रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ओके, मग मी थांबते काही दिवस.
नमस्कार
बँक अकाउंट विड्रॉवल लिमिट
वीस हजार
धन्यवाद,
एका दिवसाला रु१०,०००
अत्यंत उत्कृष्ठ माहीतीपुर्ण प्रतिसाद
राही, माझ्याकडे सुद्धा दोन
४००
सगळे प्रतिसाद वाचले.. खरंच
४. नगरसेवकांची रीतसर तक्रार
सामान्य लोकांकडून दुकानदार रु
खरे साहेब-
असुद्या हो विशुमित साहेब!
ओके... तलवार म्यान...
=)) =))
आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा
=))
मला तर पहिल्यांदा वाटलं चिकन
आता लखनौ मध्ये मिठा बाबत अफवा
बंधू काही बोलण्याच्या आधीच
बाकि काहि असो...
+११
म्हणे सगळी तयारी का नाही केली
गुप्तता :
लोक बँकेत एवढी गर्दी का करत आहेत?
काहीही केलं तरी नावं ठेवायची
काहीही केलं तरी नावं ठेवायची वृत्ती कधी जाणार? बरं नुसतीच नावं ठेवायची पण मग पर्याय काय किंवा अजून काय करायचं हे मात्र सांगायचं नाही.हे झाले तर विचारवंत कसे म्हणवून घेणार..? मार्ग काढायचेच तर अनेक मार्ग निघू शकतात, पण मोदी सरकारने घेतलेला निर्णय आहे तर मग फोडा फाटे; करा टीका. बर्र.. यांच्या मुद्द्यांना प्रत्युत्तर मिळाले की असहिष्णुता वाढली म्हणून बोंब ठोकायची आणि दुर्लक्ष केले गेले तर मुद्दे नाहीत म्हणून प्रत्युत्तर आले नाही असली मखलाशी. काँग्रेसच्या रामराज्यात यांचे आवाज नक्की कशा कशाने बंद केले गेले हा ही एक संशोधनाचा मुद्दा आहे.सहमत
गंभीर उलटसुलट चर्चेत थोडे
लोल....
या कल्पकतेचा॑ फायदा...
:))
सोन्यावरुन आठवलं. साधारण
आज सोनार बॅक डेटेड पावत्या
विकले खरे पण आता पचवणार कसे
बँक ATM वर खरच ऐवढी गर्दी करण्या आवश्यकता आहे का ?
स्वीकारणारे अजून फार कमी
गैरफायद्याच्या वाईट सवईं
अजून एक प्रश्न जो मला बऱ्याच
ग्राहकाला कळून फायदा नाही, तो
हीच समस्या आहे. हजार रुपयाची
आज दुसऱ्यांचे काळे पैसे बँकेत
खोटे पैसे सरकारकडून खरे करून
ग्राहकांकडे बनावट नोट
जोवर ती नोट बँक सिस्टीम मधे
काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे
ही अशी वाक्ये हवेत आरोप
देतो कि, चार दिवस थांबा तर...
मग??
२५ लाखाला बॅंक हिंग लावुन