इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काळे काका...काश्मिर तर हातचे
ह्या धाग्याला कायमच वर
+१११११११११११११११११११११११
+२
हय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्
काश्मीर प्रश्नावर अतिसखोल चर्चा चिंतामणी ह्याना दाखवण्यासाठी
माझादेखील काडी आपलं हातभार.
सध्या किती इंच मागे अथवा पुढे
दुसरा नंबर
वेताळा
मदनबाण, मी एक पैलू पुढे
पण पाकिस्तानला आवरले तर
अरे बाप रे कसे होणार आपले?
पाकिस्तानपेक्षा चीनकडुन धोका जास्त... !!
ह्म्म्म
+१
हम्म
मुद्दा समजला नाही
उत्तर
उत्तराचा प्रयत्न
प्रतिसाद आवडला. प्रदिप
काश्मिर, नागालँड, मणिपूर, आसाम
ते औदासिन्य आधी कमी करावे असे मला वाटते
+१,००,००० (अर्थात, लाख मोलाची बात!)
कोणती कृती?
राष्ट्रपती राजवट घोषित करून या बंडाचा नायनाट करावा
माझी विनंती
झकास!
समाज?
>>'समाज' नावाची एक
मोठे
>>आपणच आधी एकदा
जबरदस्त!
एरवी
छान आहे कल्पना!
प्रतिभाताईंना देऊन काहीच उपेग
चुकून डुप्लिकेट झाल्यामुळे हा प्रतिसाद मीच काढून टाकला आहे.
सुधिर राव आपल्या लेखाने फार
>>माझा लेख आपल्या सरकारला
इंचा इंचाने आपण जम्मू काश्मिरमध्ये माघार घेत आहोत.
होय आणि नाहि !
वाईट वाटले.
कां अर्धवट प्रसिद्ध झाला माहीत नाहीं
अपव्यय
मी म्हणतो ते ’संरक्षणा’त येते कीं!
अर्धे काश्मीर नेहरूंच्या
किंबहुना.......
ऑं?
सुनील
जिथे गवताचे एक पातेही उगवत नाहीं या नेहरूच्या वाक्याने कुप्रसिद्