोलियम तेलाचं बिल अदा
मुळात"आम्ही लोकांच्या खात्यात
"आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू"
असे मोदी म्हणाल्याचे कधीही पाहिले किंवा वाचले नाही. मी पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये श्री मोदी असे म्हणतात कि"जर काँग्रेसच्या काळात देशाबाहेर गेलेला पैसा परत आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील".
या दोन वाक्यात असलेला स्पष्ट फरक लक्षात घेतला तर विरोधी ही पक्षांनी याचे केलेले राजकीय भांडवल सहज लक्षात येईल. अर्थात त्यांचा याला आक्षेप असाच असणार आहे कि मग परदेशात असलेले पैसे आणा कि भारतात तुम्हाला कोणी थांबविले आहे. श्री मल्ल्या किंवा स्पष्ट पणे पुरावे असणाऱ्या अबू सालेम सारख्या लोकांना येथे आणण्यात किती कायद्याच्या भानगडी कराव्या लागत आहेत हे जर आपण पहिले तर हे काम किती कठीण आहे हे समजून येईल. अर्थात मोदी द्वेष्ट्या लोकांना समजूनच घ्यायचे नाही त्यामुळे मी अजून काही लिहिणारच नाही. जर श्री मोदी "आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू" हे म्हणाल्याचं व्हिडीओ कुणाकडे असेल तर मी माझे म्हणणे मागे घेईन. अन्यथा आरोपांचे गुऱ्हाळ चालू द्या. आम्ही बसतो पोपकोर्न घेऊन.छान
In reply to मुळात"आम्ही लोकांच्या खात्यात by सुबोध खरे
(मोदी असे बोलल्याचा) तुम्ही
In reply to छान by manguu@mail.com
पिचक्या
In reply to (मोदी असे बोलल्याचा) तुम्ही by सुबोध खरे
आणि काळा पैसे परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही
In reply to मुळात"आम्ही लोकांच्या खात्यात by सुबोध खरे
सगळा काळा पैसा चार वर्षात परत
In reply to आणि काळा पैसे परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही by सर टोबी
https://www.loksatta.com
In reply to आणि काळा पैसे परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही by सर टोबी
70 % टक्के गरीब जनता असलेला देश
हम्म
छान
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मोगा खान स्पष्ट पुरावा असेल
In reply to छान by manguu@mail.com
डॉ क
पटलं..
In reply to डॉ क by नाखु
नाखुंनी पुढील पंतप्रधान पदाचे
In reply to डॉ क by नाखु
साधारण नव्वद टक्के भारतीय
तुम्हाला फुकटची एस्टेत्ट नको आहे का ?
In reply to साधारण नव्वद टक्के भारतीय by Ram ram
भाजपाची भलामण करणाऱ्या
कशाला उगाच कष्ट घेताय ? "मोदी
+१
In reply to कशाला उगाच कष्ट घेताय ? "मोदी by साहना
> बाकी तुर्तास कितीही झाले
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
छान
In reply to > बाकी तुर्तास कितीही झाले by साहना
आस कस
In reply to छान by manguu@mail.com
आम्हाला पृथ्वीराज चव्हाण हवेत
In reply to आस कस by सोमनाथ खांदवे
पृथ्वीराज चव्हाण...
In reply to आम्हाला पृथ्वीराज चव्हाण हवेत by मराठी कथालेखक
++१११
In reply to पृथ्वीराज चव्हाण... by विशुमित
अब की बार
In reply to ++१११ by पुंबा
नको हा ऑप्शन
In reply to पृथ्वीराज चव्हाण... by विशुमित
एकदम समर्पक प्रतिसाद
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
ते @@@ चुकीच्या ठिकाणी टाकलंत
In reply to एकदम समर्पक प्रतिसाद by नाखु
@ मार्कस ऑरेलियस
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं
In reply to @ मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
@ मार्कस ऑरेलियस
In reply to याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं by प्रसाद गोडबोले
ओके.
In reply to @ मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
त्यातल्या त्यात ममतादींचेच
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
इतर भाजप नेत्याप्रमाणे
In reply to कशाला उगाच कष्ट घेताय ? "मोदी by साहना
४४ सीटच्या जोरावर काँग्रेसने
In reply to इतर भाजप नेत्याप्रमाणे by पुंबा
कोणी काही म्हणो...
छान
In reply to कोणी काही म्हणो... by टवाळ कार्टा
खात्यात पंधरा लाख नको आहेत पण
हा
मोदींकडून अपेक्षा व त्यांची कामगिरी
गंमतच !
In reply to मोदींकडून अपेक्षा व त्यांची कामगिरी by गामा पैलवान
३३ वर्षे ठीक आहे... पण
In reply to मोदींकडून अपेक्षा व त्यांची कामगिरी by गामा पैलवान
३३ वर्षांचा हिशोब
In reply to ३३ वर्षे ठीक आहे... पण by मराठी कथालेखक
मी ही तेच म्हणतोय. जर शिवाजी
In reply to ३३ वर्षांचा हिशोब by गामा पैलवान
जरा संदर्भ..
In reply to मोदींकडून अपेक्षा व त्यांची कामगिरी by गामा पैलवान
Civil services marks may not be sole criteria for cadre allocati
In reply to जरा संदर्भ.. by चिगो
जास्त काही बोलत नाही..
In reply to Civil services marks may not be sole criteria for cadre allocati by गामा पैलवान
भारत देश , पन्तप्रधान पद व मोदी
अतिरेकी आशावाद निर्माण
लोकांना स्वतः काहीही करायचे नसते
( नोटबंदी नंतर किती लोक प्रामाणिकपणे कर भरू लागले आणि किती लोक कायद्याच्या बडग्यामुळे कर भरू लागले हा अभ्यास-कुणी केला तर-- सुरस आणि चमत्कृती पूर्ण असेल)पण आपल्यासाठी बलिदान देणारा हुतात्मा मात्र हवा असतो.
असा हुतात्मा जो स्वतः साठी काहीच मागत नाही आणि ज्याला आगा पिच्छा काहीच नाही तो श्री मोदींच्या रूपाने मिळाला. तेंव्हा आता मी काहीच करणार नाही जे काही करायचे ते"श्री मोदींनीच"
केले पाहिजे. अन्यथा मोदी काय करतात? फेकू आहेत. त्यांना पोकळ बांबूचे फटके मारायला पाहिजेत अशा क्षुद्र तर्हेच्या टीका लोक सहजा सहजी करताना आढळतात. तोंडाला येतील अशी वक्तव्ये याच धाग्यावर दिसत आहेत. कायद्याची किंवा प्रक्रियेची कोणतीही माहिती किंवा ज्ञान नसताना मुक्ताफळे उधळायचे फक्त येते आम्हाला.पटापट लोकांना बेड्या ठोकायच्या? कशा ठोकायच्या हो?
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असलेल्या २ जी घोटाळ्यातील( जेथे सकृतदर्शनी स्पष्ट पुरावा आहे) आरोपी सुद्धा जामिनावर बाहेर आहेत तर जेथे सरकारला "फक्त माहिती" आहे अशा केसेस मध्ये कसे काय पटापट बेड्या ठोकणार हो. नट चुडामणी "श्री संजय दत्त" यांच्या कडे "१९९३" मध्ये ए के ५६ हि रायफल सापडली इतका स्पष्ट आणि सबळ पुरावा असूनही आणि टाडा कायदा लावूनही त्यांना शेवटी २१ वर्षांनी २०१४ मध्ये तुरुंगवास झाला. ते बाहेर २०१६ मध्ये आले आणि आता त्यांच्या सत चरित्रावर सिनेमा हि निघाला. तो भरपूर चालेलही. अशी आमची सदगुणी जनता. आपले नेता कोण तर सलमान खान संजय दत्त इ मोदींसारखा निस्वार्थी नेता असावा अशी आमची लायकीच नाही हेच खरं. काय बोलायचं?बाकी सगळे ठीक आहे पण
In reply to अतिरेकी आशावाद निर्माण by सुबोध खरे
समज कशाला
In reply to बाकी सगळे ठीक आहे पण by विशुमित
छान . हं !
In reply to समज कशाला by ट्रेड मार्क
बरं, तुम्ही म्हणताय तर
In reply to छान . हं ! by manguu@mail.com
छान
In reply to बरं, तुम्ही म्हणताय तर by ट्रेड मार्क
लोकांची लायकी काढणं
In reply to बाकी सगळे ठीक आहे पण by विशुमित
छान
In reply to अतिरेकी आशावाद निर्माण by सुबोध खरे
बरोबर आहे
In reply to छान by manguu@mail.com
बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो
In reply to बरोबर आहे by ट्रेड मार्क
मलाही आदर आहे
In reply to बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो by प्रसाद गोडबोले
हे बरीक खरं
In reply to बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो by प्रसाद गोडबोले
आपल्याला दिग्विजय सिंगांविषयी ह्या बाबतीत आदर आहे , अन त्यां पेक्षा जास्त एन. डी. तिवारीं विषयीमला वाटतं यात व्यक्तीपेक्षा पैसा आणि पॉवर याचा संबंध जास्त असावा. अर्थात व्यक्तीही स्त्रीलंपट असावी लागतेच. पण आजकालच्या जगात हे भूषणावह मानलं जातं, हेही खरं आहे. अजून मुसळी पॉवर, वायग्रा किंवा तत्सम कंपन्या या लोकांना ब्रँड ऍम्बॅसॅडर म्हणून कसे नेमत नाहीत? गमतीची गोष्ट अशी की अगदी फोटोसहीत बातम्या आल्या तरी भोळ्याभाबड्या जनमानसावर वाईट परिणाम होईल किंवा आपले राजकारणी कुठला आदर्श ठेवत आहेत यावर पुरोगामी जनता चकार शब्द काढत नाही. अतिअवांतरः वर राजकारणी असा शब्द आला असला तरी हा प्रतिसाद राजकारणाशी संबंधित नाही.छान
In reply to हे बरीक खरं by ट्रेड मार्क
हायला
In reply to छान by manguu@mail.com
छान
In reply to हायला by सुबोध खरे