पोपट
पशुपक्षी आणि माणूस यांचे जग स्वतंत्र असले तरी काही पशू आणि पक्षी माणसांच्या आसपासच, माणसांच्या सहवासातच वावरणे पसंत करतात. वने आणि जंगले हेच आपले जग याची त्यांना जाणीवही नसते.
कुत्रामांजरे तर मानवी जगरहाटीचा अविभाज्य भाग आहे. हळुहळू अन्य काही पशुपक्ष्यांनाही मानवी सहवासाची ओढ आणि आवड वाढू लागली असून वने आणि जंगले सोडून मानवी वस्त्यांवर फेरफटके मारण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
मिसळपाव
साहित्य :
१ वाटी निवडलेली वरई/भगर
१ वाटी साखर
तूप
केळी
चारोळ्या ,काजू ,बदाम
वेलची पूड
मीठ
दूध(३००मि.)
कृती :
१. वरई/ भगर धुऊन चाळणीत पाणी निथळायला ठेवा
२. दूध गरम करायला ठेवा
३. कढईत ३ चमचे तूप घ्या ,तूप गरम होत आलेकी त्यामध्ये वरई/ भगर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
४.