गुरूपदेश
प्रतिक्रिया
In reply to नामषेश होत जाणारी गुरु-शिष्य परंपरा by इंटरनेटस्नेही
असे तीन ते चार वाक्यात आपला मुद्दा समजावणारे गुरु आणि तो तसा समजणारे शिष्य आजकाल विरळाच.:)
In reply to करेक्ट ... by छोटा डॉन
तुम्हाला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय केले हे जाणण्यास उत्सुक.रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.
In reply to तुम्हाला निर्वाण प्राप्त by युयुत्सु
रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा......
In reply to रसेल आणि अभय बंग यांच्या by वपाडाव
In reply to का ? by छोटा डॉन
In reply to का ? by छोटा डॉन
In reply to रसेल आणि अभय बंग यांच्या by वपाडाव
मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा.....त्यासाठी प्रवृत्त करणारा रसेल इतका कुणितरी खंबीर हवा भेटायला :)
In reply to काहीच बोध झाला नाही, कोणी by मराठी_माणूस
In reply to धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! by आनंद
In reply to जसे एकाच जंगलात २ सिंह असू by कवितानागेश
In reply to कॉटर by विनायक प्रभू
In reply to युयुत्सु सर, तुमच्या मास्तरला by शाहरुख
तुमच्या मास्तरला बराच माज दिसतोय.अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...
In reply to तुमच्या मास्तरला बराच माज by युयुत्सु
अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...बर्र मग ? अहो आमच्या ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.. रामदासांनी कोवळ्या वयात जगाची चिंता करायला सुरुवात केली.. छत्रपतींनी कुमार वयात स्वराज्याचे तोरण बांधले... विवेकानंदांनी... असो... ह्यांनी कधी माज केलेला ऐकीवात नै बॉ ! येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला. हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला. हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.एव्हढं सारं असलं तरीही तुमच्या आधुनिक ज्ञानेश्वरांना आयायटीची जे ई ई क्रॅक करता आली नाही हे वास्तव आहे ;)
In reply to तरीही... by धन्या
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
In reply to तुमच्या मास्तरला बराच माज by युयुत्सु
In reply to माज by बाळकराम
"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते, आता एवढं आयुष्य बघितल्यावर जर कुणाला त्याचं फाजील कौतुक असेल तर मग कठीण आहे बुवा!बोर्डावर असलेली आपले "आयडल्स" ही चर्चा आठवली.
In reply to माज by बाळकराम
"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असतेआवेगात थोडं जास्त बोलुन गेलात काय बा.रा. ??? टीनेजर मध्ये जर ह्या क्रेझेस यायला लागल्या तर मैथुनाचे कांड दुसरीपासुन करावेत काय पोरांनी..... ज्यांना आत्ता कुठे आपला पार्श्वभाग नीटपणे धुवायला जमतोय, अशी टीनेजर मंडळी जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन बद्दल क्रेझी असतील..... हे काहीही, जरा वाढीव प्रकरण होतंय.....
In reply to तुमच्या मास्तरला बराच माज by युयुत्सु
अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...हे वाचून मला P.A.M. Dirac याची आठवण झाली ज्याने त्याचा Ph.D. thesis फक्त १७ पानांमध्ये लिहिला होता. याच P.A.M. Dirac ला १९३३ साली भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषक मिळाले. तुमच्या प्राध्यापकांना नोबेल किंवा तत्सम प्रसिध्द पुरस्कार मिळाले असतील किंवा प्राध्यापकांकडे काही patents असतील किंवा त्यांनी लिहिलेली काही पुस्तके अभ्यासक्रमात असतील तर ते जाणून घ्यायला आवडेल.
In reply to हा तर चक्क गर्विष्ठपणा झाला! by चतुरंग
In reply to शक्य आहे ... by छोटा डॉन
आत्तापर्यंत जे काही तांत्रिक क्षेत्र आणि त्यात काम करणारे लोक पाहिले तर मी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच क्षमता असते हे मान्य करतोअसे सरसकट असेलच असे नाही पण बहुतेकवेळा हे खरे असते ते मान्य आहे. परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही. असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहे हे सांगितलेच पाहिजे.
In reply to आत्तापर्यंत जे काही तांत्रिक by नगरीनिरंजन
परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही.? असा काही ठोस विदा आहे का ? उलट मी संशोधन विभागात भरमसाट उच्च संस्थामधले विद्यार्थी पाहतो. अजुन रोचक गोष्ट सांगायची म्हणजे कंपन्या आजकाल त्यांच्या कर्मचारी वर्गाला अशा उच्च संस्थांमधुन उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, त्यासाठी स्पेशल कोलॅबोरेशन क्लासेस होत आहे, खास अभ्यासक्रम रचला जात आहे (ह्या सर्व बाबींचा माझ्याकडे व्यवस्थित विदा आहे).
असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहेतुम्ही म्हणता ते सत्य आहे, तरीही मला त्यात 'कूपमंडूक' वृत्ती दिसली नाही. लेखकाने इतरांना बाजुला सारुन त्यांना आयआयटीयन असल्यामुळेच प्रकल्प व्यवस्थापकाचे काम मिळाले असा दावा केल्याचे दिसले नाही. बाकी पुर्वार्धाशी सहमत आहे, आयआयटीयनने उच्च तांत्रिक शिक्षण घेऊन 'प्रकल्प व्यवस्थापका'चे काम करण्यात काय मजा नाही राव. :) - छोटा डॉन
In reply to ? by छोटा डॉन
असा काही ठोस विदा आहे का ?एखादी गोष्ट नाही हे कसे सिद्ध करणार? अॅपल, मायक्रोसॉफ्ट, सन, ओरॅकल वगैरे कंपन्यांमध्ये ढिगानी आयआयटीयन्स असतील पण तितक्याच ढिगानी बाकीचे ही पामर आहेत. तुमच्याकडचा विदा वापरून आयआयटीतल्या लोकांनी (भारतातल्या) इतर लोकांपेक्षा जास्त नवनिर्मिती केली आहे हे जरा समजावून सांगा. तसे सिद्ध करणे अवघड नसावे. त्यानंतर ते धागाकर्त्याला कितपत लागू आहे त्याचा उहापोह करता येईल. 'कूपमंडूक' हा शब्द स्वतःचे विशेष असे कर्तृत्व नसताना आपल्या शिक्षणसंस्थेच्या पुण्याईवर मिपाच्या विहीरीत डराव डराव करण्याच्या प्रवृत्तीसाठी वापरला आहे.
In reply to आत्तापर्यंत जे काही तांत्रिक by नगरीनिरंजन
In reply to आयआयटी =! संशोधन. by Nile
In reply to आयआयटी =! संशोधन. by Nile
आयआयटी मध्ये शिकणारी सरासरी "देशातील सरासरी अभियंत्यांपेक्षा" चांगली असतातत्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे? अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?
In reply to तुझं बरोबर आहे. IIT आणि by नगरीनिरंजन
त्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे? अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?मला हे असं ब्लॅक आणि व्हाईट वाटत नाही. काही लोक इतके चांगले असतात की ते दुय्यम दर्जाच्या ठिकाणी जाऊनही पुढे येतात हे खरे आहे. मात्र सरासरी विद्यार्थ्याला आयआयटी (बॅचलर हे गृहित) कल्चरमध्ये घातल्यास त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जास्त चांगला प्रवास होऊ शकतो असे माझे मत आहे. थोडे स्पेसिफिक सांगायचे तर, मी जर आयआयटीतून बॅचलर्स केलं असतं तर फार चांगलं झालं असतं असं माझं मत आहे. (अर्थात मूळ आयआयटींबद्दलच मला विशेष प्रेम आहे) दुसरं म्हणजे, आयआयटीत प्रवेशासाठी खूप तयारी आणि बुद्धिमत्ता लागते हे खरे आहे. पण कोणत्याही विद्यापिठात एखादा एरवी सामान्य असणार अचानक प्रगती करतो तर एखादा मध्येच ढेपाळतो. त्यामुळे असे जनरलाईज्ड करणे फार अवघड आहे. म्हणून, इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.
In reply to ग्रे एरिया! by Nile
इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.+१, अगदी हेच म्हणायचे आहे. नाईल्या महान आहे हे जाताजाता कबुल करतो. - छोटा डॉन
In reply to ग्रे एरिया! by Nile
In reply to माझ्या या उपप्रतिसादात by नगरीनिरंजन
In reply to आयआयटी =! संशोधन. by Nile
In reply to निर्वाण by मूकवाचक
In reply to आयआयटी by बाळकराम
In reply to IIT मध्ये अन्य संस्था पेक्षा by मराठी_माणूस
In reply to एक अनुभव by शाहिर
In reply to मला तर मूळात तुम्हाला काय by बिपिन कार्यकर्ते
In reply to मला अशी सूक्ष्म शंका आहे की by गवि
In reply to सार एका वाक्यात by चेतन सुभाष गुगळे
मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असतेह.ह.पू.वा..... का ? please don't ask... because its not my nature to be mysterious but I cant tell you and I cant tell you why ...... ;) बाकी या धाग्याबद्दल काय बोलणार ? आता तूम्ही कीतीही कारणे पूढे करा, भलेही कारणे योग्य असतील वा नसतील मिपाकर तूमच्या चूकीच्या वागण्याचे/निर्णयाचे खापर तूमच्यावरच फोडतील तूमच्या गूरूंवर नाही.
.