चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.
https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road
इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत.
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः
लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः । कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥अर्थ - भर्तृहरी म्हणतो की एकवेळ वाळू रगडून तेल काढता येईल, वाळवंटातील भासमान मृगजळाने तृषार्त मृगाची तहान भागेल, सशाच्या टाळूवर शिंग सापडेल, पण मुर्खाचे समाधान करणे अशक्य आहे.सहमत आहे ....
+१
नाही, अजून बरीच भरीव कामे
बाकी बंगालात मोदींच्या
नॅशनल न्यूज
चुकीचे वक्तव्य.
चंद्र सूर्य कुमार
आग
किती माणसं मेली हा विषय नाही
काहिच्या काही थापा नका मारु !
देशातील सर्वात चांगले प्रशासन आणि शासन महाराष्ट्र मध्ये आहे-- गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात, हॉस्पिटलना आग लागण्याच्या किती घटना घडल्यात ? आणि त्या आगीत किती निष्पाप लोकांचे जीव गेले ! उगा 'लंगड्या' सरकारचे समर्थन करायला काहीही बोलू नका..
बडे बडे देशो मे छोटी छोटी
आठवले , त्यांना नाही तरी मला आठवले
केजरीवाल..
सकाळ मध्ये आलेली बातमी.....
केजरीवाल हा माणुस पहिल्या
वन ऑफ द बेष्ट शीएम्
केरळ
केरळ सरकार
+१
विनोद भारी आहे
बास करा रे ;)
'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी
फडणवीस साहेबाना
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद
साखर कारखाने ऑक्सिजनचा
जे सर्वसामान्य अडाणी माणसांना समजते ....
ऑक्सिजन प्लॅन्ट
तुम्ही पन
ह्याविषयी
ध्न्यवाद
राणा आय्युब ने टाईम मध्ये लेख
त्याचबरोबर
+१
मुख्यमंत्र्यांनी लग्नासंबंधी काढलेला नवा कायदा/ गाईडलाईन...
तुम्हाला तरी हा प्रश्न पडायला नको होता
अच्छा ....
कमी वेळांत लग्न उरकणे
पडदा टाकतो
देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार,
हे नाही आठवलं का?
आपण इतके अगाध ज्ञान नक्की कुठून आणता?
खरे
महा वसुली गॅंगचा
सकाळी सकाळी
सकाळी सकाळी
"श्रीशुपाला, तुझे १०० टॉन्ट
कोणाचा आयडी गेला का?
जास्त विचार करू नका. चांगलं