अत्तर
कपडे
कितीही मळले,
जुने झाले,
रंग उडून गेला
वीण उसवून गेली
घड्या विस्कटून गेल्या
तरी
कधीतरी लावलेले
मायेचे भरजरी अत्तर
मंदपणे दरवळत राहते!
.
.
.
माणसं अशी
अत्तर असती तर..!
शिवकन्या
काव्यरस
याद्या
2916
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख! शांताबाईंची पैठणी
वा! सुरेख कविता!
छान