बघा हे पाकडे स्वसंरक्षणासाठी किती तत्पर आहेत ते !!!!!
हिंदुस्तान फक्त चर्चा करत राहणार !!!
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
अहो आपण सुरुवात केली ना...सर्व राजकीय पक्षांनी राजकारण करायला सुरुवात केलीय..एक दुसरयावर आरोप प्रत्यारोप होतायेत..जेव्हा साले हे पाकडे भारतात घुसतील तेव्हा कुठे कदाचित आपल्या राजकारण्यांचे डोळे उघडतील .. नाहीतर आपली सामान्य जनता आहेच मरायला आणि बहादुर सैनिक आहेतच लढायला..
स्वप्निल
अरे,, त्यांना कितिही सैन्य आणूदे.... आपले जवान पुरुन उरतील. आपली आर्मी/नेव्ही/एअरफोर्स चिंधड्या उडवतील त्यांच्या.... ..............
..................पण.......................
आपल्या "माननीय" नेतृत्वाने निर्णय तर घ्यायला हवा.... त्याचं काय ?
पाकिस्तानची पश्चिम सरहद्द मोकळी करण्याचा पाकिस्तानी आतिरेक्यांचा डाव यशस्वी होतोय तर....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अरे हो की!!
मास्तर तुमच्या तर्कशुद्धतेला __/\__
काय डाव खेळला साल्यांनी.. भारत कसाहि वागला तरी ते त्यांना हवेच आहे. बुद्धीबळात काहिहि करून समोरच्याला हवी ती चाल करायला भाग पाडण्यासारखं आहे हे! :(
-(गोंधळलेला) ऋषिकेश
हा पाकिस्तानी सैन्यदलाचा केवळ एक डाव आहे .
ह्या निमिताने सीमेवर गंभीर परिस्थीती निर्माण केल्याचे भासवायचे.
लोकनियुक्त सरकार पाकिस्तानात आले की, त्यांच्या सैन्यदलांना आवडत नाही.
त्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी पाकि सैन्यदल मग उचापती सूरू करते.
मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला किंवा सीमेवर सैन्याची जमवाजमव हे त्या उचापतींचेच भाग आहेत.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
प्रतिक्रिया
बघा हे
सहमत...
अरे..
+++१
आय बी एन लोकमत
अरे जियो....
चिदंबरम..
चिदंबरम
पाकिस्तान
अरे हो की!!
खरच मास्तर
पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर....
बासच..
डिप्लोमॅटीक उपाय ...
काळजी कशाला