अरविंद बरोबर दीड तास!
In reply to लंबर येक! by वामन देशमुख
In reply to भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो? by संजय क्षीरसागर
In reply to >>> भाषणातून मानसिकता कळते. by श्रीगुरुजी
In reply to >>> भाषणातून मानसिकता कळते. by श्रीगुरुजी
In reply to >>> भाषणातून मानसिकता कळते. by श्रीगुरुजी
भारतात 'रामराज्य' यावे अशी गांधीजी सुद्धा म्हणत असत.लै खास! याला म्हणतात जस्टीफिकेशन. तर एकूण तुमच्या मते मोदी साळसूद आहेत आणि केजरीवाल चालू आहेत. कारण आता मोदी गांधीचीच अभिलाषा पूर्ण करतायंत म्हटल्यावर काय बोलणार? कहर झाला! धन्यवाद!!
In reply to गुरुजी, बाकी जाऊं द्या by संजय क्षीरसागर
In reply to गुरुजी, बाकी जाऊं द्या by संजय क्षीरसागर
In reply to >>> तर एकूण तुमच्या मते मोदी by श्रीगुरुजी
भारतात 'रामराज्य' यावे अशी गांधीजी सुद्धा म्हणत असत.मग रामराज्याचा गांधींना अपेक्षित अर्थ आणि मोदींचा अर्थ ही विरुद्ध टोकं आहेत हे लक्षात आल्यावर आता म्हणतायं :
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करावा अशी गांधीजींची इच्छा होती. या निवडणुकीत मोदी गांधीजींचीच अभिलाषा पूर्ण करत आहेत.मला न मोदींचा कळवळा ना आडवानींचा पण आडवानींना स्वतःचे गुरु आणि देशाच्या पंतप्रधानपदाचे एकमात्र लायक उमेदवार मानणारे मोदी डायरेक्ट गुरुंनाच बरखास्त करु शकतात याची कल्पना या यू टर्न वरुन येईल : सत्तालोभापायी ते केंव्हाही आणि काहीही बरखास्त करु शकतात हे नक्की. आता कोण ढोंगी आहे ते पाहा म्हणजे झालं.
In reply to किती कोलांट्या मारणार गुरुजी? by संजय क्षीरसागर
In reply to ज्या देशात ८०% लोकांना by मंदार दिलीप जोशी
ज्या देशात ८०% लोकांना उरलेल्या २०% च्या भीती बाळगून रहावे लागते तिथे असेच बोलावे लागतेम्हणजे मोदी हे घाबरून बोलत आहेत का ? कोणाला घाबरत आहेत ते? आणि जर ते घाबरून बोलत असतील तर विडिओमधले 'मै किसीसे नाही डरता' उगीचच काय?
In reply to ज्या देशात ८०% लोकांना by संपत
In reply to ज्या देशात ८०% लोकांना by मंदार दिलीप जोशी
In reply to असे काही नाही ,असा भ्रम by नानासाहेब नेफळे
In reply to हे पहा मोदींचे विचार.http://m by नानासाहेब नेफळे
"I am known to be a Hindutva leader. My image does not permit to say so, but I dare to say. My real thought is — Pehle shauchalaya, phir devalaya' (temple first, toilet later)," he said.कठिन आहे.
In reply to खिक्क! हे पेपरवाले म्हणजे नग आहेत... by आत्मशून्य
In reply to काय ठरलं शेवटी? by प्यारे१
In reply to ? by विकास
In reply to काय ठरलं शेवटी? by प्यारे१
In reply to ढगाला लागली कळं, 'आप' थेंब थेंब गळं by मंदार दिलीप जोशी
नायजेरिअन महिलांना अटक करावी म्हणून यांच्याच मंत्र्यांने अधिकाराच्या बाहेर जाऊन धाड टाकून पोलिसांना दमदाटी केली. येवढं करूनसुद्धा केजरीवाल याच मंत्र्याची पाठराखण करताहेत.एक नागरीक म्हणुन कोणीही सामान्य व्यक्ती अशी विनंती पोलिसांना करु शकतो. व पोलीसांना ती मानणे कायद्याने भाग आहे. अधिकाराचे कोणतेही उल्लघन नाही, कर्तव्याची जाणीव करुन देणे दमदाटी कशी बुआ ? उगा वॉरंट/परवानग्या वगैरेमधे वेळ घालवला असता तोपर्यंत हप्तेखोरांकडुन फोनाफोनी होऊन धाडिच्या आधिच गुन्हेगारांनी सुंबाल्या ठोकल्या गेल्या असत्या, जे टाळणे आवश्यक होते.
In reply to प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा by होबासराव
In reply to प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा by होबासराव
In reply to अरविंद केजरीवाल यांना अटक by वेडा बेडूक
In reply to किती ती भिती असावी एखाद्याची? by अमरेंद्र बाहुबली
>>> नानासाहेब नेफळे,