महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते.
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला.
3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली.
6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे.
7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
8. रावणाला दहा तोंडे होती.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कल्पनाविलास
बाप रे! आता झुंबड उडणार
>>
संपुर्ण महाभारत व रामायण म्हणजे अतिशयोक्ती नाही काही गोष्टीत कल्
हा हा, द्रौपदी?
यावरून आमणदेव आणि
जरा हमको भी तो बताओ वो कहाणी.
कृष्णदेव यादवाचा मुलगा
धन्स रे.
नियोग पद्धतीने झालेला
नियोग पद्धतीने असले तरी त्यातही धृतराष्ट्र ज्येष्ठ
व्यास पार्ट टाईम जाॅब करत
हे सगळं माहिती आहे हो!
सभ्य समाजाची आदिवासींबरोबर
@मग पांडू गादीवर बसतो
प्रतिसाद ऑफ ड दे.
बुवा, तुमच्याइतकी पांडूची
कोण ही मीनाक्षी देवरूखकर ?
खी खी खी, कोणी नै ओ. ;)
आपल्या महान प्राचीन हिंदु
तीव्र
ब्वॉर्र
शान्या मनसानं कथा अयकावी.हात
धार्मिक ग्रंथांवर प्रश्न
ब्वॉर्र्र्र्र्र्र्र्र्र्र् मग
पुराणकथांवर विश्वास ठेवण्याआधी
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे
पुराणानुसार यादव द्वारकेत
बाहुबली ने मारले ?
हर हर..आमच्या टनाटनी
पापड फ्राय!
हर हर..आमच्या टनाटनी
चित्रगुप्तकृत कालसर्पयोग
चित्रगुप्तकृत कालसर्पयोग
चित्रगुप्तकृत कालसर्पयोग
शांती,कालसर्पयोग,नारायण
हं बरोबर राजे! प्रतिसाद
केवळ टीआरपी हाच उद्द्येश असला
तुम्हीच सांगा 1 ते 9 मधल्या
३० वर्षांपूर्वी मिपा ही एक कपोलकल्पित कथा होती.
+१
बऱ्याच गोष्टींचे वैज्ञानिक
माझा प्रतिसाद
बाप मुलास ,
सर्वच प्रतिसाद वाचले. काही
हा धागा लिहून मला महाभारत व
कोकीळाव्रताची माहिती देणारे तुम्हीच का???
सहमत!
असे धागे इतर धर्मांविरूद्ध
इतर धर्माचे काय करायचे.